पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याकडे वळवणं शक्य? टेंभू योजना, नदीजोड प्रकल्प काय आहे?। Bol Bhidu

  Рет қаралды 162,418

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #TembhuScheme #Maharashtra
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री यांची प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली त्यात मुख्यतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. अशीच एक योजना कायम चर्चेत असते ती म्हणजे टेंभू योजना, आणि नदी जोड प्रकल्प.
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेतलीये मराठवाड्याला कोल्हापूरच्या पुराचं पाणी नेणार ते कसं? टेंभू योजना आणि नदीजोड प्रकल्प याची सुद्धा थोडक्यात माहिती घेतली आहे.
The present Chief Minister of Maharashtra held a meeting with important officials in the administration in which major decisions were taken mainly for the farmers of Marathwada and also for diverting the flood waters of Sangli and Kolhapur to Marathwada. One such scheme is the Tembhu scheme, and the river connection project.
In today's video, we have learned how to bring the flood water of Kolhapur to Marathwada. The Tembhu scheme and the river confluence project are also briefed.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 500
@Youtuber_Axy
@Youtuber_Axy 2 жыл бұрын
आरे बाबा इथे माणदेश ला पाणी मिळाल नाही आजुन म्हणजे - सांगोला, जत मंगळवेढा,माण,खटाव,विटा,खानापुर,आटपाडी हा भाग पश्चिम महाराष्ट्राचाच आहे
@bhagyashrishinde6350
@bhagyashrishinde6350 2 жыл бұрын
मराठवाडा हा मृदसंपणंन आहे ,परंतु पाणी दुष्काळ खूप मोठा प्रश्न आहे... जर ही योजना यशस्वी झाली तर नक्कीच मराठवाडा मागास राहणार नाही.
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
mati jabardast aahe pan panich kami 😢
@prasadraut7496
@prasadraut7496 2 жыл бұрын
दादा पश्चिम महाराष्ट्र च पाणी खुशाल न्या कोणी काही बोलणार नाही पण पश्चिम महाराष्ट्राला पाण्या ची उणीव भासवून देऊ नका.🙌🏻 कारण आमची लोक उदार मनाची आहेत माऊली .
@nileshbhopale9614
@nileshbhopale9614 2 жыл бұрын
पाणी फक्त पुराच घेवून जाणार आहेत.
@maheshtidke9
@maheshtidke9 Жыл бұрын
तुमच्या घरात घुसणारे पाणी नेत आहेत..तुमच्या घरातील नाही
@masneshri191
@masneshri191 Жыл бұрын
अगदी बरोबर फक्त समुद्रात वाहून जाणारं अणि पुराचं अतिरिक्त पाणी हे महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात वापरलं गेलं पाहिजे अणि जर पश्चिम महाराष्ट्राचं हक्काचं पाणी मराठवाडा अणि विदर्भाला जातं असेल तर पश्चिम महाराष्ट्राला अन्याय असेल
@billionairetricks8100
@billionairetricks8100 Жыл бұрын
किती छान बोलला भाऊ..मन जिंकलास..कोणत्या गावचे आहात तुम्ही
@masneshri191
@masneshri191 Жыл бұрын
@@billionairetricks8100 मी का?
@pandurangjadhav3429
@pandurangjadhav3429 2 жыл бұрын
ही योजना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला तर ते पंतप्रधान पदासाठी 8 खासदार नेहमी जनता निवडून देईल लाखो करोडो लोकांचे ,प्राण्याचे आशीर्वाद मिळतील
@bandz7770
@bandz7770 2 жыл бұрын
पुन्हा बघा, ऐका हा व्हिडीओ...एकदा बघुन नाही कळतं सगळ्यांना....तारखा ,वर्षांवर लक्ष द्या जरा..... त्या फडणवीसाने,मुख्यमंत्री असतांना नलिका कुप विहीरी , 20हजार की 25 हजार बनवल्या असं विधानसभेत कोकलून सांगितल ...प्रत्यक्षात जमिनीवर काहीही नाही...ह्यालाच भ्रष्टाचार म्हणतात.. कधी कळणार भाऊ...??😀😀
@tushargalande6880
@tushargalande6880 2 жыл бұрын
Janta lakshat thevat nahi.... election aal ki lagech jatich rajkaran hot. Tyamule tumhi kiti pn kam kara... kahich fayda hot nahi. " Jati sathi mati khau " as mhnanari janata jababdar ahe pragati n honyasathi.
@avinashkatyura7492
@avinashkatyura7492 2 жыл бұрын
म्हणजे जे शेतकरी विहिरीच्या नावाखाली अनुदान घेतात ते भ्रष्टाचारी 🤔🤔
@chaitanyadate5334
@chaitanyadate5334 2 ай бұрын
@@bandz7770 Link dya tya videos chi.
