भारताची खरी क्षमता काँग्रेसमुळे वाया गेली? | Dr. Uday Nirgudkar | EP - 1/2 | Think Bank

  Рет қаралды 269,934

Think Bank

Think Bank

10 ай бұрын

६वे भालचंद्र पाचलग स्मृती व्याख्यान
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ३० वर्षात भारताची आर्थिक वाढ गतीने का झाली नाही? तत्कालीन सरकारांची कोणती धोरणे वाढीला मारक ठरली? आर्थिक उदारीकरणाने भारतात कोणते बदल घडवून आणले?
माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे विश्लेषण, भाग १

Пікірлер: 1 300
@sharayujagdale1731
@sharayujagdale1731 10 ай бұрын
निरगुडकरसाहेब आपण फारच मोलाच कार्य करत आहात. आपल्या कार्याला उदंड यश मिळो. हिच मनःपूर्वक सदिच्छा.
@pandharinathpatil7909
@pandharinathpatil7909 10 ай бұрын
हे व्याख्यान प्रत्येक लोकसभा व विधानसभा सत्राच्या पहिल्या दिवशी एकवलं पाहिजे .अप्रतिम
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 10 ай бұрын
TRUE FOR ILL LITERATE MP.MLA.OF GOVT..
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 10 ай бұрын
NEVER
@warriormaratha2367
@warriormaratha2367 6 ай бұрын
😂..... सलाम आपल्या ज्ञानाला
@anitaathawale7509
@anitaathawale7509 10 ай бұрын
उदय जी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.खूपच बुद्धिवान माणूस अशा माणसांची खूप गरज आहे आत्ता.
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi 6 ай бұрын
हलवायला का.. बावळट उद्धव हवा
@user-oy5yu9yp1k
@user-oy5yu9yp1k 10 ай бұрын
सर जी धन्यवाद तुम्हचे हे विश्लेषण अगदी हे बरोबर आहे ,१००% आणि ह्यासाठी फक्त काँग्रेस च जबाबदार आहे कारण फक्त सत्तेसाठी च राजकीय हेतुने निर्णय घेतले ,
@rajendranirhali1892
@rajendranirhali1892 10 ай бұрын
Very impressive lecture. या घराणेशाही मुळेच काॕग्रेसने देशाला ओरबाडले
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 9 ай бұрын
आता हे काँग्रेसचे भ्रष्ट नेते सदस्य आहेत भाजपचे सरकार आहे . हे सर्व आमच्या पंतप्रधानांचे आवडते आहेत. उदाहरणार्थ. श्री.शिंदिया, विखे पाटील, राणे, अजित पवार, हेमंत विश्व इ.
@kumarkhaireawwsepasssssza2034
@kumarkhaireawwsepasssssza2034 6 ай бұрын
👌👌👌👍
@shubhangijuvekar7844
@shubhangijuvekar7844 10 ай бұрын
खरं आहे सर. आता जे 60-70 वयाचे आहेत त्यांचं फार नुकसान झालं.त्यांना नाही क्षमतेप्रमाणे काही करता आल. तेव्हा मोदी सारखं कोणी प्रतिनिधी मिळायला हवं होत.
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 10 ай бұрын
मस्त नोकरी केली त्या पिढीने , सहावा वेतन आयोग पण congress ने दिला त्यांना आणि आता 5/6 आकडी पेन्शन ची सोय पण काँग्रेस नेच लावली, आणि म्हणे नुकसान झालं 😇😊
@pramodvaidya4950
@pramodvaidya4950 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे,तंत्रज्ञान वाढविलेच नाही,
@sameerseth5942
@sameerseth5942 9 ай бұрын
लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी यांच्या काळात प्रगती झाली होती.. आज जे आपण इलेक्ट्रॉनिक media वापरतोय हे राजीव गांधींमुळे... पण मागच्या 30-40 वर्षात आपल्याला हवं तस करता आलं नाही कारण अटल बिहारीं वाजपेयी नंतर 2 वेळा सरकार बदललं... त्यात खूप नुकसान झालं भारताच... होणारे प्रोजेक्ट लांबणीवर गेलेत....
@malatipatil9854
@malatipatil9854 9 ай бұрын
Thank you Sir this point highlight.But continuously present through social platform .
@madakurdashmuk8676
@madakurdashmuk8676 6 ай бұрын
😊
@apekshanalawade3243
@apekshanalawade3243 10 ай бұрын
सर प्रत्येक माणसाचं मन मोकळं केलं तुम्ही, धन्यवाद सर ,❤❤
@dr.shashikantkale6253
@dr.shashikantkale6253 10 ай бұрын
आदरणीय डाॅ उदय निरगुडकर सर आपल्या बद्दलचा आदर द्विगुणीत झाला! आपला पूढील २५-३० वर्षासाठीचा द्दष्टीकोन १४० कोटी भारतीयांंना समजणे गरजेचे आहे.आपली देश,देव ,धर्म,संस्कृती,स्वभाषा ,स्वलिपी,स्ववाङमय,स्वशास्र याबद्दलची तळमळ सर्वसामान्यांना दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत आहे. तुम्ही व आम्ही भारतीय एकाच काळात आहोत याचा भारतीयांना अभिमान/ गौरव वाटतो. आपण जी जागृती जनतेत करत आहात,ती ईश्वरकृपा देशाला विश्वगुरुपदी निश्चित नेईन अशी खात्री वाटते. आज भारताला तुमच्या लोकल टू ग्लोबल विचारांची गरज आहे. तुमचे देशभक्तिपरचे विचार संपूर्ण देशभर प्रसारीत होणे काळाची खरी गरज आहे. वैद्यकिय व्यावसायीक म्हणून मला वेळोवेळी संधी मिळाल्यास खारीचा वाटा निश्चीत उचलेन ,असे अभिवचन आदरणीय सर तुम्हाला देतो.
