Рет қаралды 29,651
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची मोहीम पुन्हा तीव्र केली आहे. त्यांनी सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत संपत आली असून, त्या नंतर आरक्षणाची लढाई तीव्र करण्यासाठी त्यांनी हिंगोली व परभणी व नांदेडनंतर आज लातूर शहरात जनजागृती व शांतता रॅली घेण्यास सुरुवात केली आहे.
#arambhmarathi #news #cmomaharashtra