@YourAgn
@YourAgn 2 ай бұрын
मराठवाड्यातल्या लोकांना जातीयवादी काका फवार जास्त प्रिय आहे. आता ते जातीयवादात अडकले आहेत.
@prabhakarchougule53
@prabhakarchougule53 2 жыл бұрын
असे व्हिडीओ वारंवार सादर करा.ह्या योजना ताबडतोब राबविण्यासाठी पत्रकारांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे.
@lahubhosale8823
@lahubhosale8823 2 жыл бұрын
Right
@vinodlagad1021
@vinodlagad1021 2 жыл бұрын
👍
@RJagdale11
@RJagdale11 2 жыл бұрын
You need only implementation.
@Fitboy-r2r
@Fitboy-r2r 2 жыл бұрын
सातारा सांगली मध्येच कित्येक गाव आहेत त्यांना पाणी नाय त्याचा विचार करा निघाले पाणी घेऊन
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
ase bare waet bhag pratyek jilhyat aahet.
@vitthalchavanpatil
@vitthalchavanpatil 2 жыл бұрын
या विषयावर विडिओ बनवल्या बद्दल बोल भिडू चे धन्यवाद.
@gajananramasane720
@gajananramasane720 2 жыл бұрын
खूप चांगला निर्णय आहे !! 💯💯 अडीच वर्ष झाल फक्त बारामती आणि मुंबई तेवढच महाराष्ट्र आहे काय हेच कळत नव्हतं !!
@vinodlagad1021
@vinodlagad1021 2 жыл бұрын
Barobar 👍
@ganukadam1420
@ganukadam1420 8 ай бұрын
हैदराबाद बुलेट ट्रेन सुद्धा महाराष्ट्राची राज-धानी बारामती तुन जाणार होती म्हणे, तसेच अति विकसित परभणीतील वैद्यकीय महाविद्यालय बारामतीत transfer झालं असं वाचलं कुठेतरी.... फक्त आणि फक्त 2.5 वर्षात...😊
@govardhanpawar9423
@govardhanpawar9423 2 жыл бұрын
बरोबर आहे आपल... मराठवाडा हा महाराष्ट्रामधील एकमेव दुष्काळग्रस्त विभाग आहे आणि हा दुष्काळ दुर करण्याकरता सरकार जी टेंभु योजना आणत आहे ही लवकरात लवकर आणावी........🙏🙏
@parshabhaigamer1959
@parshabhaigamer1959 2 жыл бұрын
दादा टेंभू उपसा योजना सुरू आहे
@amolyadav3207
@amolyadav3207 2 жыл бұрын
हे सर्व एकायाला बरे वाटते पण प्रत्यक्ष जमिनीवर फार कमी काम होते.
@pixsigncreation2828
@pixsigncreation2828 2 жыл бұрын
भाऊ टेम्भू योजना प्रत्यक्षात काम करत आहे आहे .....जवळपास 250 km पर्यंत पाणी पोहोचले आहे
@ddk3064
@ddk3064 2 жыл бұрын
Exactly correct dada
@praphullapatil9556
@praphullapatil9556 2 жыл бұрын
Tembhu yojanela gadkarini 2018 sali 1203 koti rupaye dilyamule hi yojna purantwas yet aahi MVA sarakane ya yojanela kahihi madat keli navhati
@ramdasshisode743
@ramdasshisode743 2 жыл бұрын
हे शक्य नाही मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्याला पाणी मिळेल व नाव संपूर्ण मराठवाड्याचे होईल।
@samydicosta
@samydicosta 2 жыл бұрын
मग नेमके काय करावं ते सांगा. पश्चिम महाराष्ट्रातून पाणी येईल पण मराठवाड्यानेही हात पुढे करून पाणी वाटून घ्यावे
@siddhantpatil292
@siddhantpatil292 2 жыл бұрын
Sangli>Solapur>Dharashiv>Beed>Jalna (& extended tributaries) Would be the best route to end the drought in Marathawada.
