Рет қаралды 167,885
#BolBhidu #MaharashtraPolitics #NCP #Shivsena
शरद पवार आणि बाळासाहेब. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन शक्तीपीठं. दोघेही पक्षप्रमुख. दोघांच्या राजकारणाची सुरवात देखील जवळपास सारखीच झाली. शरद पवार १९६७ साली बारामती येथून निवडून आमदार म्हणून निवडून आले तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना १९६६ साली केली. या दोन माणसांनी महाराष्ट्राच राजकारण एका उंचीवर नेवून ठेवलं याबद्दल कोणीच शंका घेणार नाही. बाळासाहेबांनी शरद पवारांवर टिका केली. शरद पवारांनी बाळासाहेबांवर टिका केली.
विरोधाच राजकारण केलं. पण या सर्व गोष्टींमध्ये आपली मैत्री जपली.राजकारण कस करावं हे दोघांनी शिकवलच. पण राजकारणाच्या मागे आपण माणूस असतो हे देखील त्यांनीच सांगितलं. एकमेकांच्या तोंड न बघण्याऱ्या आजच्या या राजकारणात बाळासाहेब आणि पवारसाहेबांची मैत्री आदर्शच ठरावी.त्यांच्या अशाच यारानाचे किस्से खास तुमच्यासाठी.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/