Рет қаралды 113,857
#TarunBharat #organicfarming #kolhapur #rupalimali
कोल्हापूर जिल्हाला विविध प्रकारच्या पालेभाज्या , उस , फळभाज्याची राेपे देणारे गाव म्हणजे कसबा सागांव हे गाव आहे. महिलाही माेठ्या कर्तबगार आहेत त्यापैकीच एक म्हणजे सेंद्रीय शेतीबराेबर सेंद्रिय शेतीला लागणारे दजेॅदार सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या रणरागिणी म्हणजे साै.रुपाली विजय माळी हाेय.गेली बारा वर्षांपासून दर्जेदार गांडुळखत, जैविक द्रव्य, सेद्रिय खते निमिॅति करत आहेत. तसेच स्वता सेंद्रिय शेती करतात या विषयी घेतलेली माहिती.
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat
Ads :