@bapushinde8446
@bapushinde8446 10 ай бұрын
खर आहे, पेट्रोल पंप चे लायसन्स पुर्वी काही जणांची मक्तेदारी होती. पण आता १०० फुटावर पंप आहे.
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 9 ай бұрын
पण आजकाल हा पेट्रोल पंप अदानी आणि अंबानी ग्रुपचा आहे. सामान्य जणतेचा नाही.
@bharat84440
@bharat84440 9 ай бұрын
@@rajivanmudholkar8452 डोक्यात शेण भरुन फीरणारे कसे असतात ते आज पाहीले.
@amitgolhar7157
@amitgolhar7157 5 ай бұрын
​@@rajivanmudholkar8452 पहिले काय तुझा आजा अरब मधून कडून आनत होता काय
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 10 ай бұрын
आयोजकांना मनापासून धन्यवाद 🙏🌹 डॉ उदय निरगुडकर यांचे विचार ऐकायला कायम उत्सुकता असते. अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.
@madankhandade4819
@madankhandade4819 10 ай бұрын
निरगुडकरजी,आपले व्याख्यान आमच्यासाठी मेजवानी असते, आपले व्याख्यान आवडले, अंतर्मुख व्हायला लावल.भारताचे निर्णय याचे मुल्यांकन योग्य होते.धन्यवाद.
@karbharimatade3843
@karbharimatade3843 10 ай бұрын
सर तुम्ही भाऊ तोरसेकर एकच मंचावर उपस्थित मुलाखत घेतली पाहिजे फार सुंदर विशेषण करा 🎉🎉🎉🎉🎉
@adnyat
@adnyat 10 ай бұрын
दोघांची wavelength पूर्ण वेगळी आहे. भाऊ तर्क आणि विश्लेषण करतात. उदय सर अभ्यास आणि आकडेवारी वर बोलतात.
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary 10 ай бұрын
Bhau torsekr patrakar nahi.
@adnyat
@adnyat 10 ай бұрын
@@pushkarstraveldiary भाऊंना पत्रकार वगैरे सारख्या शिव्या देऊ पण नयेत 😂
@anitaathawale7509
@anitaathawale7509 10 ай бұрын
हो भाऊ आणि उदय जी एकाच व्यापीठावर आले पाहिजेत.खूप माहिती आणि ज्ञानाचा खजिना आपल्याला लुटता येईल.
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 Ай бұрын
दोन संघोट्यांनि एखादा यज्ञ करावा 😂😂😂😂😂😂😂😂😂
@manikbhujbal542
@manikbhujbal542 10 ай бұрын
आज देशाला पुढे नेमण्यासाठी डोळस नागरिक व डोळस मिडिया् डोळस राजकीय इच्छाशक्ती असेल तर भारत देशाला महासत्तेपासुन कोणीच रोखू शकत नाही.सर खुपच छान
@zhingaru518
@zhingaru518 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/m7lyh7x539W8Z40.htmlsi=CakRkXr7iwwsK1mY
@bhaulalmali3682
@bhaulalmali3682 10 ай бұрын
सरांनी कोणावरी ठिकाण करता अप्रतिम माहिती दिलीं कितीही कौतुक केलं तरी सरांबद्दल बोलण्यास शब्द नाहीत खूप काही शिकत आहोत धन्यवाद सर जी
@milindrajurkar825
@milindrajurkar825 10 ай бұрын
It’s a stunning lecture and so meticulously explained and it’s an eye opener to our nation’s public. Hats 🧢 off to Dr Nirgudkar Sir 🙏
@atulghatwai8129
@atulghatwai8129 9 ай бұрын
मला भारतीय असल्याचा अभिमान अजूनच वाढला आहे. धन्यवाद सर 🙏
@rameshchaudhari38
@rameshchaudhari38 10 ай бұрын
डॉक्टर निरगुडकरजी आपण खूप छान प्रकारे वास्तव जनतेसमोर मांडले.आताची जनता विचारी आहे आणि त्यांचेसमोर अशी माहिती येणं हे स्पुरण येवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला लावणारे आहे.खूप छान.
@user-oy1ng6zf4f
@user-oy1ng6zf4f 10 ай бұрын
देशाचं खरं कर्तृत्व आपण खूप प्रभावी पणे विशद केली., भाषणांत ज्ञान खच्चून भरलेलं होतं. आपल्याला खूप भावलं,बाबा.मी आपली चाहती आ हे.
@rajeshponde921
@rajeshponde921 10 ай бұрын
उत्कृष्ट अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद
@vijaymendjoge6455
@vijaymendjoge6455 10 ай бұрын
अत्यंत अभ्यास पुर्ण विश्लेषण असा अभ्यास यापुर्वी राज्यकर्त्यांनी का केला नाही याचे आश्चर्य वाटते. सदैव अशी माहीती देत रहा सर.
