Рет қаралды 45,846
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मालवण तालुका पर्यटन दृष्ट्या वेगाने विकसित झाला आहे. शिवरायांच्या आरमाराचा महत्वाचा जलदुर्ग सिंधुदुर्ग आजही शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून समुद्राच्या लाटांचा सामना करीत उभा आहे. दांडी गावच्या किनाऱ्यावर समुद्राच्या लगत दर सोमवारी मोठा बाजार भरतो. अपना बाजार असे त्याचे नाव.
हा बाजार कसा भरतो तसेच या बाजारात कोण कोण व्यापारी कोणकोणते जिन्नस या बाजारात विक्रीसाठी आणतात ते आपण पहाणार आहोत.
व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आपले चॅनेल "आरमारी मराठा" हे subscribe करावे हि विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