@user-ok5rn3li8u
@user-ok5rn3li8u 2 жыл бұрын
हो मराठवाडा विभागात खुप गरज आहे गोदावरी 8 पैकी 5जील्यात्तून जाते छोट छोटे 2-3TMC च छोटे छोटे DAM बांधणे गरजेचे आहे धन्यवाद आमच्या भागच विचार करताय
@bhushangavhane1008
@bhushangavhane1008 2 жыл бұрын
Ho n
@BHAUFREE
@BHAUFREE 2 жыл бұрын
*कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्रामध्ये खूपच पाऊस पडतो तिकडच पाणी साठवून मराठवाडा आणि विदर्भाला जाईल असा पर्याय लवकर मिळायला पाहिजे*
@DA-mb6dv
@DA-mb6dv 2 жыл бұрын
हे पाणी विदर्भ आणि मराठवाड्याला नेले तर उत्तम होईल पण एवढे पाणी प्रवाहाच्या विरुद्ध देशीला नेने शक्य नाही विदर्भ हा प्रदेश समुद्र सपाटी पासून जास्त उंच आहेत त्यामुळे पाणी त्या दिशेला वाहत नाही
@user-ld4xd6jk3c
@user-ld4xd6jk3c 2 жыл бұрын
भोसडा साला कोकण चा वाट्याचे विकासाचा निधी ओरबाडून खातात मराठवाडा आणि इतर आणि आता कोकण चा पाण्यावर पण डोळा साल्यानु
@DA-mb6dv
@DA-mb6dv 2 жыл бұрын
@Online Report पाईप लाईन टाकली तरी ती ला एक स्लोप लागतो किंवा पंप तेवढा खर्च हे करणार नाहीत करू शकत नाही तेवढा संपूर्ण महाराष्ट्राचा बजेट पण नसतो
@abhishekthorat5908
@abhishekthorat5908 2 жыл бұрын
Balti bhar paani nast te साठवून thevayla, tujhi chuki nhi tu pahil nasashil
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
@@DA-mb6dv gujrat cha narmada cannel project bagha Maharashtra border pasun rajsthan paryant Pani nela ahe
@ganeshadsul9827
@ganeshadsul9827 2 жыл бұрын
आमचा पश्चिम महाराष्ट्रातुन 2019 ला 2021 पुरात 600 tmc पाणी वाहत गेले तेच नीयोजन झाल तर व्यवस्थित होइल
@DA-mb6dv
@DA-mb6dv 2 жыл бұрын
योजना उत्तम आहे झाले तर उत्तमच पण हे खूप कठीण आहे किंवा अशक्य कारण मुळात पाणी उलट्या प्रवाहात हजारो किलोमीटर न्यावे लागेल हे शक्य नाही... 5 ते 6 लाख कोटी खर्च असेल.. पश्चिम महाराष्ट्र हा समुद्र सपाटी पासून कमी इंचीवर आहेत आणि मराठवाडा हे खूप जास्त उंचीवर आहे म्हणजे
@DA-mb6dv
@DA-mb6dv 2 жыл бұрын
@hiiiiii शक्यच नाही.. कमीत कमी 3 ते 4 लाख कोटी
@akashwaybase18
@akashwaybase18 2 жыл бұрын
कदाचित स्व. गोपीनाथ मुंडे साहेब असते तर हा प्रकल्प मागेच मार्गी लागला आसता अन् मराठवाडा पण हिरवा झाला आसता........
@abhaypowar6747
@abhaypowar6747 2 жыл бұрын
दर वर्षी कोल्हापूरला पुर कसा येतो. हा प्रशासनाचा कारभार आहे की 'आलमट्टी ' मुळे. सांगा जरा आम्हा कोल्हापूरकरांना.......
@steel2251
@steel2251 3 ай бұрын
भाऊ कोल्हापूर मदे उन्हाळ्यात पाण्याचा प्रोबेल्म होतो का? कि कोकण सारखे पाणी उपलब्ध असते
@Vision0014
@Vision0014 2 жыл бұрын
टेम्बु च्या उशाला म्हासुरने ( सातारा जिल्हा खटाव तालुका )म्हणून गाव आहे सतत दुष्काळ अन सुखे ग्रस्त भाग आधी त्या गावांना पाणी द्या
@user-md3er2dw2m
@user-md3er2dw2m 2 жыл бұрын
धरण उशाला आणि कोरड घशाला असच म्हणायला हवं.
@sanketghadge3754
@sanketghadge3754 2 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रात च पाण्याची टंचाई एवढी आहे तर मराठवाडयात घेऊन काय करणार. पश्चिम महाराष्ट्रा मधले मान तालुका मध्ये तर पावसाळ्यात पण पाऊस पाहिजे तेवढा पडत नाही अजून कितेत वर्ष झाले थिटे पिण्या साठी पाणी नाही आहे. मी सुद्धा मान तालुक्या मधला आहे त्यामुळे मला तिथले दुःख माहीत आहेत. कधी तरी त्याचा पण विचार करा काय तरी मान साठी पण योजना करा 🙏
@sanjaymadane7189
@sanjaymadane7189 2 жыл бұрын
बरोबर आहे
@swatisawant8406
@swatisawant8406 4 ай бұрын
Paani foundationla contact kara jalsamvarshan kamansathi.