@deepakale6459
@deepakale6459 10 ай бұрын
प्रत्येकाने ऐकवे असे विश्लेषण विश्लेषण .धन्यवाद सर
@harikulkarni3532
@harikulkarni3532 10 ай бұрын
फारच छान आभ्यास पुर्ण विश्लेषण उदयजी फारच मस्त अभ्यास आहे तुमचा जागतीक अर्थवेव्यस्थे बद्दल चा👍👍👌👌
@dilipsave428
@dilipsave428 10 ай бұрын
Modi has been a Big CATALYST of this change we saw in the past 10 years. This is what a selfless man and man with purpose in life can do.
@suvi0suvidha
@suvi0suvidha 5 ай бұрын
1947 साली आपणास स्वातंत्र्य मिळाल्यावर किंवा त्यापूर्वीच आपणाकडे साधी सुई सुद्धा तयार होत नव्हती, अन्नधान्य ही पुरेसे नव्हते ,अमेरिकेतून मिलो ज्वारी मागण्याची आपल्यावर नामुश्की होती, देशातील सरंजामदार, संस्थानिकांना भारतात विलीन करायचे होते....प्रश्नांची सरबत्तीच होती....हा प्रचंड व्याप लक्षात घेता एकादी चूक होऊ शकते....हे माणुस म्हणून आपण समजून घेणार आहे की नाही....मी तटस्थ पणे तत्कालीन व आत्ताच्या परिस्थितीकडे पाहून असे लक्षात येते की नेहरू सरकार आणी त्यान्ची धोरणे 95 % पेक्षा जास्त संयुक्तिक होती. त्यामुळेच सरांनी मान्डलेली मते फारशी संयुक्तिक वाटत नाहीत....आताचे सरकार विशेषत: त्यान्चे स्वातंत्र्य संग्रामातील पिढीचे स्वातंत्र्य मिळवण्यात काय योगायोग आहे? उलट इतिहास असं सान्गतोय की हे ब्रिटीश सरकार ला सामिल होते..... हे म्हणजे चोराच्या उ....बो..
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 Ай бұрын
हा संघोटी आहे
@subhashpagar2598
@subhashpagar2598 28 күн бұрын
पेड विद्वान
@suvi0suvidha
@suvi0suvidha 28 күн бұрын
@@subhashpagar2598 विनाश काले...विपरीत बुद्धी....
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 10 ай бұрын
बरोबर सांगितलं.काँग्रेस मुळे खरोखर देशाची शक्ती वाया गेली. आताच्या गतीने भारताची प्रगती किती झाली असती याचा विचार करावा. नमस्कार धन्यवाद
@Satyamevjayate777
@Satyamevjayate777 10 ай бұрын
Aata Kay pragati zali nkki, sheti chi vaat lavali purn
@satpalsawant160
@satpalsawant160 10 ай бұрын
अजित दादा 70हजार cr घोटाळा बाहेर काघुन cm kele😂
@roshanbhosale1078
@roshanbhosale1078 10 ай бұрын
bapala mule mhantaat tumhi Kay kele
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 ай бұрын
60, वर्षात साधं संडास देता आले नाहीत. भिकेला लावला देश काँग्रेस नी
@adnyat
@adnyat 10 ай бұрын
@@roshanbhosale1078 हो ना, सगळे मोदींना असेच विचारतात 😂
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 10 ай бұрын
आपला देश भ्रष्टाचारामुळे मागे राहिला
@sourabhmate1411
@sourabhmate1411 10 ай бұрын
Wonderful work by Dr. Nidgudkar. We need liberalisation, privatisation and globalization. I would like to join his work. These thoughts need to be spread across India. Socialism has dragged this country down. We need free market economy.
@abhishekpawar5888
@abhishekpawar5888 10 ай бұрын
Socialism is good for normal people like me other three are good for rich people
@sarumugam999
@sarumugam999 10 ай бұрын
@@abhishekpawar5888 Socialism is good for socialist leaders and their families only. Check the fortunes of Lalu and Mulayam families.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 10 ай бұрын
​@@sarumugam999 Exactly
@rajubandre6148
@rajubandre6148 10 ай бұрын
आज खरोखरच चांगल्या कामाला चांगलेच म्हटले पाहीजे स्वतःच्या स्वार्थासाठी चांगले काम करणार्याना बदणाम करायचे हे विरोधकाचे काम आहे
@madankhandade4819
@madankhandade4819 10 ай бұрын
सर,आपले विचार अतिशय मोलाचे आहेत.कांग्रेस आणि तथाकथित "लिब्रांडु"बुद्धीवंतानी याचा विचार करावा.भोळसट आणि जातीयवादी लोकांनी याचा विचार करावा.
@varshag.8398
@varshag.8398 10 ай бұрын
आपण हे जे super power बनण्याचं पाश्चात्य खूळ डोक्यात घेतलय ते म्हणजे दूसरं तिसरं काही नसून पुरूषी अहंकाराचा नमुना आहे. पुरूषांची आक्रमकता आणि निसर्गावर कुरघोडी करण्याची वृत्ती ह्यामुळे जगात कुठेच शांती आणि समाधान नाही. पैसा हेच व्यक्ती आणि राष्ट्रांचं एकमेव ध्येय बनलं आहे ही अधोगती आहे प्रगती नाही.
@narayankamthe442
@narayankamthe442 10 ай бұрын
खूपच उद्बोधक विश्लेषण उदयजी धन्यवाद थिंक बँक
@madhum7100
@madhum7100 9 ай бұрын
काँग्रेसशीची फक्त उणीदुणी काढुन 2024 च्या निवडणुकीचा हा प्रचार आहे की काय हेच आपल्या प्रवचनातून अधोरेखीत होत़े. एका निर्भीड, अभ्यासू आणि निरपेक्ष विश्लेषक याच्या भूमिकेतून पाहिल्यावर तुमचे प्रवचन अगदी सुमार आणि निराशाजनक दर्जाचे वाटले.
@rahulpundkar3177
@rahulpundkar3177 3 ай бұрын
खरंच आहे.. माझ्या comments पण वाचाल
@shivajijadhav5803
@shivajijadhav5803 10 ай бұрын
फारच अभ्यासपूर्ण भाषण. धन्यवाद सर.
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 10 ай бұрын
उदयजी यांचे खूप सुंदर व्याख्यान आहे. भारताला 3 पिढ्या काँग्रेस ने बरबाद किया है.
@Dinesh-tp6wq
@Dinesh-tp6wq 10 ай бұрын
भाऊ तोरसेकर आणि उदय निरगुटकर यांचे एकत्र मार्गदर्शन ऐकायला आवडेल.
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 10 ай бұрын
भाऊ तोरसेकर सारखा पत्रकार महाराष्ट्र मधे आहे याचं भाग्य आहे आपले
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 10 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. हे सगळ बरोबर आहे. ही सर्व वरवरची प्रगती झाली आहे. पण माणूस माणसाबाबत भावनाशून्य होत असून नाते संबधातील प्रेम, आत्मियता कमी होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. याबाबत स्वामी विवेकानंदानी असा विचार मांडला की, शाश्वत सुखा करता भारतीयांचा अध्यात्मक तत्वज्ञान व पाश्चात्यांचे भौतिक विज्ञानाचा जीवन संमृध्द करण्या करता अवलंब करावा. हा विचार त्यांनी 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला. अध्यात्मिक व भौतिक प्रगती या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 10 ай бұрын
डोळे खाडकन उघडणार हे आपलं भाषण होतं आता असे म्हणावे लागेल कुठे नेऊन ठेवला होता यांनी आपला भारत
@rajendrakhandekar1457
@rajendrakhandekar1457 10 ай бұрын
अतिशय पोटतिडकीने सांगितलेले विचार.....उदयजी स्वप्न नक्की पूर्ण होणार....
@vijaylodam7721
@vijaylodam7721 6 ай бұрын
धंन्यवाद उदयजी, तुमचा व्हिडिओ पाहुन खूप समाधान वाटले. ते समाधान या करीता की शेतकरी संघटनेचे नेते दिवंगत श्री शरद जोशी यांनी 40 वर्षांपूर्वी जे जे विचार मांडलेत त्यावर आज विचारवंतांच्या वर्तुळात चर्चा होते आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 50- 60 वर्षात देशाची जी अधोगती झाली त्याची मीमांसा करुन सरकारीकरण, लायसन्स परमिट कोटा राजने, देशाचे वाटोळे केले, त्या "नेहरू नीतीची" चिरफाड केली. आज देशाच्या स्वातंत्र्याचा अंम्रुत महोत्सव साजरा होतो आहे, 25 वर्षांपूर्वी जेव्हा देशात स्वातंत्र्याचा रजत महोत्सव साजरा झाला तेंव्हा, १९९७ साली अमरावतीला जनसंसद भरवुन तीन दिवसांच्या विचार मंथनातून जे अंम्रुत निघाले त्याचा दस्तऐवज म्हणजे " " स्वातंत्र्य का नासले " ही पुस्तिका.समकालीन विचारवंतांच्या वर्तुळात शरद जोशींच्या विचारांना मान्यता मिळाली नाही ही खंत शरद जोशींचे चरित्रकार श्री भानू काळे यांनीही व्यक्त केली आहे. आपण घराबाहेर निघालेच आहात तर एकदा शेतकरी संघटनेचे साहित्य नजरेखालून घालावे एवढीच विनंती.
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 10 ай бұрын
खुप सुंदर धन्यवाद सर अत्यंत अभ्यासपुर्ण विवेचन केले आहे. चुकीच्या पद्धतीने धोरणाचे परिणाम किती आपल्याला भोगावे लागले. ते कळले.
@shankarjahagirdar688
@shankarjahagirdar688 10 ай бұрын
घराणेशाही बंद झाले पाहिजेत निरगुडीकर सर तरच भारत पुढे जाईल
@jaynathkarle4803
@jaynathkarle4803 10 ай бұрын
सलाम आपल्या कार्याला
@mugdhapanditrao7444
@mugdhapanditrao7444 10 ай бұрын
Think,bank la मनापासून धन्यवाद.जनतेला असेच 'sajag' करा.
@hisureshvyas8519
@hisureshvyas8519 10 ай бұрын
अतिशय सुंदर सर अशीच माहीती ऐकत रहावे असे वाटते
@anilkashikar6256
@anilkashikar6256 5 ай бұрын
Thank you very much sir ! You have made us proud Bhartiya ! It's an eye opener to everyone ! 👏👏👏🙏🙏🙏
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहितीपूर्ण विवेचन
@rajeshthombare72
@rajeshthombare72 10 ай бұрын
अप्रतिम मांडणी केली आहे . धन्यवाद गुरुजी .
@prashantrshukla1556
@prashantrshukla1556 10 ай бұрын
60, 70 च्या दशकात काही भारतीयांनी स्वत:चे व्यवसाय ही सुरू केले जसे Infosys etc. पण त्यानी पण विदेशी अर्थव्यवस्था मजबूत व्हायलाच मदत झाली...
@vedhh7727
@vedhh7727 9 ай бұрын
हो, पण आज त्या व्यवसायामुळे आज देशात खूप रोजगार मिळतात , बाहेरचा पैसा येतो . Its give and take.
@madhavfajage4369
@madhavfajage4369 10 ай бұрын
आपला उपदेश खुपच माहितीपुर्ण आहे . धन्यवाद , सर .
@rajendrapathakguruji6101
@rajendrapathakguruji6101 10 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लैषन । सलाम ।
@DPkinazaronse-wm9uo
@DPkinazaronse-wm9uo 10 ай бұрын
एकदम सही बात कही है भाई!
@srinivastelkikar3290
@srinivastelkikar3290 10 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन. असे प्रबोघन वारंवार होणे जरुरीचे आहे,
@arundhanve8911
@arundhanve8911 10 ай бұрын
अत्यंत सुंदर भाषण. शब्दातीत ,अवर्णनीय भाषण.
@pravinchaudhari1808
@pravinchaudhari1808 10 ай бұрын
खुप छान विश्लेषण 👌
@krishna_raj9331
@krishna_raj9331 10 ай бұрын
जबरदस्त content... Awesome.. बर्‍याच गोष्टी.. अगदी कमी वेळात उत्कृष्ट रित्या cover केल्या आहेत.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 7 ай бұрын
उदयजी अत्यंत उत्तम व्याख्यान. खरच खूप चांगले विचार व चांगली माहिती मिळाली. 🙏
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 10 ай бұрын
Very well said! 👏 glad we are getting to see a change, a strong nation rising to its glory again. We have a great leadership now!
@balasahebkkolte6886
@balasahebkkolte6886 10 ай бұрын
खूप छान विवेचन केले आहे, सर तुमचा अभ्यास खूप मोठा आहे तुमच्या सारखे पत्रकारांची देशाला गरज आहे. जे सत्य लोकांसमोर माडतील. बुद्धी ब्रस्ट झालेल्या निखिल वागळे आणि विश्वबर चौधरी यांना कोणीतरी सांगा.
@utkarshrasane1
@utkarshrasane1 10 ай бұрын
देशात फक्त शिक्षण व आरोग्यसेवा फुकट पाहिजे इतर सर्वांसाठी पैसे हवे पण आपल्याकडे उलट आहे
@avinashsarnaik2283
@avinashsarnaik2283 10 ай бұрын
विनायक जी नमस्कार, उदयाजीना नमस्कार, पुढे काही महिने व्याख्याते असेच हवेत. या सरकारचे कर्तृत्व खूप चांगल्या प्रकारे विषद केले. हे सरकार पुढे २५ वर्षे चालल्यास भारत खूप पुढे जाईल यात तीळ मात्र शंका नाही.
@chetanchougule6577
@chetanchougule6577 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/kNZ3ldBoxLGtmWw.html
@user-ue5fz6vn1o
@user-ue5fz6vn1o 3 ай бұрын
अभूतपूर्व ज्ञान आपण दिलात धन्यवाद सर मोदी जी सतेचाळीस सालापर्यंत भारत देश महान देश होईलचं धन्यवाद सर
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 10 ай бұрын
अतिशय उपयुक्त आणि महत्वाची माहिती.
@laxmanaghav526
@laxmanaghav526 10 ай бұрын
उद्यय सर देशाचा विनाश कोणी केला असेल तर तो काँग्रेस गांधी घराणा आणि उर्वरीत लिबरल यांनी
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 Ай бұрын
Ho be ❤dya. Tya adhi tuxa baaap bin engine chya pushpak vimanatun firaycha 😂
@chandrkantpatil2048
@chandrkantpatil2048 5 ай бұрын
वाव खुप खुप छान सुंदर व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे मस्तच आहे हे जय हिंद जय भारत हो
@kamalakarsalve1496
@kamalakarsalve1496 10 ай бұрын
ही सगळ्या पक्ष्यांना तसेच धार्मिक तेढ निर्माण करत असलेल्या लोकांना सुद्धा आहे
@manohargawas9513
@manohargawas9513 10 ай бұрын
बरेच विद्वान लोक भाजप आणि मोदीना शिव्या देताना ऐकल. पण आपण मोदींच कर्तृत्व समोर मांडला. सच्चाई सांगितली. कुणीच बाजू घ्यायचा प्रश्नच नाही. धन्यवाद निरगुडकर सर. सलाम आपणास
@sunitakulkarni3166
@sunitakulkarni3166 10 ай бұрын
Sir you have projected the seven decades of India vividly our failures and achievements . Thanks Nation First is what we learn.
@viplovezoad5523
@viplovezoad5523 10 ай бұрын
dalal manus ahe .. MLA sathi ticket kon magat firat hota? rajya sabha sathi kon manavni keli?
@sureshgambhir9419
@sureshgambhir9419 10 ай бұрын
Sir, very nice and delicate subject handled skillfully. Now pl touch the subject on what is the reason that because Bharat became slave of Britain. I think this is not discussed at all,si that nation can take preventive measures. Thanks
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 10 ай бұрын
​@@viplovezoad5523 तुमच्यातले दुर्गुण काढले की दलाल वा रे विचार ते म्हणतात त्यात काय सत्य नाहीच का अन जर असेल तर ते मान्य करण्याची पण हिम्मत असायला हवी पण मागच्या काळात काही विकास् झालाच नाही हे पण पचणार नाही
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 10 ай бұрын
​@@viplovezoad5523निरगुडकरांच्या भाषणापेक्षा सुध्दा तुमच्या एका post मुळे त्यांच म्हणण किती खर आहे ते कळल.
@tayappamaske3160
@tayappamaske3160 10 ай бұрын
त्या ७ वी शिक्षण घेतलेला ग्रामीण भारतीय नागरिक पंतप्रधान पेक्षा उच्च दर्जाच्या मानवाला नमोबुधाय जयभीम
@sharadjangam5717
@sharadjangam5717 10 ай бұрын
उदय निरगुडकर निष्पक्ष वाटत नाहीत. आम्ही तुमचे विडिओ निष्पक्षपातीपणा साठी बघतो. आम्ही सुशिक्षित आहोत आम्ही कांग्रेस चे गुलाम किंवा भाजप चे अंधभक्त नाही.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 ай бұрын
मग काय aimi, की कम्युनिस्ट चे गुलाम आहे का?
@adnyat
@adnyat 10 ай бұрын
वस्तुस्थिती गेली उडत... काँग्रेसचे गुणगान केले तरच माणूस निष्पक्ष असतो.
@giridharkeluskar242
@giridharkeluskar242 10 ай бұрын
खिसे भरल्यानंतर निष्पक्ष कुणीही नसतो.
@jagdishgangode7554
@jagdishgangode7554 10 ай бұрын
Khar te boltayet tyat kai chukich
@santoshpatil44342
@santoshpatil44342 10 ай бұрын
Congress eco system😢
@mohangaikwad4702
@mohangaikwad4702 10 ай бұрын
आपले विचार आणि ते सांगण्याची हातोटी अप्रतिम आहे. आतापर्यंत असे विचार कधी ऐकण्यात आले नाहीत. वारंवार आपले विचार ऐकायला मिळतील का. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@karbharimatade3843
@karbharimatade3843 10 ай бұрын
श्री उदय निरगुडकर सर नमस्कार
@sudheer091
@sudheer091 10 ай бұрын
चुकीची धोरणे, प्रायोरिटीज आणि तीच तीच आणि चुकीची माणसे उच्च तिकानी असल्यामुळे एका ठराविक काळानंतर मग विकास थांबला होता. गरीबी हटाव सारखी फक्त निवडणुकीसाठीची घोषणा स्वतःची गरीबी हटवण्यासाठी वापरली गेली
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 10 ай бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही.
@shekhar1497
@shekhar1497 10 ай бұрын
Aple lok tyach tyach lokana without any work nivdun detaat ani bhavnik houn matadan kartaat
@user-ui9fj9fn6m
@user-ui9fj9fn6m 10 ай бұрын
Very nice Dr Uday Nirgudkar sir..
@ameyavaishampayan4991
@ameyavaishampayan4991 10 ай бұрын
फारच अभ्यासपूर्ण व्याख्यान 🎉
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 10 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली. धन्यवाद डॉ निरगुडकर .
@Maratha214
@Maratha214 10 ай бұрын
खर बोलता तुम्ही
@atul58
@atul58 10 ай бұрын
Nehru and Gandhi nationalised most of the important industries. By God's grace we Indians were fortunate that somehow we were saved from nationalisation of the most important industry - Agriculture.
@VYDEO
@VYDEO 10 ай бұрын
Indirectly it was Nationalised by bringing constitutional amendments and introduction of schedule nine in the Constitution of India. Land Ceiling Act was prevalent to limit the land holding. Please get updated.
@atul58
@atul58 10 ай бұрын
@@VYDEO Please provide more details. I would like to know. Thanks
@goodhuman6936
@goodhuman6936 10 ай бұрын
Due to nationalization of industries prices of some commodities were under the control of government. Otherwise industralists would have levied heavy prices on common man.....also due to nationalization of banks , money became available in common in the hands of majority of people..otherwise moneylanders would have cheated and tortured poor people.
@Mayur_
@Mayur_ 10 ай бұрын
पाकिस्तान, आफ्रिकेतील देश, middle east मधील काही इथे काय झालं? Privatization जर वेळेच्या आधी केलं तर बाहेरचे येऊन पूर्ण रिसोर्सेस खाऊन टाकतात. देशाला कर्जबाजारी करुन जातात. चीनने असे किती देश कर्जाच्या ओझ्याखली दाबले आहेत. किती दिवस वर पाहून थुंकत राहणार.
@kisanraut9342
@kisanraut9342 10 ай бұрын
​@@goodhuman6936बँकेचे राष्ट्रीयकरण केले पण गरीबांची बँकेत खातीच नव्हती तर गरीबांना कर्जे मिळणे दुरचनाही का?चौदा सालानंतर हे सर्व झाले नाही का ?
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 10 ай бұрын
फारच छान. धन्यवाद सर ❤🙏🙏
@Raju.m.27000
@Raju.m.27000 10 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर
@dnyaneshwarsutar7036
@dnyaneshwarsutar7036 10 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर जी !! धन्यवाद सर !!
@sunilpilankar4870
@sunilpilankar4870 10 ай бұрын
सर लय भारी 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩👍🙏🙏🙏
@sunilpilankar4870
@sunilpilankar4870 10 ай бұрын
सगळे चोर एकत्र आले सगळे बागड बीले एकत्र आले ह्या चोरानी देशाची वाट लावली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳धन्यवाद सर
@anantkanhake6308
@anantkanhake6308 6 ай бұрын
अभ्यास पूर्ण भाषण.
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 10 ай бұрын
निरगुडकर साहेब खरंच खूपच भारावून गेल्यासारखे बोलले
@balasahebingale1196
@balasahebingale1196 6 ай бұрын
प्रत्येक भारतीयाने एकदातरी ऐकावे असे विचार. खरं आहे सर देशाने फक्त शिक्षण, डिफेन्स, आणि हेल्थ याच क्षेत्राकडे लक्ष दिले पाहिजे. बाकी सर्व क्षेत्राचे खाजगीकरण केले पाहिजे. जय हिंद 🙏🙏🙏
@rajanshirwadkar1449
@rajanshirwadkar1449 10 ай бұрын
डॉ.निरगुडकरजी आपले अभ्यासपुर्ण, अतिशय विचारपूर्वक आपल्या भारताच्या प्रगतीत कसे बदल हाेत गेले व देशाच्या स्वातंत्र्याला 2047 मध्ये शंभर वर्ष पुर्ण हाेत आहे व पुढील 25 वर्ष देशाच्या आर्थिक ,सामाजिक व एकंदरीतच प्रगतीच्या दृष्टीने आत्मनिर्भर भारतासाठी किती महत्त्वाची आहेत हे अतिशय उत्तमरित्या आंमच्यासमाेर ठेवले. हे काम कठीण आहे पण अशक्य नाही कारण भारत आता प्रखर राष्ट्राभिमानी माेदीजींच्या द्रष्ट्या नेत्रुत्वात गेल्या दहा वर्षात देशपातळीवर व जागतीत स्तरावर प्रगतीच्या दृष्टीने माेठी झेप घेतली आहे . पुढे जाण्याच्या तयारीचा राेडम्यापही तयार केला आहे .तशाचप्रकारे सर्वकाही निश्चितच होणार आहे. आपले व सर्वांचेच याेगदान त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण विवेचन करतांना गेल्या ६०/६५ वर्षात आपल्या देशाच्या व जगाच्या पातळीवर कसे बदल हाेत गेले हे सागितले ते आंमच्या पिढीने पाहिले व सगळ्यात गेल्या दहा वर्षांत माेदीजींच्या नेत्रुत्वात जी प्रगती झाली व देशवासीयात जाे जबरदस्त त्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण केला त्याला ताेड नाही. त्याचा आंम्हाला अभिमान आहे कारण त्या सर्वांची आंमची पिढी साक्षीदार आहे. || भारतमाताकी जय ||
@sanjayghadge7472
@sanjayghadge7472 10 ай бұрын
अप्रतिम, सर.
@laxmanpawar3245
@laxmanpawar3245 10 ай бұрын
Nice views for Past, Current, & Future picture of our country
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 10 ай бұрын
नमस्कार माननीय ऊदयजी अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन केले आहे. जर याच पद्धतीने जर समाजात हा वैचारिक ठेवा जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अस काम आपण आणि विनय करत आहात. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@subhashbhise2430
@subhashbhise2430 10 ай бұрын
डॉ.निरगुडकरानी आता च्या पिढी ला वास्तवाचे दर्शन घडविले.
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 10 ай бұрын
Because of Kaka, this intelligent man left media. I donot know how many of us knows it
@archanasirsikar9123
@archanasirsikar9123 10 ай бұрын
❤Plz specify
@dilippatil9773
@dilippatil9773 10 ай бұрын
Why he should be afraid of KAKA?
@vishalkamble7533
@vishalkamble7533 10 ай бұрын
Kasla Kaka Kasla faltu anchor hota zee24 var
@sadanandkulkarni6828
@sadanandkulkarni6828 10 ай бұрын
करेक्ट
@vrugamedu4193
@vrugamedu4193 10 ай бұрын
If Kaka is that powerful and that vindictive, how did he manage to run all those industries/think tanks/venture capitalist groups that he was alluding to in his speech 🤔
@swaruprajput6586
@swaruprajput6586 10 ай бұрын
अप्रतिम सर 👍👌
@sadhukale5558
@sadhukale5558 10 ай бұрын
अभ्यासपूर्ण भाषण छान सर
@shridharshinde5979
@shridharshinde5979 10 ай бұрын
Very nice analysis of today's situation thanks &keep on going sir
@sharadkumarekbote5084
@sharadkumarekbote5084 9 ай бұрын
खूपच तर्कशुद्ध 12:48 विचार. धन्यवाद !!
