Рет қаралды 204,685
#BolBhidu #T20WorldCup2024 #INDvsAUS
टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर पडली, तसा २००७ चा वर्ल्डकप फ्लॉप गेला. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या त्या वर्ल्डकपला टीआरपी मिळालाच नाही, रेव्हेन्यू डाऊन झाला, जाहिराती मिळाल्या नाहीत आणि गर्दीही झाली नाही. मग आला २०११ चा वर्ल्डकप, भारतीय उपखंडात झाला, भारतानं जिंकला आणि आयसीसीनं मॉप पैसा छापला, मग आयसीसीला गणित कळालं पैसा पाहिजे, तर टीम इंडिया पाहिजे.
आता २००७ चा वर्ल्डकप वेस्ट इंडिजमध्ये झाला होता, सध्या सुरु असलेला टी२० वर्ल्डकप सुद्धा वेस्ट इंडिजमध्ये होतोय. भारताची टीम ग्रुप स्टेज पार करुन पुढच्या राऊंडला पोहोचली आहे, पण फरक फक्त एवढाच नाहीये, आयसीसीवर आरोप होतोय की त्यांनी हा वर्ल्डकप असा डिझाईन केला आहे की भारताची टीम जास्तीत जास्त मॅचेस खेळेल आणि कदाचित सेमीफायनलमध्ये पण जाईल. आता आयसीसीनं खरंच असं केलं आहे का ? आणि त्यांचा हा डाव भारताच्या अंगलट कसा येऊ शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/