@shrikantjadhav6949
@shrikantjadhav6949 2 жыл бұрын
महाराष्ट्र राज्य मधून कर्नाटक राज्यात वाया जाणारे पाणी जर आपल्याच मराठवाडा शेत्रास मिळाले तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आशा की माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब याची लवकर पूर्तता करतील. जय महाराष्ट्र.
@madanrajpatil9475
@madanrajpatil9475 2 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना कृष्णा - भीमा स्थिरीकरण जलनियोजन प्रकल्पांतर्गत अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी दुष्काळी जिल्ह्यात नदीजोडव्दारे वळवण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण जागतिक बँकेच्या पथकातील अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले होते. जागतिक बँकेचे अधिकारी सामंतराय म्हणाले होते कृष्णा भीमा स्थिरीकरण'नदी जोड प्रकल्प चांगला आहे व सरकारच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहे. मा.देवेंद्र फडणवीस साहेबांचे भाजपचे सरकार हे जनतेचे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे सरकार होते, त्या अनुषंगाने देवेंद्रजी यांनी योजने संदर्भात सकारात्मक पावले उचलली होती, परंतू काही कालावधी पूरते नतदृष्टांचे शासन आले व जरवेळेस प्रमाणे योजनेस खोडा घातला. आता पुन्हा सर्वसामान्यांचे ,शेतकऱ्यांचे लोकहिताचे शिंदे साहेब व देवेंद्रजी यांचे आपले सरकार आले आहे,जनतेचे हित लक्षात घेऊन देवेंद्रजी यांनी आज पुन्हा एकदा वर्ल्ड बँके सोबत बैठक घेतली,वर्ल्ड बँकेने या प्रकल्पास साहाय्य करण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे.. कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरणांतील पाण्यामुळे येणारा महापूर टाळता येईल तर दुष्काळी भागातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पाच जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे..
@dattatraysawant1328
@dattatraysawant1328 7 ай бұрын
उरमोडी च पाणी 2 km अंतरावर परली खोऱ्यात नाही गेलं पण सांगलीला पोहचलं. पाणी प्रश्न राजकीय आहे ज्या आमदराची ताकत जास्त त्याला पाणी सातारा आमदाराची ताकत कमी म्हणून परली खोऱ्याला पाणी नाही धरण 2km असताना कलव्याच काम 25-3 0वर्ष झाल तरी अपूर्णच
@vinayakmore9753
@vinayakmore9753 2 жыл бұрын
कृष्णा भिमा स्थिरीकरण प्रथम विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंजुर केली. या योजनेमुळे ८ जिल्ह्यातील ३१ तालुके पाण्याखाली येतील
@nileshbhopale9614
@nileshbhopale9614 2 жыл бұрын
सिंचन खाली येतील अस म्हणायचं का?
@krushnagavande3021
@krushnagavande3021 2 жыл бұрын
सर उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कायम रेंगाळत असलेला प्रश्न म्हणजे निळवंडे धरण, कृपा करून त्या विषयी माहिती सांगा,
@sambhajimane2038
@sambhajimane2038 2 жыл бұрын
या साठीच bjp आणि फडणवीस सत्तेत पाहिजे जलयुक्त मूळ मराठवाड्यात आम्ही सुखी होतोय धन्यवाद फडणवीस साहेब एक सामान्य शेतकरी लातूर जिल्हा
@mangesh2296
@mangesh2296 2 жыл бұрын
Aapn गरीब लोक आहोत लातूर che
@anilthorat3393
@anilthorat3393 2 жыл бұрын
घेऊन जावा लई झालंय आमच्याकडं😂 अह निस्त पाणीच पाणी
@chetannalawade9766
@chetannalawade9766 2 жыл бұрын
पाणी जलसंधारणाची काम करा 75 % प्रश्न सुटतील मोठया धरणाचे आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्ष सुद्धा नसते. नोटा बंदी सारखे हे स्वप्न आहे. मोठया योजना राबवाच्या म्हणजे पैसा प्रचंड लागेल, इतर प्रश्न असंख्य निर्माण होतील. एकच उपाय कमी खर्चाचे जलसंधारणाचे छोटे , अगणित,व प्रत्येक गावात उपाय ,योजना झाल्याचं पाहिजेत.
@avinashkatyura7492
@avinashkatyura7492 2 жыл бұрын
मराठवाड्यातील 25% जरी शेतकर्‍यांना याचा फायदा झाला तरी खुप सार्‍या आत्महत्या थांबतील 🥺.. एकनाथ साहेब शिंदे खुप खुप आभारी आहोत तुमचे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@parshubhai9351
@parshubhai9351 2 жыл бұрын
Hi yojana che khare shilpkar vijaysinh mohite patil ahet .
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
@@parshubhai9351 te jar ncp n jata congress madhe rahile aste tar Aaj he kam complete zal aste
@madanrajpatil9475
@madanrajpatil9475 2 жыл бұрын
कृष्णा भिमा स्थिरिकरन योजने बंद्दल माहिती द्या
@lahuchavan767
@lahuchavan767 2 жыл бұрын
इथ पच्छिम महाराष्ट्राचा दुष्काळ संपणा आणि इथल पाणी घेऊन चला मराठवाड्याला
@Fitboy-r2r
@Fitboy-r2r 2 жыл бұрын
Bg na
@sandeepkokane938
@sandeepkokane938 2 жыл бұрын
ओ बोल भिडु वाले भाऊ इगतपुरी तालुक्यातील वैतारणा धरणाचे पच्छिम वाहिनी पानी पुर्वेकडे गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवायला सांगा मुख्यमंत्री साहेबांना
@AJINKYAKALUKHE..
@AJINKYAKALUKHE.. 2 жыл бұрын
अर इथं अजून पश्चिम महाराष्ट्राला पाणी मिळेना अन विदर्भात काय जातंय पाणी
@MrUmeshLAghav
@MrUmeshLAghav 2 жыл бұрын
Marathwada water greed project च पुढे काय झालं या विषयी माहिती असेल तर द्या ...
@abhishekmahade8283
@abhishekmahade8283 2 жыл бұрын
Govt punha chalu krte kaam
@ddk3064
@ddk3064 2 жыл бұрын
महा भकास आघाडी सरकार कडून काम बंद केले होते
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 2 ай бұрын
Water greed.योग्य शब्द.
@sachinmane7020
@sachinmane7020 2 жыл бұрын
अजून सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी नाही पोहोचले ३० km पर्यंत पण नाही
@MrRocky793
@MrRocky793 2 жыл бұрын
काही ठिकाणी पावसाळ्यात पूर येतोय... ते पाणी दुष्काळी भागाला सोडलं पाहिजे... सातारा, सांगली..,सोलापूर . चा काही भाग दुष्काळी आहे...
@divanjishinde9572
@divanjishinde9572 2 жыл бұрын
Yes
@MaheshIngle
@MaheshIngle 2 жыл бұрын
Rain harvesting forcefully implementation karne garjeche aahe.
@siddharthbhosale8550
@siddharthbhosale8550 2 жыл бұрын
सातारा झिल्ला मधील खटाव , मान, कोरेगाव यांचे काय
@MrRocky793
@MrRocky793 2 жыл бұрын
खटाव, माण तालुका दुष्काळी भाग आहेत.. जमिनी चांगल्या असून पाण्याचा अभाव आहे... पाऊस पण कमी पडतो...
@gangadharkakde7221
@gangadharkakde7221 Ай бұрын
नदी जोड प्रकल्पाची महाराष्ट्रात अतीशय आवश्यक आहे त्यातल्या त्यात मराठवाड्याला पाण्याची, सिंचनाची अतिशय गरज आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब लक्ष घालून मराठवाड्याची गरज भागवावी,
@shubhamphadtare5569
@shubhamphadtare5569 2 жыл бұрын
आमच्या इथे कृष्णा नदीवर जिहे कटापुर येथे धरण बांधून 2000 hp च्या चार मोटर टाकून दुष्काळी खटाव तालुक्यातील नेर तलावात पाणी टाकले जाते तेतुन येरळा नदी तुन व केनोल मधून खटाव तालुक्यातील 40गावे मान तालुक्यातील 50-55 गावे ओलिताखाली आली या योजनेला जिहे कटापुर योजना व लक्षिमन इनामदार योजना म्हणतात
@sushantkoli2308
@sushantkoli2308 2 жыл бұрын
मनोहर जोशी मुख्यमंत्री होते...... संपतराव देशमुख आणि अनिल बाबर साहेब यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांना टेंबू योजनेचे जनक बोले जाते
@sagargore7882
@sagargore7882 Жыл бұрын
गणपतराव देशमुख
@ajinkyapatil1332
@ajinkyapatil1332 2 жыл бұрын
"Shinzo Abe Shot Dead" Prime Ministers ना एवढी ढिसाळ security असते का??? VIP Security वर एखादा एपिसोड बनवा #बोल_भिडू ⁉️⁉️⁉️⁉️
@sanjaychavan4730
@sanjaychavan4730 2 жыл бұрын
धन्यवाद सर छान उपक्रम आहे
@Fitboy-r2r
@Fitboy-r2r 2 жыл бұрын
कोयना धरण उन्हाळ्यात आटून जात ह्याच प्रकल्पमुळे हा प्रकल्प सांगली आणि कोल्हापूर ला धोका निर्माण करणार 💯💯
@yeshuratnamgandham6590
@yeshuratnamgandham6590 2 жыл бұрын
It's Awesome sir ji. Keep it up. Regards
@shaileshghogare5484
@shaileshghogare5484 2 жыл бұрын
योजना फक्त कागदावरच चांगल्या आहेत त्या प्रत्याक्षात येत नाहीत कधी खुप उशिर लगतो व खर्चिक आहेत
@pixsigncreation2828
@pixsigncreation2828 2 жыл бұрын
भाऊ टेम्भू योजना झाली ना यशस्वी कशाला निगेटिव्ह बोलता
@rightwing4015
@rightwing4015 2 жыл бұрын
अतिरिक्त पुराचे पाणी समुद्र जाण्यापेक्षा, दुष्काळीच भागांत नेलं तर चांगलच होईल. चांगली योजना आहे…💥💯
@kakasahebwarade5482
@kakasahebwarade5482 2 жыл бұрын
खुपच छान माहिती सर.
@panurangfuke9321
@panurangfuke9321 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब नवीन मुख्यमंत्र्यांच्या हार्दिक आभार
@dilipbhosale1034
@dilipbhosale1034 2 жыл бұрын
अभिनंदन...लवकरच याची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा...
@sujitsawant5553
@sujitsawant5553 2 жыл бұрын
माझ्या गावापासून टेंभू प्रकल्प जवळच आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस आटपाडी अशा दुष्काळी गावांना या प्रकल्पामुळे खूप फायदा झाला आहे 🙏🙏
@MrRocky793
@MrRocky793 2 жыл бұрын
आटपाडी मध्ये खूप दुष्काळ आहे भाऊ
@somnathshinde5014
@somnathshinde5014 2 жыл бұрын
@@MrRocky793 कोणते गाव
@MrRocky793
@MrRocky793 2 жыл бұрын
@@somnathshinde5014 खटाव, सातारा...
@somnathshinde5014
@somnathshinde5014 2 жыл бұрын
@@MrRocky793 मायनी पासून किती पुढे
@MrRocky793
@MrRocky793 2 жыл бұрын
@@somnathshinde5014 जवळच आहे
@ashokmkokane7790
@ashokmkokane7790 2 жыл бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
@rushikeshpujari3626
@rushikeshpujari3626 2 жыл бұрын
Good information Love from सांगली...👍👍
@suryakantlavate1271
@suryakantlavate1271 2 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद 👍 योजना पूर्णत्वास आली पाहिजे.
@annasahebdeshmukh7300
@annasahebdeshmukh7300 2 жыл бұрын
कृष्णा भीमा योजना चांगला पर्याय आहे
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 2 жыл бұрын
Very good information.Thanks.
@mayuryadav9426
@mayuryadav9426 2 жыл бұрын
टेंभु योजना सातारा जिल्ह्यात आहे साहेब.सातार्याचे नाव जानुन बुजून घेण टाळत आहात आपण.हे योग्य नाही. टेंभु बरोबरच सातारा जिल्ह्यात अजून एक योजना आहे ती म्हणजे जिहे- कठापुर. याबाबत पण माहिती घ्यावी आणि लोकांना सांगाव.
@PratikChede
@PratikChede 2 жыл бұрын
खुप माहितीपूर्ण वीडियो होता 👍👍
@becarefulabhay1861
@becarefulabhay1861 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@punjabautade3449
@punjabautade3449 2 жыл бұрын
Pump kontya company che ahet
@rameshmahajan3966
@rameshmahajan3966 Ай бұрын
नदी जोड प्रकल्प राष्ट्र हितासाठी व सामजिक हितासाठी फार फार महत्त्वाचे आस्ताना ह्या योजनेस जास्त महत्त्व देऊन एखादा चांगला श्री गडकरी सारखे मंत्री ना जबाबदारी देऊन हे कार्य लवकर करण्यास सर्व स्तरावर चांगल्या वेक्तीची जबाबदारी देऊन पूर्ण करण्या कडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावा ह्याची समाजजागृती करून सर्वांचे सहकार्य घ्यावे हीच येक विनंती
@nandkumarkarbhari1818
@nandkumarkarbhari1818 2 жыл бұрын
माहितीपूर्ण
@Dr_Tushar_Rajput.