@sunilpatil9283
@sunilpatil9283 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
@mohandeshpande936
@mohandeshpande936 10 ай бұрын
सर आपल्या एकल्यावर एकत रहा अस वाटते।संतुलित भाषा;उत्तम उच्चार v क्लियर आवाज याची जोड या मुले aankhin मजा येते।
@lobhasg
@lobhasg 10 ай бұрын
मनुष्य समाजामधे खुप मोठ्या वेगाने बदल होत आहे, पण जर याच समाजाचा नैतिक स्तर खालावला तर मात्र तितक्याच प्रचंड वेगाने हा समाज खाली आपटणार आहे
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 10 ай бұрын
काँग्रेस नी 50, वर्ष मागे नेले. काँग्रेस छा नैतिक स्तर?
@adnyat
@adnyat 10 ай бұрын
नकारात्मक दृष्टिकोन
@pandurangnarale388
@pandurangnarale388 10 ай бұрын
Dnynache Amrut ( amrut of real knowledge) Dhanyawad
@jitendralondhe1982
@jitendralondhe1982 9 ай бұрын
उद्योग आणि व्यापार हे खाजागी गुंतवणूक मधुन झाली पाहिजेत. परंतु गेली कित्येक दशके व्यापारी, सरंजामदार वर्ग हे गरीब, कामगार, शेतकरी यांची आर्थिक आणि सामाजिक पिळवणूक करीत आहेत. निरगुडकर साहेब आपणास विनंती आहे की आताच्या किती खाजगी बँका लहान उद्योग , शेतकरी, कामगार यांना कमी व्याजदराने आहे देतात ?. जे पूर्वीचे संघटीत, श्रीमंत वर्ग होते, त्यांनी सामान्य लोकांना शिक्षण, सामाजिक न्याय,आरोग्य यात बंदी घातली होती. देशाच्या कष्टकरी शेतकरी, कामगार यांना देशाच्या विकासात सामावुन घेतलेले नव्हते. आपण थोर आर्थिक विश्लेशक आहात. यावर प्रवचन देणे, आपल्यात धमक आहे का?
@vaishalinayakawade6560
@vaishalinayakawade6560 10 ай бұрын
धन्यवाद.अतिशय अभ्यासपूर्ण आढावा.भविष्यासाठी आवश्यक संकेतही..
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 9 ай бұрын
VERY NICE SPEECH 💐
@sunilmahajan1444
@sunilmahajan1444 6 ай бұрын
Really Fantastic analysis Dr. Uday....looking looking forward to meet you seen..
@jyotsnasinhasane6080
@jyotsnasinhasane6080 10 ай бұрын
उदयजी आपल्या ज्ञानाला मुजरा करुन एका गोष्टी कडे लक्ष वेधू इच्छिते कि आपण 1990 ते 2013 पर्यंत च्या स्थिती /प्रगति वर प्रकाश टाकला असता तर बरे झाले असते. शेवट चे 10 मिनिटाचे भाषण प्रबोधन नसून राजकीय प्रचार वाटला. कारण हरित क्रांति, आदि उल्लेख आला नाही. कांग्रेस च्या नक्कीच चुका असतील परंतु शेवटी शेवटी भाजप चा प्रचार वाटला. आपल्या ज्ञानाला मुजरा.
@VYDEO
@VYDEO 10 ай бұрын
पुढचा भाग लवकरच येईल तो पहा मग ठरवा .😊
@VYDEO
@VYDEO 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/jrVkodeV286WZ4U.htmlsi=nI-Ga8B_2Jjp9OjG रशिया व चीन ह्या दोन देशांच्या नादी लागून भारत कम्युनिझम च्या मार्गाने जात होता. १९९१ ला IMF ने नरसिंह राव यांना अर्थिक सुधारणा करायला लावल्या .
@satishsonawane6660
@satishsonawane6660 10 ай бұрын
he is pure andha bhakt
@atul58
@atul58 10 ай бұрын
हरित क्रांती ही मजबुरी होती शास्त्रीजी त्या मागे होते. ती झाली नसती तर civil war झाल असतं.
@adnyat
@adnyat 10 ай бұрын
नेहरूंच्या समाजवादी धोरणांमुळे १९९१ ला देश कर्जबाजारी झाला. त्यानंतर IMF आणि World Bank यांनी पुन्हा कर्ज देताना अत्यंत कडक अटी घातल्या होत्या. त्यामुळे भारताला समाजवादाची कास सोडून आर्थिक उदारीकरण करावे लागले, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि सक्तीने खाजगीकरण करावे लागले. हे सर्व बदल काँग्रेसचे मूळ धोरण नाही, ते सक्तीने करवून घेतलेले बदल आहेत. त्यामुळेच १९९० ते २०१३ मध्ये भारत खऱ्या अर्थाने प्रगती करू लागला. परंतु त्याला भ्रष्टाचाराचे ग्रहण होते. अर्थव्यवस्था ८% ने वाढत असली तरी महागाई १२.५% ने वाढत होती. विकासाला तो मोठा अडथळा होता. कर्ज जर महाग असेल तर भांडवल खेळते राहत नाही, उद्योग उभे राहत नाहीत, व्यवसाय सोपा राहत नाही. त्यासाठी व्याजाचे दर कमी असावे लागतात. आत्ता कमी झाले आहेत. परंतु ते याहीपेक्षा निम्मे असायला हवेत.
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 143 М.
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН