Рет қаралды 205,465
#BolBhidu #Nagaland #Loksabha2024
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच मतदान पार पडलंय. देशभरातील १०२ जागांसाठी मतदान झालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरात चर्चा काय सुरू झाली तर मतदानाचा टक्का घसरल्याची. देशभरात पहिल्या टप्प्यात जवळपास ६५ टक्के मतदान झालं आहे. २०१९ च्या तुलनेत यामध्ये ५ टक्के घट झाल्याचं दिसून येतंय. पहिल्या टप्प्यात मतदानात झालेली घट पाहून निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
मात्र, ईशान्य भारतातील एक राज्य आहे ज्याच्या ६ जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के मतदान झालेलं आहे. हे राज्य म्हणजे नागालँड. एरवी नागालँड हे सर्वाधिक मतदानासाठी ओळखल जातं मात्र यावेळी ते चर्चेत राहिलंय त्यांच्या ६ जिल्ह्यांमध्ये झालेल्या शून्य टक्के मतदानासाठी. यामागे नक्की कोणती कारण आहेत? नागालँडच्या या सहा जिल्ह्यातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार का टाकला? त्यांच्या मागण्या काय आहेत? जाणून घेऊयात या व्हिडीओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/