Рет қаралды 269,934
६वे भालचंद्र पाचलग स्मृती व्याख्यान
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ३० वर्षात भारताची आर्थिक वाढ गतीने का झाली नाही? तत्कालीन सरकारांची कोणती धोरणे वाढीला मारक ठरली? आर्थिक उदारीकरणाने भारतात कोणते बदल घडवून आणले?
माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे विश्लेषण, भाग १