Рет қаралды 149,001
कोल्हापूरचे करवीर संस्थानात एकेकाळी चित्ते पाळून शिकार केली जायची. शिकारीसाठी हे चित्ते परदेशातून आणले जायचे. छ. राजाराम महाराज (करवीर संस्थान) यांच्या काळात 'चित्त्याकडून शिकार' केली जायची. या चित्त्यांना सांभाळण्यासाठी चित्तेवान असायचे. काय आहे हा चित्त्यांचा आणि चित्तेवानांचा इतिहास,चला जाणून घेऊया पुढारी ऑनलाईनच्या या स्पेशल स्टोरीतून
#Huntingbycheetah
#karveer
#cheetah