For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Пікірлер: 503
@akshaysadaphal79553 жыл бұрын
आर्थिक निकषांवर आरक्षण मिळाले पाहिजे परत 2024 ला मोदी फिक्स
@vi123326 жыл бұрын
तमाम मराठा तसेच सर्व जातीय बांधवाना आणि भगिनींना एक कळकळीची नम्र विनंती दोन ओळी कृपया वाचून घ्या.... जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस रयतेचा विचार केला.कोणताही भेदभाव न मानता जनता सुखी तरच आपण सुखी असं मानलं. सर्व तुम्ही आम्ही ज्या प्रकारे त्यांचे विचार आचरणात आणत आहोत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्याचप्रमाणे आपण कोणत्याही आरक्षणाला न आंदोलन करता आपण सर्व जनतेसाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी आपल्या सरकारला विनंती करावी. ज्या प्रकारे आपण बाहेर आता रोज ऐकतोय आरक्षण हे आर्थिक परिस्थितीवर असावे तर हो हे योग्य आहे.तुम्हीच विचार करा आपला महाराष्ट्र नाही तर आपला संपूर्ण देश या निर्णयामुळे खूप पुढे जाईल. पूर्ण देशाला आपल्या महाराष्ट्राची ताकद माहीत आहे.पण हेच महाराजांच राज्य जर असं आपापसात भांडत राहिलं तर तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्यांना भविष्यात खूप त्रास होईल कारण वाढणारी लोकसंख्या.आजची परिस्थिती अशी आहे की गरीब हा गरीब आणि श्रीमंत हा अजून श्रीमंत होत चालला आहे. मराठा बांधवाना विनंती आहे तुम्ही ज्या प्रकारे मोर्चे शांततेमध्ये काढले ते खूप चांगले झाले आपल्या कोणत्याही भावाला जीव गमवावा लागला नाही.पण आज ज्या प्रकारे निवडणूक आल्याकी राजकारण्यांकडून माथी भडकवून आपला मराठा बांधव आरक्षणासाठी स्वतःचा जीव देतो हे खूप दुःखद आहे. याच मराठा समाजाला विनंती करतो की जर आपण खरंच महाराजांचे मावळे मानतो तर आपलंच कर्तव्य आहे समाजाला सोबत घेऊन जाणे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून समान नागरी कायद्यासाठी लढा द्या.तुमच्या बरोबर सगळा समाज सर्व जाती मधील बंधू भगिणी या कायद्यासाठी उभे राहतील हे नक्की.हीच वेळ आहे राज्याला देशाला पूढे घेऊन जाण्याची.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 जय शिवराय जय भीम जय अहिल्या काही जास्त बोललो असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏
@yogeshsalve95213 жыл бұрын
तुमचं बाेलनं चुकं आहे सहेबं, जाती भेद हा जाती वरं हाेताे! पैसावरं नाहि!
@dattatraykamble1813 жыл бұрын
newsonaiŕmumbai
@vishalkamble80696 жыл бұрын
*आरक्षण घेत असाल तर एक झोंबनार सत्य* भारतात एकूण 6300 च्या वर जाती आहेत.खालील माहीतीमध्ये सामाविष्ठ जाती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत. 1) *SC* (अनुसुचित जाती) एकूण जाती - *59* आरक्षण - 13%. 2) *ST* (अनुसुचित जमातीं) एकूण जाती - *47* आरक्षण - 7%. 3) *OBC* (इतर मागासवर्ग) एकूण जाती - *346* आरक्षण - 19%. 4) *SBC* (विशेष मागासवर्ग) एकूण जाती - *7* आरक्षण - 2%. 5) *VJ* (भटक्या जमाती 'अ') एकूण जाती - *14* आरक्षण - 3%. 6) *NT - B* (भटक्या जमाती 'ब') एकूण जाती - *35* आरक्षण - 2.5%. 7) *NT - C* (भटक्या जमाती - क) एकूण जाती - *01* (धनगर), आरक्षण - 3.5%. 8) *NT - D* (भटक्या जमाती - ड) एकूण जाती - *01* (वंजारी), आरक्षण - 2%. *एकूण आरक्षण - 52%.* *व ते घेणा-या एकूण जाती - 510.* त्यातील अनुसुचित जातीसाठी 13% आरक्षण. व ते घेणा-या एकूण जाती - *59*. तर फक्त बौध्द समाजाचा (आंबेडकरी) आरक्षणाचा टक्का काढला. तर तो(0.3%) *पूर्णाकात नव्हें तर पॉंईंटमध्ये येतो....... "म्हणजे एक टक्काही नव्हें".* तसेच *Atrocity* कायदयाचे संरक्षण आहे. अशा अनुसूचित जाती (59) व अनुसूचित जमाती(47). म्हणजे एकूण = *108 जाती* येतात. म्हणजे *सुधारणांचं काय ? हा कायदा रद्द जरी झाला, तरी त्याचे दुष्परिणाम या सर्व 108 जातींना भोगावे लागतील*... एकटया बौध्दसमाजाला नव्हें. असे सर्व *वास्तव* असतानाही सगळ्यांच्या डोळ्यात येतो तो *बौध्दसमाज.* व यांनीच सर्वांच्या नोक-या पळविल्या *असा गुडघ्यात मेंदू तर्क* लावला जातो. *वरील सर्व 510 जाती या डॉ.बाबासाहेबांच्या उपकारावरच जगतात....... त्यांच्या* *स्वत:च्या व त्यांच्या नेत्यांच्या पुण्याईवर नव्हें.* *पण यातील 99% जातींना या *महामानवाचे* नाव घ्यायलाही लाज वाटते. यांनी त्यांना मिळणा-या फायद्याचा बाप कोण ? हे *स्वातंत्र्यपूर्व काळातील आपली स्थिती आठवून* जरा स्वत:च्या मनालाच प्रश्न विचारावा. *जनजागृतीसाठी जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण सत्य काय ते सर्वांना समजलेच पाहिजे.*
@avinashgangurde96573 жыл бұрын
100% True
@avinashgangurde96573 жыл бұрын
Bauddh samaj aani far thhodya pramanat matang tasech itar magaslelya jati ti agdi mutthabhar lok yanach baba sahebani tyancha var kelelya upkaranchi janiv aahe baki 99% lok babasahebanchya kashtache khaun beiman zale aahet.
@shilwantkamble66913 жыл бұрын
Right bhau
@sushonfire3 жыл бұрын
जातीत लढा आणि मुसलमानांना त्याचा फायदा बस अजून काय.
@digamberthorve1069 ай бұрын
आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाचा सगळ्यांना समान न्याय मिळेल
@rajratnathosar44046 жыл бұрын
प्रसन्न जोशी तुमची चर्चा छान असते
@indian86196 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा जातीच्या आधारे नाकारला होता की आर्थिक निकषावर ,आंतरजातीय विवाह सक्तीने झाला पाहिजे,उच्चवर्णीय समाज आरक्षण मागतो पण दलित समाजाच्या मुलीबरोबर मग्न करत नाही,
@shailesholdversionliveperf95006 жыл бұрын
* एक संशोधन--- आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचे जर संसदेत मान्य झाले... तर सर्व प्रथम ह्या देशातील रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हक्क असेल.. कारण त्यांच्या इतका आर्थिक मागासलेपणा ह्या देशात कोणाचाच नाही ..आणि असा निर्णय करायला कोणाचच दुमत नसेल.. कारण ते सुद्धा ह्याच देशाचे नागरिक आहेत..आणि त्यांनाही आर्थिक सुख उपभोगण्याचा अधिकार आहे.. 🌸🌸🌸 🙏🏻🙏🏻🙏🏻
@avinashugale58596 жыл бұрын
Stop SC ST RESERVATION keep only merit basis
@avinashugale58596 жыл бұрын
Take out all reservation problem is solved
@shailesholdversionliveperf95006 жыл бұрын
* Cast is built for the first time by upper community and then * Reservation built by indian constitution... So stop permanantly cast and discrimination firstly... If u need to stop reservation permanantly.. Think well... 👍👍👍👍👍
@nagusurvase45803 жыл бұрын
त्यापैकी बरेच श्रीमंत आहेत.😢😢😢
@user-pk8oc4nh2g3 жыл бұрын
अहो प्रसन्न जी सर्व खाजगी कारण होणार आहे तर आरक्षण कुठे आहे
@pradeepniwate55583 жыл бұрын
Media ने आर्थिक आरक्षणाचा पाठपुराव केला पाहिजे.
