मृदंग साथ विजय त्यात होता कवने गात असे म्हणावे चुकीचे काहीपण गाऊ नये ,कारण गित लिहीतांना कविने खूप कष्ट करून लिहीलेले आहेत,तसेच कोपरगावला माऊलींच्या संजीवन समाधीवर हि भजने प्रथम गायीली तसेच सद्गुरू माधवगीरीजी माऊली, सद्गुरू सतोषगिरी माऊली व ईतर संत महात्म्यांच्या आशिर्वादाने ह्या गाण्यांची कँसेट तयार केली आहे, तेंव्हा ह्या गाण्यांमध्ये चुकीचे शब्द टाकू नये हि विनमती !! जय जनार्दन !!🙏🙏