Рет қаралды 322,186
छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराजाचा गाडा छत्रपती संभाजी महाराज चालवत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दख्खनेत उतरला आणि महाराजांच्या मृत्यूनंतर तो लगेच स्वराज्य पूर्ण घेईल अशी त्याची इच्छा होती परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी सतत नऊ वर्षे संघर्ष करून औरंगजेबाला दख्खनेत मिळवून दिली नाही छत्रपती संभाजी महाराजांनी औरंग्याला सळो का पळो करून ठेवले होते याचा बदला घेण्यासाठी आणि स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने कट रचला आणि संभाजी महाराजांना फितुरीने पकडण्यात आले आणि त्यांचा चाळीस दिवस अनन्वित अत्याचार व छळ करून त्यांना मारण्यात आले आणि हिंदूधर्म संपवण्याचा त्याचा हा डाव फसला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर धनाजी आणि संताजी महाराणी ताराबाई यांनी स्वराज्य रक्षण केले आणि वाढवली आणि अठराशे अठरा मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला परंतु स्वराज्य त्याला मिळाली नाही.
नितीन बानगुडे पाटील
#chatrapati #swarajyarakshaksambhaji #sambhaji #sambhajimaharaj #sambhuraje #sambhajimaharajstatus #shivaji #शिवविचार #maharashtra #history
Instagram Id :- shivvichar._?ut...
All Images In The Video Are For Representation
Purpose Only
Copyright Disclaimer Under Section 107 of the
Copyright Act 1976, allowance is made for "Fair use"
for purposes such as criticism, comment, news
Reporting, teaching, Scholarship, and research. Fair
use is a permitted by copyright statute that might
otherwise be infringing, Non-profit, educational or
personal use tips the balance in favor of fair use.