Рет қаралды 139,744
Marathi film Un Paus Asha Bhosle Ya katarveli pahijes tu javali
1950 ते 1960 हा मराठी संगीताचा सुवर्णकाळ. याच काळात "या कातरवेळी पाहिजेस तू जवळी" अशी सुरुवात असणारी दोन ध्वनीमुद्रित झाली. एक ऊनपाऊस या चित्रपटात आशाताईंनी गायलेल आणि दुसर भावगीत मालती पांडे यांनी गायलेल दोन्ही गाणी तितकीच गोड आणि सुंदर आहेत.