Рет қаралды 384,073
#bbcmarathi #vishalgad #kolhapur #VishalgadViolence
विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्याच्या मागणीवरून अनेक संघटनांचे कार्यकर्ते गडाशी जमले. पण यावेळी हिंसाचार झाल्याचंही पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यामुळे हिंसाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. प्रशासनाने वाद नसलेली अतिक्रमणं आधीच का हटवली नाहीत असंही विचारलं जातंय. याबाबत कोल्हापुरातील स्थानिक कार्यकर्ते काय म्हणतात? प्राची कुलकर्णी आणि नितीन नगरकर यांचा हा रिपोर्ट.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi