आग बाई या महाराष्ट्रातील प्रत्येक कन्या ही शिव कन्या आहे. आपल्या महाराजांचा अभिमान आहे हा महाराष्ट्र त्याची अशी वाट लावू नका. कष्ट करून पैसे कमवा. आठवा त्या जिजाऊ आई. सावित्रीमाई.आठवा त्या रमाई.आठवा ती अहिल्याबाई .आठवा त्या इंदिराजींना. किती तरी अशा महान मातांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे.याची जाण ठेवा.केवळपैशासाठी काहीपण करू नका