Рет қаралды 15,437
'मनातलं'च्या या भागामध्ये दिसायला किंवा ऐकायला अगदी किरकोळ वाटणाऱ्या मात्र प्रत्यक्षात एका मोठ्या समस्येबद्दल ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी भाष्य केलं आहे. शिक्षणाचा उपजिवीकेशी संबंध जोडला जातो, मात्र खरं तर शिक्षणाचा कार्यकारण भाव समजावून सांगणे गरजेचे आहे असं परुळेकर यांनी सांगितलंय. कुशलता हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असायला हवं असंही त्यांनी सांगितलंय.
आपण आपली प्रतिक्रिया आम्हाला insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवर कळवू शकता