Рет қаралды 8,984
अक्क्क्लकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. श्री स्वामी समर्थ हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केलेलेश्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे.त्यांची अनेक मंदिरे आहेत पण त्यांचे काहीही दुर्मिळ फोटो किंवा आपल्याला नसते ,तर अध्यात्मिकदृष्ट्या महत्वाची अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपलयाला मिळते.