@nivrutinawale50533 жыл бұрын
डाँ विकास महात्मे यांनी मांडलेले खरोखरच चांगले आहेत
@taramankar84783 жыл бұрын
जातीयवाद नष्ट करून आर्थिक परिस्थिती उंचावणे महत्वाचे आहे. डॉ. आंबेडकर यांना हे अपेक्षित होते पण फायदा घेऊन ठेवले आहे. काही लोक श्रीमंत होऊन फायदा घेतात.
@digamberthorve1068 ай бұрын
आर्थिक निकषावर आधारित आरक्षण म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल.
@rahulshelar31166 жыл бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळो नाही मिळो ते समजेल पुढे....पन आपन जे ५०% आरक्षण ७०-८० वर्ष जे देत आलो आहे त्यापैकी कोनता समाज प्रगत झाला आहे किॆवा नाही / सामाजीक मागासलेपन गेल का नाही गेल...याचा विचार/ अभ्यास कोनी करतय का? जर मग तो समाज प्रगत झाला/ मागासलेपन गेलय मग त्या समाजाला आरक्षणाची काय गरज....आणि जर प्रगत किवा सामाजिक मागासलेपन गेल नसेन तर मग हे किती वर्ष चालनार ? अजून १५०-२०० वर्ष ? कि कायम ? आरक्षण हे काळा नूसार कमी होत गेल असत तर बाकीच्या समाजाने आरक्षण नसत मागीतल
@pandurangpatil78876 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेबांनी खूप छान मुद्दे मांडले आहेत आरक्षणाबात... आणि कोठे राहिला आहे सोशल बॅकग्राऊंड नेस लोक गुण्या गोविंदाने राहत असतात १०० मध्ये २ प्रकरणात त्रास हा कोठेही असतो.. हे असेच चालू राहिले तर एक दिवस नक्की देश पेटेल आणि तो पेटत आहेच... आणि तुम्ही कितीही आरक्षण द्या तुम्ही लोकांची जाती पातीची मानसिकता कशी बदलणार.. म्हणजे एखाद्या समाजाला आरक्षण देऊन तुम्ही दुसऱ्या समाजाला हेतुपरस्पर खड्ड्यात घालता.. देश बसतोय यामुळे लक्ष्यात घ्या.
@manojbhagwat846 жыл бұрын
true
@rajguruvikas716 жыл бұрын
Jati patina arakshan denyapeksha ya deshatil jaat hi ghanerdi sankalpanach kadhun taka tya nantar na koni maratha na koli sali mang mahar rahil va arakshan automatic radda hoil
@mohyalforhumanity17356 жыл бұрын
What about socially uplifting ,aj bhi ek padha like sc st ko ek dalit samza diya jata hain .... Jab tak intercast , marriage common nhi hogi yeh shrap kayam rehga .. cast system main nepotism hata do ... Jo koi khud ko brahmin bolta hain ,usko bola prove karna padega Kshtriya bole usko prove karna padega
@parshuramsawant44028 ай бұрын
भाजपचे खासदार विजय महात्मे साहेब आपण अगदी बरोबर बोले आहेत
@sanjaytambe71266 жыл бұрын
अॅड. पल्लवी रेणके खूप छान पद्धतीने सांगितले. 21:52
@digamberthorve1069 ай бұрын
आरक्षण हे एक मोठे कार्यालय असाव.प्रत्येक आरक्षणासाठी वेगवेगळे विभाग असावेत.ठराविक काळावधीत आराखडा घेण्यात यावा तरच सगळयांना न्याय मिळेल.
@amarsinghparihar77966 жыл бұрын
सदानंद मोरे sir .. तुम्ही आर्थिक मागासपणा हा मुद्दा सुंदर पणे मांडला .. धन्यवाद ...
@parshuramsawant44028 ай бұрын
साहेब आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे. ज्यां समाजाची प्रगती झाली आहे त्यांचे आरक्षण सरकारने काढून घ्यावे आणि ज्यांची प्रगती झाली नाही अशा गोरगरिबांना आरक्षण द्यावे. गरीब समाजातील लोक आरक्षण साठी मोर्चे आंदोलन.भांडण तंटे करणार नाही. . साहेब एका एका घरामध्ये स्वतः पत्नी. मुलगा सून सरकारी नोकरीला आहेत अशा लोकाची प्रगती खूपच चांगली आहे तरी पण आरक्षण चा फायदा घेतच आहेत.अशा लोकांनी स्वतः आरक्षण सोडलं पाहिजे.हे लोक जर आरक्षण सोडत नसतील तर सरकारने त्यांचे आरक्षण काढून घ्यावे अणि आर्थिकदुलभ घटकातील लोकांना द्यावे अशी विनंती सरकायला करतो आहे
@manojahire65706 жыл бұрын
OBC ला ज्या प्रमाने क्रिमिनल लावले आहे.त्या प्रमाने open वाल्यानां क्रिमिनल लावा.म्हणजे त्यामधिल गरिब लोकानां ही त्याचा फायदा होईल.
@MaxBh-sh3ne6 жыл бұрын
आर्थिक आरक्षण दिल्यावर जात संपुष्टात येईल का???? आनि आज देशात जो संघर्ष चाललाय त्याला वाढती लोकसख्या जबाबदार नाही का??? यावर कुठला राजकीय पक्ष काही बोलतो का???? इंग्रज बोलले होते भारतीय लोक देश चालवु शकत नाही ते खर ठरतय का?? कोंग्रेस चि 50 आनि भाजप चि 10 वर्षे वाया गेली काय???
@tulshiramdalawe533 жыл бұрын
आर्थिक आरक्षण मिळावे
@rajuyerkalwad1756 жыл бұрын
P joshi is best news anchor in maharashtra
@vasantlangote54653 жыл бұрын
तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडून आर्थिक आरक्षण चर्चा करून मूळ मुद्याला बाजूला सारत आहेत मराठा आरक्षण आत्ता कुठल्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे आणि ते घेतल्या जाणार आहेच यात तिळमात्र शंका नाही
@ajayingle9026 жыл бұрын
हे जातीच किराणा दुकान ज्याने कोनी काढलं आसल त्या दुकानदाराला पहील गल्ल्यावरून हाकलले पाहिजे पण दुररररररर अस ह्या लोकांना आतापर्यंत किराणाच दिसला यांना गल्ला दिसलाच नाही.आता मोठे मोठे माॅल आले.तर यांना आर्थिक निकष दिसतो.
@rajanprabhu82048 ай бұрын
70 वर्षात देशात सामाजिक व आर्थीक खुप फरक पडलेला आहे. दर दहा वर्षानंतर देशात जणगणना करुन प्रत्यक्ष त्या त्या वेळी जातीनिहाय स्थीतीचा आढावा घेतला जावा. त्यानूसार आरक्षण कीती असाव व त्याप्रमाणे घटनेमध्ये बदल व्हायला हवेत.
ज्याचा आरक्षणाचा लाभ घेवून सामाजिक शैक्षणीक दृष्टीने उन्नत होऊन आर्थिक विकास झाला अशांना आरक्षणातून वगळण्यात आले तर इतर आरक्षणातील लोकांना लाभ मिळेल.व जे आरक्षणात येत नाही परंतू बदलेल्या परिस्थितीत आर्थिक मागासलेल्या इतर समाजातील लोंकाना विकासाचा लाभ मिळू शकेल.
@babashinde55906 жыл бұрын
भ्रष्टाचार, दोन नं. धंदे करून साठवलेले पैसे कसी ठरवणार आर्थिक स्थिती
@maheshmadake74186 жыл бұрын
प्रसन्न जी तुमची संयत भूमिका पाहुन वक्त्यांना ही मुद्देसूद मांडणी करावी लागते.यात जातीय,वर्गीय अभनिवेश बाजूला असतो,ही खरं तर आम्हा प्रेक्षकांना वैचारिक मेजवानीच ठरते !
@sonalisonawane30203 жыл бұрын
खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही वंचितांचा प्रकाशपर्व !!!
@baburaopatil96493 жыл бұрын
ये गप .ईथे गंभीर विषय चालू आहे .तुझ्या कपुची अगरबत्ती ईथे लाऊ नको .
@gangadharkamble22426 жыл бұрын
सुशिक्षित असूनही अशिक्षित सांगत असेल तर काय
@chetansawantdiaries40606 жыл бұрын
आर्थिक आरक्षण हे मृगजळ आहे...आपण अशा debates घेऊन मेन issue का divert करताय??
@idontcarei6 жыл бұрын
sarkar ne tharavla tar hoil
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
@@idontcarei Bilkul nahe Supreme Courtat Murkh Judge Nahe Baslae ✍️📢💪
@idontcarei3 жыл бұрын
@@jayBharatiraanga6425 dude ive studied law ...supreme court passes judgment based on law made in the parliament ..but to pass such law a big majority in both houses is required wich is unlikely
@shilwantkamble66913 жыл бұрын
Right
@pradeepniwate55583 жыл бұрын
प्रसन्न जोशी तुम्ही आर्थिक निकशवर aarakshhan चा का पाठपुरावथा कर्स्त नाही.
@nageshjoshi57228 ай бұрын
आरक्षणाचा लाभ घेणारे कधींही जात संपू नये अशासाठी सतत जातीवर अन्याय होत आहे अशी टीका करताच.आपला आरक्षणचा लाभ निरंतर मिळाला पाहिजे अशासाठी जाती जपण्याची दक्षता घेतली जाते.
@digamberthorve1068 ай бұрын
चंद्रचूड साहेब एका लेखात म्हणतात घटना चांगली असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक नसतील तर घटना वाईट ठरते याउलट घटना वाईट असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक असतील तर घटना चांगली ठरते.पाहण्याचा दृष्टीकोन चांगला असावा.
@mohanm68183 жыл бұрын
Dr महात्मे सामाजिक संमप्रदय पसरवण्याचा प्रयत्न करू नका,तुम्हाला बीजेपी ने खासदार की।दिले म्हणून माजू नका
@raosahebsuryavanshi8 ай бұрын
महात्मे सराचा. विचार. बरोबर. आहे
@nitinrasal46013 жыл бұрын
सदानंद मोरे खुप छान आमच्या सामान्य माणसाला कळेल आसे सविस्तर ऊलडा करुन माहिती दिली त्या बद्दल आपले आभार पण काही राजकारणी किंवा एक वकील गु.र न कुऱ्या सारखे भुकतात हालकट साले
@KishorMankar-ow5ow8 ай бұрын
जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी भागीदारी हा मुद्दा हवा महात्मे
@hemantkakade14366 жыл бұрын
जातिवाद आर्थिक परिस्थिती पाहून केला जातो की जात पाहून.... ? मांगवाडा आणि महारवाडा गावाच्या वेशीबाहेर असतो, तो जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ? महापुरूषांच्या गाण्याची रिंगटोन वाजली म्हणून एका तरूणाची हत्या केली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून.... ? मंदिरात पुजारी नेमताना आर्थिक परिस्थिती पाहून नेमला जातो की जात पाहून....? लग्न जमवता ते जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ? सार्वजनीक ठिकाणी पाणी भरल्याच्या कारणावरून महिलेची नग्न धिंड काढली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून....? आणि आरक्षण देणारे आर्थिक परिस्थिती पाहून.... वा रे आर्थिक निकषावर आरक्षण मागणारे.... जाती मुळे रस्त्यावर आलेत आरक्षण पण जाती नुसार मिळले पहिजे 😑👏👏👍👍👌
@jaijawan97416 жыл бұрын
सामाजिक अन् राजकीय निकषां वर आरक्षण मिळाल्यानंतर आज सत्तर वर्षा नंतर ही एखादा समाज अजून मागासवर्गिय राहिलं असेल तर याचा अर्थ सरळ आहे की त्या समाजाने किंवा व्यक्तिने आरक्षण हे ग्रुहित धरलं गेलं आहे आणि गेले सत्तर वर्ष बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिल्यानंतर तसेच उच्च शिक्षणाच्या शुल्कात सवलत देण्यात आल्या नंतर ही एखादा समाज स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेत असेल तर त्या उमेदवारच्या प्रतिभेची समस्या अाहे हे open secret आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येकजण स्वतः ची जात शोधण्याचा प्रयत्नात आहे, स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेण्याची स्पर्धा लागली अाहे. आजच्या वर्तमान स्थितीत सामाजिक आणि राजकिय मागास फार कमी आहेत पण प्रत्येक जाती मध्ये आर्थिक मागास नक्की सापडतील. मराठा समाजात ही आहेत. आरक्षणाचा फायदा म्हणूनच सर्वांना द्यायचा असेल तर आर्थिक निकषांवरच आरक्षणाचा फेरविचार करावा. आणि या सुध्दा फेरबदलाला मर्यादा देण्यात यावी. या मुळे आर्थिक विषमता कमी होईल तसेच जातपात संपुष्टात येईल. सामाजिक अन् राजकिय आरक्षण ही उमेदवारासाठी बेडी आहे अन् याचा परिणाम हा भारताच्या प्रतिभा संपन्नतेवर होत आहे.
@jnv2885 жыл бұрын
maratha aarakshan detanach he mudde ka pudhe yetat itar smajat shrimant lok nahit ka tyana aarakshan detana he mudde pudhe ka aale nahit maratha samaj ya deshache nagrik nahit ka
@arunsuryawanshi39613 жыл бұрын
आर्थीक आरक्षण घटना माण्य नाही तर ते सामाजिक आरक्षण देता येते कारणं सामाजिक प्रतिनिधित्व साठी आरक्षण असते
@bapumangle76228 ай бұрын
सामाजिक व्यवस्था अजूनही बदलेली नाही हे खरं
@shrirambapat77633 жыл бұрын
प्रसन्ना जोशी आहेत कुठे ? मुंब्र्याच्या खाडीवर लक्ष ठेवणे आवश्यक. अनिल देशमुखांना उकसवणे महाग पडले.
@nawazwalele31336 жыл бұрын
Prasanna you are best please keep it up.
@digamberthorve1069 ай бұрын
शिवाजी महाराजांचे वंशज राजस्थानातील राजपूत घराण्याचा संबंध होता महाराज क्षेत्रिय होते.
@prashantr13986 жыл бұрын
पल्लवी ताई तुम्हीं खुप छान विश्लेषण केले धन्यवाद
@manikyerme68993 жыл бұрын
आथिक निकशावरच आरक्षनधायला पाहिजे कारण जानाआरक्षन आहे त्यांना तिनं तिनं. पिढ्या लाभ मिळत नाही काही ना एकाच घरातील चार चार व्यक्ती यांचा फायदा उचलत आहेत यावर विचार. करायला हवा
@deepakkasabe99148 ай бұрын
yes. फुट पाडा आणि राज्य करा हिच निती चालू आहे.आपण सर्व एक आहोत. एकत्र या.संविधान झिंदाबाद.
@yogeshwarirahangdale25373 жыл бұрын
आता परिस्थिती बदलली आहे.जातीय भेदाभेद आणि सामजिक भेदाभेद सुद्धा हळूहळू कमी होत चालला आहे.त्यामूळे ह्या सर्व reservation हे category सोबतच आर्थिक आधारावर सुद्धा असले पाहिजे.
@ParsaramKadamАй бұрын
तुम्ही बरोबर बोलता सर १००; टक्के देशाचं बरं होईल
@bapumangle76228 ай бұрын
मोरे सर बरोबर, सामाजिक आरक्षण ला आर्थिक आरक्षण पर्याय होऊ शकत नाही
@kumarkamble26223 жыл бұрын
Sc. St. शिकलेले मिळत नाही असे सांगून.. इतर प्रवर्गातील उमेदवारांनी sc. St.च्या जागा घेतल्या.
@vishal19626 жыл бұрын
आर्थिक निकषांवर आरक्षण देण सरकार च्या हातात नाही.... फक्त भ्रम निर्माण करतंय मोदी सरकार
@kanshi15maya6 жыл бұрын
आरक्षण गरीबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. केंद्र सरकार गराबी निर्मुलनसाठी अनेक योजना अखत असते.
@digambarthorve76893 жыл бұрын
जात पात धर्म नको आरक्षण आर्थिक निकष.
@user-uc1wo5ov5f9 ай бұрын
सतर वर्ष झाले आरक्षण असतानाही मंत्री, खासदार, आमदार ,न्यायाधीश,वरिष्ठ अधिकारी, मध्ये ओबीसी,एससी, एसटी चे लोकाना आरक्षण चा फायदा झाला नाही तर उच वर्णीय जनतेचे प्रतिनिधी सर्वात जास्त आहे
@dharmendrabhowate90676 жыл бұрын
यावर एक साधा सोफा उपाय आहे आपल्या TC वर जात"""" Indian""" व धर्म """"संविधान"""" ठेवा ।
@dharmendrabhowate90676 жыл бұрын
आणि आर्थिक आरक्षण income नुसार ठेवा।।
@shilwantkamble66913 жыл бұрын
Right. Bhau
@sangchi28506 жыл бұрын
pallavi tai nice🙏🙏🙏hatts of tai for ur knowledge
@digamberthorve1069 ай бұрын
गरीबी हि काय असते हे सगळ्यांनाच माहीत नसते.एखाद कुटुंब अस असत कि वडील नोकरीला असतात.भाडयाच्या जागेत राहतात.वडील कसेबसे दोन मुलांना सांभाळत असतात शिल्लक अगदी झीरो अशा मुलाचे पुढील जीवन कसे जगत असतील याचा अंदाज घ्यावा.
@wamanpandgale11803 жыл бұрын
Welcomesir All Us Look As Huminity And Give Chance To All In All Parts By Mindly And Our Life Very Short So We Think For All Satisfaction and Live With Without Any Differece And Best Wishes To All For Joyfully Life And Live And Let Live
@kiranshinde63696 жыл бұрын
जो संविधान विरोधी तो लोकशाही विरोधी देश विरोधी.. सिधी बात..
@Kaushikkankekar19876 жыл бұрын
आर्थिक आरक्षण द्या जाती भेद भाव मिटतील
@digambarthorve76893 жыл бұрын
गांवात हक्काची राहण्यासाठी जागा नाही रोजगार नाही शेती नाही अशा लोकांबद्दल पहिला स्थानिक माणसाचा विकास.
@digambarthorve76893 жыл бұрын
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र स्वराज्य का स्थापना केली आणि कोणत्या कोणत्या परिस्थितीत केले याचा तज्ञ मंडळींनी अभ्यास करावा.
@nagarajpatil83246 жыл бұрын
Really after watching this serious discussion on such serious topic. I would like to say that instead of reducing compitation. Make yourself even competitive. We don't give facilities to them who r getting education in govt. school & colleges. Try to remove the corruption from here. Develop education system & standard. Automatically this problem will solve. Late open compitation for all. But need help for education. Financial, health, games, hostel with the proper condition.
सर्व जातीच्या लोकना नोकरिचि गरज आहे सर्व जातीच्या लोकना आरक्षण द्यावे
@daulatmalunjkar48029 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण हवे
@digambarthorve76893 жыл бұрын
मोठा मासा नेहमी लहान माशाला खातो.अशी परिस्थिती राहिली तर काय विकास होईल.
@user-vz2kq7ys1z6 жыл бұрын
Dhhangranana arkshn milale pahije Jay ahilya Jay mlhar
@user-qo8vd3uy1l6 жыл бұрын
आरक्षण पूर्णत रद्द करण्यात याव बौद्धिक पात्रतेवर सरकारी निमसरकारी नोकरीत योग्य व्यक्ती पात्र ठरेल मग पाहा कोन ओरडते आरक्षण आहे म्हणून कमी मार्क असले तरीही डॉक्टर इंजिनीअर वकील साठी विद्यालयात कमी फी भरून प्रवेश मिळतो हे बदलायला पाहीजेत तर आरक्षण रद्द करावेत तरच बदलेल
@mohanm68183 жыл бұрын
हे सर्व लोक मोदी ला पाठिंबा देत आहे ,त्यांच्या भूमिकेवरून दिसून येते आहे
@rajatgoswami70326 жыл бұрын
पल्लवी रेणके मॅडम छान विचार मांडले.👌👌👌👌👌
@akshaykakde39526 жыл бұрын
प्रत्येक जन बोलता ना त्या च्या जाती ची बाजू मांडता ना दिसतो
@amarsinghparihar77966 жыл бұрын
कोकाटे ... मूद्द्ये नवीन शोधा ..
@sharmohi_sonwane6 жыл бұрын
amarsingh parihar कोकाटेनां भक्कम बाजू मांडता येत नाही.
@sharmohi_sonwane6 жыл бұрын
आनंदराज आंबेडकर खर बोलताहेत, पण ओबीसीत समावेश नको
@niketchavan95706 жыл бұрын
मराठ्यांना आरक्षण मिळाव की नाही हा त्यांचा प्रश्न आहे..पण आपल्या आंबेडकरी जनतेने याच टेंशन घेऊ नये..कारण भीमकोरेगाव प्रकरण झाले त्यावेळी एकही मराठा आपल्या बाजुने बोलला नाही.उलट प्रत्येक मराठा हा मनातून खुश होता.अनुभवातून बोलत आहे.लक्षात ठेवा आज पण आपल्या आंबेडकरी तरुणानवर पोलीस केस आहेत,त्याच टेंशन घ्या.माझा मराठा समाजाला विरोध नाही पण साथ ही नाही मी आंबेडकरी तरुण यावेळी तटस्थ आहे.आता फक्त माझ्या समाजाचा विचार मी करणार नंतर दुसऱ्या समाजाचा.🇪🇺🇮🇳 !! जय भीम !!
@BY-yb3vs6 жыл бұрын
Niket Chavan तू मूर्ख आहेस....
@shubhamkamble63226 жыл бұрын
kdk bhava kdk
@niketchavan95706 жыл бұрын
K AR E?
@Kaushikkankekar19876 жыл бұрын
तू चुतीया आहेस सगळयांनी समाज्याचा विचार करत बसा महाराष्ट्र आणि देश गेला खड्यात
शिंदे साहेब आणि पल्लवी ताई १००% आपण बरोबर बोललात ,बाकीच्यांनी पुन्हा अभ्यास करून यावे..म्हणजे त्यांना बोलायचा अधिकार राहील.नाही तर निष्फळ चर्चा टाळावी..
@KishorMankar-ow5ow8 ай бұрын
तु प्रसन्न आहेस बामण असल्यामुळे. सो हा विषय
@manishraut62946 жыл бұрын
अणे सर आणि पल्लवी मॅडम नि खूप चांगले मुद्दे मांडलेत..... धन्यवाद
@anushkapatil5d3766 жыл бұрын
Renke madam have nice suggetion
@udayghatge99583 жыл бұрын
काँग्रेस पक्षाने मतासाठी जातियताचे राजकारण करून काँग्रेस पक्षाचे वाटोळे केले.
@mohanm68183 жыл бұрын
सर्व लोक st,sc,obc च्या का विरोधात आहेत ,समजत नाही
@user-nx6ij2gr8h4 жыл бұрын
एवढं आरक्षणावर जळगळीत मुद्दे मांडत आहेत त्यावरून कळते की आपल संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती हुशारीने लिहून ठेवलंय. म्हणजे बाबासाहेब खरंच किती हुशार होते
@rajbhushanbagul51266 жыл бұрын
जमिनी चे समाण वाटप पिच्यर असो क्रिकेट चा खेळ त प्रत्येक समाजाच्या घटका ना समाण अधिका र साखरकारखाने दूध डरी मध्ये समाण अधिका र शिक्षण संस्थेचे च समाण अधिका र पेट्रोल पंप चे समाण वाटप करणे मिडिया मध्ये समाण अधिकार स्वतंत्र समता समता समता आली पाहिजे
@jagannathsabale63603 жыл бұрын
जमीनीच समान वाटप
@baburaopatil96493 жыл бұрын
हा हा हा हि हि हि सगळे फुकट पाहिजे .ऊदया म्हणशील मला कंटाळा आला आहे मला पोर पण काढून दया .
@Moksha316 жыл бұрын
आर्थिक सुबत्ता आल्याने सामाजिक स्तर सुधरत नाही-आनंद आम्बेडकर मग आरक्षण देऊन फायदा काय झाला किंवा होणार आहे.काही तरी नवी व्यवस्था उभी करावी लागेल(महात्मे साहेब चांगल solution सांगीतल 👍)
@shripadkulkarni67915 жыл бұрын
एक दा आरक्षण मिलयनतर पुनहा तयचा परीवार। नाआरक्षणनके।
Aanandrajji jyana aarkshan milale tyachi mile kiti shikli aani kiti tyanni pragati keli
@user-zr1ws5nf9z6 жыл бұрын
Hi charch kharch khup balanced jhaliye karan political vede lok navte hyat abhyasu lok jast aahet manun charch balanced jhali , and more sir kute tari rajkarnat yetil as vatat aahe tyanch swgatch asel karn te abhyasu pan aahet😊👍👌
@vikaschinchwadkar14535 жыл бұрын
अरे ABP वाल्यानो जो पर्यंत जात आहे तो पर्यंत जाती वर आधारितच आरक्षण रहाणार... दिवसेंदिवस जातीवाद वाढत जातोय.... ४ वर्षां पूर्वीचा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र खुप फरक आहे....
@vikasjatale63376 жыл бұрын
khara bolat sir apan
@kailasshendkar53369 ай бұрын
वार्षीक ६ लाख पेक्षा जास्त उत्पन्न आहे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा लोकांना आरक्षण मिळता कामा नये दाखल्यावर जात धर्म रद्द करा समान नागरी कायदा लागु करा सर्वसमान होतील