Рет қаралды 225,957
#BolBhidu #RajyabhishekSohala #ShivajiMaharaj32manSinhasan
संभाजी महाराजांच्या निधनानंतर मोघल आणि पुढे सिद्दीच्या ताब्यात गेलेला रायगड थोरले शाहू छत्रपती यांच्या काळात तब्बल ४४ वर्षांनी पुन्हा मराठ्यांच्या अखत्यारीत आला. तेव्ह रायगड ताब्यात आला ती तारीख देखील होती ६ जून. हा दिवस म्हणजे जेव्हा शिवछत्रपतींचा किल्ल्यावर १६७४ साली राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला होता. पण या दरम्यान किंवा यानंतर गडावर काय हालचाली झाल्या.
रायगडावर असणाऱ्या खजिन्याचं काय झालं, आणि मुख्य म्हणजे महाराजांच्या सोन्याच्या सिंहासनाचं नंतर काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास नेमका काय आहे? तेच या व्हिडीओतून समजून घेऊ...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/