@Dr_Tushar_Rajput. 2 жыл бұрын
बोल भिडु लवकरच 1M Subcriber पुर्ण करेल....लल्लनटॉप सारखा विषय घ्या
@infotrack6908
@infotrack6908 2 жыл бұрын
छान माहिती
@shivadassankpal5474
@shivadassankpal5474 2 жыл бұрын
सर्वप्रथम जत कवठेमंकाळ आटपाडी ह्या तालुक्यांना पाणी द्या ते कायम दुष्काळीग्रस्त तालुके आहेत पुन्हा राहिलेले पाणी आपल्या मराठवाड्याला घेऊन जावा
@sunnysarnaik6645
@sunnysarnaik6645 2 жыл бұрын
फक्त पुराचे पाणी नेणार की उन्हाळ्यात ही पाणी पाठवणार
@anantdighe3022
@anantdighe3022 2 жыл бұрын
छान विषय भाऊ.
@sandipbamgude5281
@sandipbamgude5281 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आवडली
@jagdishpande8999
@jagdishpande8999 2 жыл бұрын
Make video on Telangana andhrapradesh tree plantation energy bill receipt and buses and many more things which should be adopted by Maharashtra government
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना समजून सांगा
@user-ql2dv4rz1u
@user-ql2dv4rz1u 2 жыл бұрын
धन्यवाद
@pubglitegamer346
@pubglitegamer346 2 жыл бұрын
याच्या पेक्षा अजित पवार साहेबांना बोलवा खूप मदत होईल 😁✌🏼🙌
@sachinsonawane2606
@sachinsonawane2606 Жыл бұрын
जरा प्रॅक्टिकली बघा त्यापेक्षा धरण जोड प्रकल्प हाती घ्या संपूर्ण धरण एकमेकांना जोडले तर ज्या जिल्ह्यात पर्ज्यन्य जास्त तेथील पाणी कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यात ही सर्व सोलर पॅनल वर आधारित करायचे
@balupanchal8991
@balupanchal8991 2 жыл бұрын
Tumhi (bol bhidu) dileli mahiti khup mahatvachi aste pan.....atta studio cha baher pdun news dyaychi vel alleli ahe. Amhala ti khup aavdel Bol Baidu tim la khup shubhecha
@nageshsawake9877
@nageshsawake9877 2 жыл бұрын
टेंभू प्रकल्प vr विस्तृत Video बनवा. 🙏
@sagarlalitchavan
@sagarlalitchavan 2 жыл бұрын
You all talking about Kolhapur but most important is daman ganga (naar-paar ) river in surgana taluka, here they developed tunnel to join the river with Godavari
@varshakhade3216
@varshakhade3216 11 ай бұрын
खूप चांगली माहीती दिली धन्यवाद
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 2 жыл бұрын
छान विश्लेषण
@omi3086
@omi3086 2 жыл бұрын
कोकण मध्ये जास्त पाऊस पडतो तरी पण कोकण मध्येल बरेच गाव दुष्काळ असतो एप्रिल आणि मे मध्ये पाणी नसते .... तिकडे कोण लक्ष देणार नाही .....
@user-ld4xd6jk3c
@user-ld4xd6jk3c 2 жыл бұрын
सगळे नेते चोर आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर कार्यकर्ते
@prathameshsapkal5653
@prathameshsapkal5653 2 жыл бұрын
Barobar ahe bhat sheti shivay paryay nahi
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 2 ай бұрын
कोणत्या गावात दुष्काळ पडतो?
@bhaghawatshitale7234
@bhaghawatshitale7234 2 жыл бұрын
निर्णय घेतला तो खूप चांगला आहे पण ताबडतोब काम चालू व्हावे व त्याचा उपयोग मराठवाडा व्हावा ही विनंती
@sominathadhav9459
@sominathadhav9459 2 жыл бұрын
Chhan mahiti
@lingaindian1345
@lingaindian1345 2 жыл бұрын
तुमचा उपक्रम खूप चांगला आहे या सोबत लोकसंख्या कमी असेल तर या देशाला आणि आपल्याला काय फायदा होईल याचं ही प्रबोधन द्यावं ही विनंती....
@rajendrakumarjadhav3017
@rajendrakumarjadhav3017 2 жыл бұрын
Very good information 👌
@ajinkyapatil1332
@ajinkyapatil1332 2 жыл бұрын
Best topic✌️
@sushantsonawane3494
@sushantsonawane3494 2 жыл бұрын
Graphics animation help to clear concept
@yukrantkharik
@yukrantkharik 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती देत असता. स्वच्छ पत्रकारिता व खूप चांगला युट्युब चॅनेल
@BNMundkar2485
@BNMundkar2485 2 жыл бұрын
Thanks for talking on topics regards Marathwada
@vinodlagad1021
@vinodlagad1021 2 жыл бұрын
Sir tumi hay vishayavar bolun khup mothi batmi dile ahe🙏👍
@ishapathan6846
@ishapathan6846 Жыл бұрын
सर आपण फार छान छान विषय मांडला मराठवाड्याकडे कुठल्याही राजकारणी किंवा मंत्री किंवा पुढाऱ्याचे लक्ष नाही कृपया आपल्या माध्यमातून त्यांनाही एक समज आहे मी समजत आहे
@sudeshkulkarni2936
@sudeshkulkarni2936 2 жыл бұрын
सगळ्यात आधी त्या क्षेत्रातील लोकांनीच मराठवाड्यातील लोकांशी दुजाभाव करण सोडल पाहिजे..... मागच्या वेळी जेव्हा हा मुद्दा मांडला गेला तेव्हा नाशिक क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता गोदावरी भरून वाहत होती.... धरण ही भरली होती.... मराठवाड्यात मात्र नेहमीसारखी पाण्याची वानवा होती.... तरीही नाशिककरांनी पुरस्कृत आंदोलन करून.... एकाला जबरदस्तीने आत्महत्या करायला लावून ह्या विषयाला मुरड घातली.... आणि राजकारण्यांनी typical राजकारण करून.... मेलेल्या च्या टाळूवरच लोणी खाऊन विषय भरकटवला..... मुद्दा बाजूलाच राहिला
@rameshbobade4044
@rameshbobade4044 2 жыл бұрын
मिरज मधून रेल्वेने लातूर ला पाणी नेले होते तेव्हा सांगली मधून त्याला विरोध झाला नव्हता हे विसरला का
@GajananTeke
@GajananTeke 15 күн бұрын
धन्यवाद भाऊ तुम्ही एवढी माहिती सांगितल्याबद्दल आमचे म्हणणे एकनाथ भाऊ शिंदे साहेब यांच्या पर्यंत पोहोचवा पोषण वर असेल धन्यवाद
@Rahulkhokale1134
@Rahulkhokale1134 2 жыл бұрын
Nice information....
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 жыл бұрын
हा प्रोजेक्ट लोकांसाठी वाटत नाही सरकारी कान्टराक्टरचा फायदा , सांगलीच्या पुराचे जैसे थे रहाणार लोकांचा पैसा मातीमोल. या पेक्षा फारसे काही दिसत नाही.
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 2 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्राचे पाणी तेथेच राहणे महत्वाचे आहे. आणि ज्यांना विज्ञान माहित आहे ते सांगतील की नदीचे कमीत कमी 30 ते 40% पाणी समुद्रात जाणे आवश्यक आहे अन्यथा समुद्राचे पाणी हळू हळू आत येत राहिल. दक्षिण भारतामध्ये खूप ठिकाणी समुद्राचे पाणी 10 किलोमीटर पर्यंत जमिनीतून आत आले आहे. त्या जमिनी पडीक झाल्या आहेत. ह्या पद्धतीने जर गोष्टी चालू राहिल्या तर पुढच्या वीस वर्षात भारतातील मोठी लोकसंख्या तेथून हलवावी लागेल.
@rameshbobade4044
@rameshbobade4044 2 жыл бұрын
मग पुराच काय करायचं
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 2 жыл бұрын
@@rameshbobade4044 पूर वर्षातून 7 दिवस राहतो, त्यावेळेस ठीक आहे पण मूळ समस्या इतर आठ महिने राहील. नदीतील 40% पाणी नेहमी समुद्रात जाणे अत्यावश्यक आहे नाहीतर भारत आपली लाखो हेक्टर जमीन समुद्राचे पाणी आत आल्याने गमावेल. त्या जमिनीचा काहीच उपयोग राहणार नाही.
@rahulvarhade9971
@rahulvarhade9971 2 жыл бұрын
Marathwada Division Is So Big Division . Water Problem Is Major Problem In Marathwada Division.. And Vidarbha Division Big Yogna Is Tembu Yogna And Nadi Jod Prakalpa And River Connecting Projects ..
@jantarajnews7757
@jantarajnews7757 2 жыл бұрын
खूप छान निर्णय..... आता वाटतय डेव्हलपमेंट होईल .......
@shankarkandale7994
@shankarkandale7994 2 жыл бұрын
महाराष्ट्र politician should take initiative quite earlier........
@ishiva4265
@ishiva4265 2 жыл бұрын
चॉकलेट नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूक
@funnyman4413
@funnyman4413 2 жыл бұрын
Best decison 👍👍👍👍
@HIND251
@HIND251 2 жыл бұрын
मराठवाडा अन्य दुष्काळी भागात मोठ्या पडीक जमिनीवर रस्त्याच्या दुतर्फा वनशेती वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे तरच पाऊस पडायला खूप मदत होईल.
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 164 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН