आता कळले सुशांत आणि दिशा प्रकरण का थंडावले?

  Рет қаралды 92,891

Anay Joglekar

Anay Joglekar

2 ай бұрын

Like | Share | Subscribe

Пікірлер: 861
@shelarmama4673
@shelarmama4673 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस जी, बॅक फूट वर खेळणं बंद करा. जनता आजही तुमच्या बाजूने आहे. जर तुम्ही हिम्मत दाखवली नाही तर मात्र तीच जनता तुमच्या विरुद्ध जायला वेळ लागणार नाही.
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 Ай бұрын
ला माणुस स्टंप च्या पाणि माग जाऊन खेळतो
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
Baprobar bollat
@jayashreekashikar
@jayashreekashikar Ай бұрын
सर्वच सरकारी खाती अशाचप्रकारे ' काम ' करतात.जनतेलाही याचा वेळोवेळी अनुभव येतोच.तक्रार तरी कुणाकडे करणार ?तेरी भी चूप....... !
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
निदान उद्धव-पवार सरकार प्रमाणे तरी देवेन्द्रजी सरकार नाही असे वाटते. पण त्यांनी या विश्वासाला धक्का बसू देऊ नये असे वाटते.
@Sanjay-eu4uf
@Sanjay-eu4uf Ай бұрын
Khup rag yeto hyana pan muli aahet ... Disha salian cha khun dabun thevlay
@sunilrege984
@sunilrege984 Ай бұрын
महाराष्ट्राला व्यवस्था बदलणारा योगी आदित्यनाथ सारखा मुख्यमंत्री /उपमुख्यमंत्री हवा.
@damirashi
@damirashi Ай бұрын
जोवर दारू, पब , उन्मुक्त संबंध याणा समाजात प्रतिष्ठा आहे तोपर्यंत यात काहीही बदल होणे अशक्य आहे. फक्त यात खरोखरचे पापभिरू लोक मरू नयेत ही इच्छा.
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
का रे भावा, शिंदे- फडणवीस पसंद नाहीत का तुला? 🤨
@rajanipandit2612
@rajanipandit2612 Ай бұрын
Absolutely agree
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
​@@mohan1795एका माळेचे मणी,म्हणून पसंद नाही.
@satishloke
@satishloke Ай бұрын
​​@@mohan1795 सुशांत सिंग ला न्याय मिळवून दिला नाहीं. गुन्हेगार मोकळे फिरत आहेत. म्हणजे सत्य हेच, की असले मुख्यमंत्री काही कामाचे नाहीत. मला पसंत की नापसंत हा प्रश्नच उद्भवत नाहीं. दुसरा चांगला पर्याय शोधणे हे मतदाराचे काम आहे.
@bnsangale1950
@bnsangale1950 Ай бұрын
फडणवीस साहेब ही तुमची अग्नीपरीक्षा आहे....तुम्ही वेळीच " योगी " झालं पाहिजे ...???
@shivprasadkhanolkar2302
@shivprasadkhanolkar2302 Ай бұрын
72 रोगांवर एकच उपाय योगी आदित्यनाथ यांच्या सारखे काम करणारे मुख्यमंत्री , व त्यांचे बुलडोझर मॉडेल .
@atulkorpe2636
@atulkorpe2636 Ай бұрын
देवेंद्रजी बरेच मवाळ आहेत,खरे पाहता महाराष्ट्राला योगी सारखा कणखर आणि कडाक बाप पाहिजे.सगळे सरकारी कर्मचारी बऱ्या पैकी सरळ होतील.
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 Ай бұрын
देवेंद्र आणि उद्धट यांची या बाबतीत मैत्री आहे, खर तर गृहमंत्री ह्या नात्यानी पालघर साधू हत्याकांड आणि विशेषतः दिशा सलियान, सुशांत ह्यांची केस पुन्हा एकदा तपास केला पाहिजे. बिहार पोलिस खात्यातील पोलिसांना तपासात अडथळा ( कोविड मुळे) झाला आणि कदाचित पुरावे कमी महत्त्वाचे झाले.
@deepakdongaonkar8614
@deepakdongaonkar8614 Ай бұрын
आपल्याला श्री 😊योगींसारखा निधड्या छातीचा मुख्यमंत्री हवा
@anitabirje4798
@anitabirje4798 Ай бұрын
योग्य आहे
@vaishalijain2886
@vaishalijain2886 Ай бұрын
Mawal nahi LABAD
@rajumith2193
@rajumith2193 Ай бұрын
खरे आहे, सुशांत आणि दिशाला अशा भ्रष्ट व्यवस्थेमुळेच न्याय मिळाला नाही ! फार दुदैव 😡 असा महाराष्ट्र आम्हाला मान्य नाही...😡
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d Ай бұрын
Aata ha Shivchhatrapatincha nahi tar Baramati he karamati Kaka urf janate raje no. 2 cha Maharashtra banala aahe ?
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k Ай бұрын
मोदी साहेब यांचे कडे हात जोडून विनंती आहे योगी यांना महाराष्ट्रात पाठवा
@user-pk1956
@user-pk1956 Ай бұрын
तूच यू पी ला जा, तिकडेच रहा.
@dilipsarode7641
@dilipsarode7641 Ай бұрын
पुढारी आता सुधारले पाहिजे.
@prasadyawalkar6920
@prasadyawalkar6920 Ай бұрын
शिवाजी जन्माला येऊ देत पण पर राज्यात ..आपले कडे आहेत हो चांगले नेते ..फक्त पूर्ण बहुमत नाही ..हा प्रॉब्लेम आहे
@jokerthegamer3616
@jokerthegamer3616 Ай бұрын
Anayji, he sagle chor haramkhor ahet.ekmekashi lagebandhe astatch.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
फडणवीस यांच्या कडील पेनड्राइव त्यांनी बाहेर काढायची व्होरा समितीचा अहवाल बाहेर आणण्याची ही नामी संधी आहे
@vikasnaik6440
@vikasnaik6440 Ай бұрын
V correct
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Ай бұрын
फडणवीस येऊ दे; नाही तर, आणखीन कुणी, सामान्य माणसाला न्याय मिळणे मुश्किलच. जवळपास, बहुतांशी व्यवस्था बरबटलेली आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
अगदी खरय
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Ай бұрын
पुर्ण सत्य नव्हे. आघाडीच्या राजकारणात मर्यादा असतात. त्यातून सुध्दा फडणवीस मार्ग काढतील. नेतृत्वावर भरवसा ठेवा.
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 Ай бұрын
अगदी बरोबर! मात्र त्याला थोडा वेळ लागू शकतो कारण आपली व्यवस्था . देर होगा लेकिन अंधार नहीं होगा ! ATM है तो मुमकिन है !
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
फडणवीसजीने किमान उबाठा पवारचा कोणतेही अटकसत्र, 100 कोटी वसुलीसह होणारा भ्रष्टाचार, अंबानीला धमकावण्याचा, मनसूख, साधू, दिशा, सुशांत सारखे हत्याकांड, इ.इ. मनमानी चालणारा घातक कारभार तरी थांबवला
@krishnamaji9769
@krishnamaji9769 Ай бұрын
ज्यानं वीस लोकांना आपल्या गाडी खाली चिरडलं तो बाहेर फिरत आहे त्याचं कोणी काय वाकडं करत नाही, नेत्यांनी मुंबई चे गुंड संपवलं आता स्वतः त्यांची जागा चालवत आहेत
@vinayakdeval4394
@vinayakdeval4394 Ай бұрын
ही सर्व व्यवस्था ही ६० वर्षातील काँग्रेसची देणगी आहे.पुढारी आणि नोकरशाही यांनी मनसोक्त मलई खायची आणि त्यांना काहीही होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
अगदी खरं आहे. मंत्र्यांपासून अगदी शेवटच्या माणसांपर्यंत पैशाच्या लोभाने पछाडलेले आहेत.प्रथम सर्व मंत्र्यांना मिळणाऱ्या फुकटच्या सुविधा बंद केल्या पाहिजेत.म्हणजे खरे कळकळीचे लोकच राजकारणात येतील.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Ай бұрын
समाज सुध्दा जबाबदार आहे. जो पर्यंत आघाडीचे राजकारण चालेल तो पर्यंत सुधारणा करण्यासाठी मर्यादा राहिल.
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 Ай бұрын
पा वर्षे मऊ भात मेल्कुट काम करत होत
@teckpro
@teckpro Ай бұрын
खर समाजकारण आणि वस्तूस्थिती मुलांना शिकवली पाहिजे. सद्य समाज बदलण अवघड आहे
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Ай бұрын
पालथ्या घड्यावर पाणी. दहा वर्षांपूर्वी नो एंट्री त नगरसेवक गाडी उभी. पोलिसाला म्हटले काही तरी करा की. तो धावून आला. तुम्ही आमचे मालक नाही ते आहेत. निघा, आलेत आमच्यात काड्या घालायला. काही वर्षा नी घरफोडी झाली अडीच लाख गेले फौजदार म्हणाले आम्ही तुमच्या नातवाला ताब्यात घेऊ. करेक्ट कार्य क्रम करू. त्या दिवशी आम्हाला कळले की आपल्या ला शेपूट आहे
@pinkmoon4328
@pinkmoon4328 Ай бұрын
या प्रकरणात juvenile justice मुळे वेगळे मुद्दे आडकाठी बनू शकतात. पण सुशांत-दिशा प्रकरण मात्र मुंबईचे युवराज इंग्लंडला स्थानांतरित झाल्यावर तरी निकाली लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना! मोदीजींच्या पुढील टर्ममधे अशा संभावित, उच्चभ्रू गुन्हेगारांना त्वरित व योग्य शिक्षा व्हावी हे अपेक्षित आहे.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
म्हणजे गेल्या १० वर्षात मुहूर्त मिळाला नाही का???
@D_K_Naik
@D_K_Naik Ай бұрын
काहीही होणार नाही. उद्धव यांना नेहमी उभ्यानी लावतो पण त्यालाही गरज पडली तर भाजपात घेतील. असल्या दळभद्री तत्वज्ञानाने कोणाचे काहीही वाकडे होणार नाही.
@prashantsakhare523
@prashantsakhare523 Ай бұрын
हे आपले मुगेरि लाल के हसीन सपने आहेत 😮
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
Modiji chya krupenech sushaant disha cha marekari mokat firat aahe
@pritic7456
@pritic7456 Ай бұрын
Kahi honar nahi. 2014 madhe faar apekshe ne Modi na vode dila hota. Tya nantar dusra kahi paryant mhanun detoy. Public la ch petun uthav lagnar ahe. Nahi tr kahi khara nahi
@ravindrashete400
@ravindrashete400 Ай бұрын
एक हाती सत्ता आल्याशिवाय या व्यवस्था बदलणे अशक्य आहे,योगिंच्या हाती एक हाती सत्ता होती म्हणून शक्य झाले.
@anilshridhardeshpande4778
@anilshridhardeshpande4778 Ай бұрын
101%
@santoshpandit2276
@santoshpandit2276 Ай бұрын
फार भयानक वास्तव उघड्यावर आलं. सरकार तुमचं असलं तरी व्यवस्था आमची आहे, असंच आहे हे
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
म्हणूनच अबकी बार 400 पार
@shankarsurve1304
@shankarsurve1304 Ай бұрын
देवेंद्रजी आहेत म्हणून याची सखोल चौकशी होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतें तर चौकशी झाली नसती
@SK-ge3vi
@SK-ge3vi Ай бұрын
Barobar.
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 Ай бұрын
किती लाल करणार देवेंद्र फडणवीस यांची आणी किती शिव्या देणार महाविकास आघाडीला. भाजपाच्या राज्यात इतके भयानक घडते आहे ते कबूल करा
@vishwanathparundekar4929
@vishwanathparundekar4929 Ай бұрын
या देशात हा खेळ २४००वर्ष चालू आहे ,म्हणून आपण कित्येक शतकं गुलाम राहिलो.समाज दोषी आहे.
@vijaychandane2437
@vijaychandane2437 Ай бұрын
भाजपची सत्ता असली तरी सरकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार जोरात चालू आहे. सगळ्यांना कोलतात हे. धंगेकर आता बोलतात, सचीन वाझेला पैसे मोजण्याची मशीन दिली होती वसुली करण्यासाठी, तेव्हा कुठे होते!
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 Ай бұрын
हे कारभारी आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे.पोलीस खात्याची पूर्णपणे बदलली पाहिजे.
@krishnakumarraut5821
@krishnakumarraut5821 Ай бұрын
अनिलजी तुम्ही अगदी खरं सांगताय . स्थानिक जनतेने हे प्रकरण जर लावून धरला नसता तर हे प्रकरण देखिल दाबून टाकण्यात आलं असतं . व्यवस्था इतकी भ्रष्टं झाली आहे की तीला ताळ्यावर आणणं खरच खूप कठीण काम आहे . *सब की साथ सब का विकास* कडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत . त्याही जर का पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र जनतेचा कोणावरच विश्वास रहाणार नाही . त्याचे भविष्यात होणारे परिणाम भयावह असतील .
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Ай бұрын
हे शक्य नाही. आम्ही नालायक लोक ही भ्रष्ट eco system बदलू देणार नाही. आम्ही चांगल्या लोकांचे मुडदे पाडून त्या मुडद्यांवर पाय रोऊन ऊभे राहु. मायबापहो आतापर्यत मतपेटीद्वारे साथ दिलीत तशी पुढेही देत रहा.
@shilpak26
@shilpak26 Ай бұрын
कदाचित फडणवीसांना गृहमंत्री म्हणून शेवटची संधी असेल की बोटचेपेपणा सोडून कणखरपणे स्वतः च्या पार्टीचे लोक असले तरी अतिशय निष्ठुर पणे कारवाई करून ही किडलेली यंत्रणा झाडून काढली पाहिजे.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Ай бұрын
अगदी बरोबर.
@ashwinisane6082
@ashwinisane6082 Ай бұрын
सर्व सामान्य लोकांच्या समजण्या पलीकडे आहे.
@sudhirogale1687
@sudhirogale1687 Ай бұрын
सर - फडणवीस , पोलीस आयुक्त आणि लोकमानस या सर्वांचे अभिनंदन, निदान तपास तर गतीने चालू आहे !
@rajupatil461
@rajupatil461 Ай бұрын
अग्रवाल परिवार अनेक वर्षापासून हे उद्योग करत होता, पण शंभर अपराध पूर्ण आता झाले..
@user-cd6qi7ut2h
@user-cd6qi7ut2h Ай бұрын
काही होत नाही.जामिनावर सुटून आल्यावर आरामात बाहेर फिरतिल.
@amitjoshi7814
@amitjoshi7814 Ай бұрын
सामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण आहे..मोठे लोक पैशाच्या जोरावर सगळ मॅनेज करतात पोलिस तसेच अगदी कोर्ट सुद्धा यावर विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे
@gurunathvdeshpande8147
@gurunathvdeshpande8147 Ай бұрын
व्यवस्था बदलायची म्हणजे मंत्री पातळीवरचा भ्रष्टाचार बंद व्हावा लागेल. पण हे स्वप्न ठरेल
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
प्रशासनिक पातळीवर पण भ्रष्टाचार असतो
@vinodkale6162
@vinodkale6162 Ай бұрын
Kadak Shiksha Dili Tar 70 koti Loksankhya Jail Madhe Jail, Turungat Mhanje Gharatach Thevave Lagel. Very Sad Truth
@dvp322
@dvp322 Ай бұрын
यावर एकच उपाय - योगी सरकार
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
पुण्यातील शिक्षणसंस्थातील विद्यार्थी अहोरात्र ज्ञानयज्ञ करत असतात. त्यांंची ज्ञानाची अथांग भूक शमवण्यासाठी व श्रमपरिहारासाठी अशा पब व डान्सबार तसेच छोटे मोठे बियर बार आवश्यकच आहेत. शेवटी ज्ञानार्जन महत्वाच. शिक्षणसम्राट व काकांनी नेमक तेच पुण्यात केल आहे.
@ratans.manwadi5132
@ratans.manwadi5132 Ай бұрын
hahaha
@Vijaykulkarni27
@Vijaykulkarni27 Ай бұрын
महाराष्ट्राचा बिहार होणार आहे हे नक्की करण एवढा मोठा घोळ रोज एक एक बाहेर येतंय आणि कोणीही सत्ताधारी बोलत नाही मला तर आता bjp आणि फडणवीस यांच्यावर सुद्धा विश्वास नाही राहिला
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
सगळी सडलेली यंत्रणा आहे. दोषी माणसांना कशी शिक्षा होणार?डॉ म्हणत आहेत नावं सांगतो पण तत्पूर्वीच त्याचं तोंड दाबलं जाईल. ‌अजूनही असंच वाटतं की सुशांत,दिशा सारखे हे प्रकरण दाबले जाईल. निराशाजनक वातावरण आहे.
@shirishmandsorwale430
@shirishmandsorwale430 Ай бұрын
हीच व्यवस्था निवडणुक यादीतुन लाख लाख मतदार विशिष्ठ विभागातुन गायब करते
@manojmarathe171
@manojmarathe171 Ай бұрын
फडणवीस यांना संघटनात्मक जबाबदारी द्यावी. व त्यांच्या जागी योगी आदित्यनाथ सारखा गृहमंत्री आणायला हवा
@shamsundardongre3542
@shamsundardongre3542 Ай бұрын
अनयजी माझे वय 75 आहे. तरुणपणापासून राजकारण पाहत आहे मला बरोबर हेच वाटते मित्र मंडळीत चर्चा करताना "राज्य कोणाचेही असो सिस्टिम आमची आहे " असे सिस्टिमवाले बेधडक म्हणतात ते यामुळेच. जोपर्यंत न्यायिक रिफॉर्म होत नशीत तोवर सर्व व्यर्थ आहे.
@shrutikarmarkar1450
@shrutikarmarkar1450 Ай бұрын
हा खेळ फक्त आपल्या पैशावर नाही ,तर आपल्या पैशाने आपल्या जिवाशी सुरू आहे!
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Ай бұрын
शरमेची बाब आहे. व्यवस्था पोखरली गेली आहे. सडक्या मेंदूवाल्यांना कठोरपणे ताळ्यावर आणले पाहिजे. दिशा व सुशांत प्रकरणीसुध्दा कोणाला कारवाई करायचीच नाही असे वाटते. खरं आहे कि सर्वसामान्य माणसालाच जागरूक राहिले पाहिजे.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
जबरदस्त शिक्षा झाल्या पाहिजेत म्हणजे पुन्हा असे वागण्याचे धैर्य कोणी करणार नाही. नाहीतर लोक कोर्ट कचेपर्यंत जाण्यापूर्वी कायदा हातात घेतील.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Ай бұрын
@@sudhabhave4630 अगदी बरोबर. या कृष्णकृत्यात सहभागी असलेल्यांची नावे जाहीर झाल्यास त्यांच्यावर समाजाकडून प्रेशराइज करता येईल असे वाटतेय.
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu Ай бұрын
Yasathi purn bahumat asalele sarkar pahije uti mhanje bhrastachari Yana sambalne
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Ай бұрын
ही व्यवस्था शप राजकारणात आल्यापासूनच बरबटली हे त्रिवार सत्य आहे.
@vaijeet
@vaijeet Ай бұрын
महाराष्ट्राचा लालू
@vijaykumarsardeshpande4778
@vijaykumarsardeshpande4778 Ай бұрын
गेली ५०पेक्षा जास्त वर्षे पोलिसखाते एकाच माणसाकडे ठेवल्यामुळे हा निलाजरेपणा झाला आहे.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
🤔🤔??????
@ashokbhide6739
@ashokbhide6739 Ай бұрын
पवारांनी कायम गृहखाते आपल्या ताब्यात ठेवले.सर्व पोलिसयंत्रणेवर कायम त्यांचेच नियंत्रण राहीले.तेवढ्यासाठी त्यानी हातात आलेले मुख्यमंत्री पद सुद्धा सोडले.
@surendraj8752
@surendraj8752 Ай бұрын
शरद पवार गट हा पुण्यातील सर्वात मोठं पोलिस प्रशासन आणि न्यायालय आहे.😬
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 Ай бұрын
सही कहा और सोच समझकर यह प्रतिक्रिया दी आपने।
@niteendeshpande8179
@niteendeshpande8179 Ай бұрын
Rq​@@shrikantparanjpe594
@ankitgawande8269
@ankitgawande8269 Ай бұрын
सुशांतसिंग राजपूत आणि दिशा यांना न्याय कधीच मिळु शकणार नाही. ह्यावर फक्त आणि फक्त राजकारनच होईल.
@Don38586
@Don38586 Ай бұрын
महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान होऊन majority आली तर योगीजी चालवतात तसाच महाराष्ट्र चालेल, नाहीतर नुसत बोंबलून काय होणारे, यावेळेलाही मतदान आपल्या कडे सगळ्यात कमी झालं आहे
@manojbendre4754
@manojbendre4754 Ай бұрын
या प्रकरणी अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार यांचाही रोल तपासणे आवश्यक आहे
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Ай бұрын
बरोबर तस व्हायला हव .
@dilipsave428
@dilipsave428 Ай бұрын
WHAT ABOUT POOR HINDU SADHUS WHO WERE LYNCHED TO DEATH BY MEMBERS OF SOME POLITICAL PARTY ?? 1:42
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 Ай бұрын
It appears you the only person remember to those Sadhus.
@vijaykumarshah693
@vijaykumarshah693 Ай бұрын
या साठीच एक जाणते राजे म्हणाले होते, की सरकार तुमचे असेल पण व्यवस्था आमची आहे.
@Vjp7255
@Vjp7255 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, जोपर्यंत बीजेपी एकटी निवडणूक लढवत नाही,फक्त बीजेपीच सरकार येत नाही तोपर्यंत हेच चालू राहणार ्
@drtushar2919
@drtushar2919 Ай бұрын
योगींसारखा संन्यासी मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा आहे.
@madhavshinde8467
@madhavshinde8467 Ай бұрын
महाराष्ट्राचा युपी बिहार झालेला आहे. योगीं सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवाय.
@sudheer091
@sudheer091 Ай бұрын
पोलिस, राजकारणी आणि प्रशासन यांच्या आशीर्वादाने सगळी काळी कामे चालू असतात. फक्त बोंबाबोब झाली की मग फक्त लोकांनां दाखवायला कारवाई करायची मग थोड्या दिवसात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. हफ्त्यावर च यांची घरे भरली जातात
@prashantdeshpande45
@prashantdeshpande45 Ай бұрын
अशा घटनांत पालकांची जबाबदारी याबाबत कोणीही बोलत नाहीत , 12-15 वर्षाची मुले मुली गाडी चालवतात याचे पालकांना पण कौतुक असते,व्यवस्थेला दोष देण्यासोबत पालक व मुले यांचे प्रबोधन कोण करणार , निबंध स्पर्धा घेण्याऐवजी पालकांसाठी व मुलांसाठी मेळावा ठेवून प्रबोधन करणे आवश्यक होते राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी पूढाकार घेतला पाहिजे.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Ай бұрын
बरोबर. आताचे पालक मुलांवर संस्कार लादण्यास व प्रबोधन करण्यास इच्छुक नाहीत हे वास्तव आहे. आताचा शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रमही ती जबाबदारी टाळत आहे.
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 Ай бұрын
आपणाशी शंभर टकं
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 Ай бұрын
आपणाशी शंभर परसेंट सहमत।
@arvindmehta2058
@arvindmehta2058 Ай бұрын
या खात्यातील सामान्य अधिकारी देखील गब्बर झालेले आहेत!
@nandajoshi7471
@nandajoshi7471 Ай бұрын
ही व्यवस्था बदलण्यासाठी योगींसारखे निर्णय घेऊन शिक्षा करण्याची मानसिकता गरजेची आहे.
@rajendrakhaple7184
@rajendrakhaple7184 Ай бұрын
सरकार हे नेते चालवत नसून भ्रष्ट नोकरशहा चालवतात, भारतात लोकशाही नसून नोकरशाही आहे, असंच वाटतय. सरकार कुणाचेही येवो ही यंत्रणा बदलणार कशी?
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Ай бұрын
भ्रष्टाचार करायचा नाही ते अधिकारी लोकांनी ठरवले तर सर्वदूर शांतता व सुव्यवस्था राहील आणि खरोखरच सुराज्य स्थापन होईल.पण लक्षात कोण घेतो?
@sakharambapukaryakarte1357
@sakharambapukaryakarte1357 Ай бұрын
योग्य ठिकाणी मलिदा गेला तर सगळ शांत होतं दिसत फक्त शासकीय वर्ग. हे सत्य स्विकरण कदाचित कमी पणाचा वाटेल पण खर आहे. शेवटी आपला बाळू दुसऱ्याचा बाळ्या असाच असत.
@mvn9086
@mvn9086 Ай бұрын
एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली बहुदा आपल्या लक्षात आली नाही देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा अजुन सुप्रिया ताईंनी मागितलेला नाही , या प्रकरणात
@adnyat
@adnyat Ай бұрын
आपलेच दात आणि आपलेच ओठ
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
एका पब मधे भागीदारी आहे असे ऐकले.पंचशील चां पब आहे. म्हणून चुप्पी धरली आहे. ना निषेध, ना प्रतिक्रिया...
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 Ай бұрын
या लक्ष्मी पुत्राचे वडील सौ ताईंच्या पिताश्रींच्या बाजूला एका समारंभात बसल्याचा व्हडिओ व्हायरल झालाय कदाचित ते कारण असाव .नाहीतर ताईनी लगेच फडणवीसावर घसरल्या असत्या.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
सगळ्या मंत्रीमंडळाने राजीनामा द्यावा.. अशी मागणी सुसुने नाही, पण कालच केली आहे!!!
@vasantsarvankar3783
@vasantsarvankar3783 Ай бұрын
That is because PAWAR family connection (well-wishers ) showing in this case. But I am very much sure DEVENDRA FADANVISJI will be help to this family. DEVENDRA FADANVISJI'S bad habit is, he is going to use all information which he has to SAVE this FAMILY/OPPOSITION parties. In short after few days there will be DEAD SILENT. And we stupid HAPPY with DEVABHAU'S master strokes. Why not BJP was ACTIVE in Sushant Singh and Disha Salian case like today's CONGRESS PARTY in this AGARWAL CASE ?
@supriyajoshi243
@supriyajoshi243 Ай бұрын
काय बोलताय साहेब ठाकरे साहेब नाईट लाईफ आणणार आहेत. दारू मुक्त विकावी असे म्हणणारे महाभाग राजकारणात आहेत.
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz Ай бұрын
अनयदा खरंय गंभीर समस्या आहे याबाबतीत सरकार अन जनतेने एकत्र येऊन लढा दिला तरच व्यवस्थेवर नियंत्रण आणता येईल
@dnyanesh7007
@dnyanesh7007 Ай бұрын
योगीजी सारखा खमक्या मुख्यमंत्री पाहिजे
@sharadkokate6321
@sharadkokate6321 Ай бұрын
योगी आदित्यनाथ जर व्यवस्थेत हवा तसा बदल करू शकतात तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि सक्षम ? उपमुख्यमंत्र्यांना ते का शक्य नाही? शहा / मोदी जीनी यात लक्ष घालावे ही विनंती.
@varshajoshi8115
@varshajoshi8115 Ай бұрын
अनयजी इथे सुद्धा योगीन सारखेच मुख्यमंत्री हवेत correct कार्यक्रम करणारे 🙏
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
अगदी खरय ना जेल ना बेल सीधा प्रभूसे मेल
@vijaymagdum2692
@vijaymagdum2692 Ай бұрын
अनयजी अगदी बरोबर. राज्याच्या ज्या ज्या भागात अतिश्रीमंत लोक आहेत ते कुणालाच दाद देत नाहीत.संजय दत्त च ऊदाहरन आठवा सुनिल दत्त कोनाला भेटायला गेले होते.आणि मग काय झाले.ह्या अतिश्रीमंताना माहिती आहे की तुमनही तो तुम्हारे बापको हम खरिदीगे.आणि बाप तर वाटच बघत असतो.
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 Ай бұрын
ग्रेट अनॅलिसीस
@prashantabhyankar5814
@prashantabhyankar5814 Ай бұрын
"सरकार किसकी भी हो, सिस्टीम तो हमारा है!" ही ओळ अजूनही किती चपखल आहे ह्याची दुर्दैवाने आजही जाणीव होते. भा ज प चा गृह मंत्री असून हे व्हावं हे किती वाईट आहे.
@vishalbhosale6341
@vishalbhosale6341 Ай бұрын
आपले राष्ट्र भ्रष्टाचारावर चालते आणि व्यवस्था पैशावर नाचते
@rajivvaidya2222
@rajivvaidya2222 Ай бұрын
आणि निरक्षरता हा तर आपल्या लोकशाहीचा पाया आहे !!!
@shireesha1212
@shireesha1212 Ай бұрын
या सगळ्या साठी " an eye for an eye" असा न्याय लावला पाहिजे म्हणजेच योगी मॉडेल राबविले पाहिजे.
@licshpathak
@licshpathak Ай бұрын
व्यवस्था नाही अव्यवस्था किती व्यवस्थित राबविल्या जाते......त्याच हे उदाहरण आहे. एकेला मोदी क्या करेगा.....
@avdhutkushe8761
@avdhutkushe8761 Ай бұрын
घटनादुरुस्ती करुन योगी आदित्यनाथ यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद द्यावे बोटचेपे सरकार काहीही कामाचे नाही
@pushpataware2280
@pushpataware2280 Ай бұрын
मागील ड्रग रॅकेटमधील सूत्रधारचा ससून रुग्णालय मध्ये असलेले अस्तित्व, त्याला मदत करणारी ससूनमधील व्यवस्था माहीत असूनही परत ससूनमध्ये घडले आहे. त्या प्रकरणात त्यावेळी गृहमंत्री यांनी अधिक कार्यवाही करायला हवी होती.
@Hindukush9
@Hindukush9 Ай бұрын
इतक्या महान कार्य करणाऱ्याना सर्वीना पद्मश्री द्यावं, 🥉🎖️ 🏆💐
@latamehta9241
@latamehta9241 Ай бұрын
आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांना अभय द्यावं आणि नावे घ्यावीत.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
सिस्टम बदलणे खरच कठोरपणे केलं पाहिजे. अवघड आहे पण राजकीय इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे.
@yashwantjoshi967
@yashwantjoshi967 Ай бұрын
डोळ्यात अंजन घालून आत्मपरिक्षण करायला लावणारे विवेचन आहे.
@pushpataware2280
@pushpataware2280 Ай бұрын
अनय तुम्ही म्हणता ते नागरिकांचा आक्रोश व दबाव आवश्यक आहे परंतु उत्तर प्रदेशमध्ये ती व्यवस्था बदलायची व शिस्त लावायची प्रक्रिया योगी यांनी केली आहे. ती ताकद महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये कोणाकडे नाही
@bhaskarkulkarni1502
@bhaskarkulkarni1502 Ай бұрын
Presently there are significant nof leaders in BJP are from Congress only. Then what you can expect
@shabdhbol
@shabdhbol Ай бұрын
अनयजी पण योगी ने पण तीच व्यवस्था घेऊन बदल घडवला ना. आपल्या इथे बीजेपी चे लोक घाबरतात लोकांना हात लावायला कारण इथला विरोधी पक्ष लगेच जात, धर्म बघून रडायला लागतात. माझा अनुभव असा आहे आपल्या लोकांनाच नियम वगैरे नको आहेत. नियम सांगायला गेले की आपलाच बाप काढतात
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 Ай бұрын
​@@shabdhbolसही बोले आप।
@jyotiravetkar2627
@jyotiravetkar2627 Ай бұрын
सडलेली कुजलेली व्यवस्था चालू रहावी म्हणून मतदान करायचे का नागरिकांनी ? निष्पाप व्यक्तींना लवकर न्याय द्यायची हिंमत सरकारमध्ये असली पाहिजे की नाही?
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 Ай бұрын
Salman Khan Hit &Run case is also a sample of such systems 😮
@vivekjoshi3004
@vivekjoshi3004 Ай бұрын
UP मधे योगी यांनी जशी व्यवस्था बदलवली तशी ती इतर राज्यात ही बदलल्या जाऊ शकते.Where there is a will there is a way.
@viishwanathaairsang9552
@viishwanathaairsang9552 Ай бұрын
फडणवीस खरच मवाळ आहेत तिथे फक्त योगी सारखाच माणूस पाहिजे
@sunilhardas1620
@sunilhardas1620 Ай бұрын
धंगेकर विरोधी पक्षात आहेत म्हणुन इतके क्रियाशील आहेत का?? जर हे सत्ताधारी असते तर सेटींग यांना करायला मिळाली असती का??
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
आरोपीची फाशी रद्द व्हायला मध्यरात्री सुप्रिम कोर्ट चालू करावे लागते तर बार काय चीज आहे
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Ай бұрын
देवेंद्रजी आपल्यात खरंच हिम्मत असेल तर, प्रसंगी सत्ता सोडायची तयारी असेल तर आता फ्रंटफूट वर येत खेळा बस्स झाले ते गुळमुळीत बोलणे....इथे कोणालाही सोडू नका ....आहे हिम्मत .....?? आपण गृहमंत्री आहात आपल्या मागे घटनेची जबरदस्त कायदेशीर ताकद आहे....आता मागे जात खेळणे बंद करा आणि या फ्रंटफूट वर......!!
@archanadesai2547
@archanadesai2547 Ай бұрын
अगरवाल पूर्ण पणे दोषी आहेच हे नक्की. त्या मुलाला सगळे नियम मोडण्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याबरोबरच दुचाकीवाल्यांनाही वाहतुकिचे नियम कठोरपणे शिकवणं गरजेचं आहे हे मी स्वानुभवावरून सांगते आहे. इतकी बेदरकारपणे दुचाकी चालवतात की कधी कधी चारचाकी वाल्याची काही चूक नसताना सुद्धा accident होऊ शकतो. आणि मग चूक नेहमी मोठ्या वाहन धारकाचीच असते असा सामाजिक संकेत झाला आहे. एकूणच सगळ्यांना कठोरपणे वाहतुकीचे नियम शिकवण्याची गरज आहे.
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 Ай бұрын
सरकार भले किसिकिर्भी हो सिस्टीम हमारा चलेगा 😢
@sujatapowniker4395
@sujatapowniker4395 Ай бұрын
सगळ्यांचे धागे दोरे... एकमेकात अडकले आहेत...एकच इलाज...योगी CM हवे...
@shirishphatak8202
@shirishphatak8202 Ай бұрын
स्पष्ट, परखड विचार मांडल्याबद्दल विशेष धन्यवाद
@Swayampakachikala1473
@Swayampakachikala1473 Ай бұрын
महाराष्ट्रात खरोखरच योगी आदित्यनाथ यांची गरज आहे.
@joshichand
@joshichand Ай бұрын
ही अशीच 'व्यवस्था' उत्तर प्रदेशातही होती ना ? पण त्यातूनही योगींनी मार्ग काढलाच ना ? या दृष्टीने पाहिलं तर देवेन्द्रजी बुळचट तरी आहेत किंवा व्यवस्थेचा भाग तरी आहेत .
@prasadyawalkar6920
@prasadyawalkar6920 Ай бұрын
महाराष्ट्रात bjp ला पूर्ण बहुमत द्या मग बघा ..दरवेळेस कुबड्या घेतल्या की बंधने येणारच
@chintoo-zu1ij
@chintoo-zu1ij Ай бұрын
jevha BJP la Purna bahumat dila tevha modi ni Yogi na anala, adhi Yogi baddal mahit hota ka aplyala Modi vr vishwas theun fakt BJP la bahumat dila pahije tr ch te hoil
@manojmarathe171
@manojmarathe171 Ай бұрын
अनय साहेब तुम्ही मंत्र्यांना दोष देत नाही व्यवस्थेला दोषी ठरवता. पण उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यायच्या आधी अशीच परिस्थिती होती. पण योगी आदित्यनाथ यांनी ही व्यवस्था बदलून दाखवली. फडणवीस यांच्या मध्ये ही क्षमता नाही.
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b Ай бұрын
Fadanwis ha fakt dealer ahe ani tyanech disha ssr chi case band padliy deal karun to fakt wahtya gangemadhe hat dhun ghet ahe to manus netrutwa hya gunat basat nahi to fakt chatur ahe evdhech 😂😂😂
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 Ай бұрын
क्षमता नक्कीच आहे. फक्त थोडावेळ वाट पहा.
@AmitsCounselingLab
@AmitsCounselingLab Ай бұрын
Impossible without majority
@manojmarathe171
@manojmarathe171 Ай бұрын
@@dinkarprabhudesai6638 जवळपास साडे 7 वर्ष फडणवीस साहेब गृहमंत्री पदावर आहेत. अजून किती वर्षे वाट बघणार? अजून किती बळींची आवश्यकता आहे? चार ते पाच मोठ्या माफियांना सरळ केले की सर्व आपोआप सरळ होतील. हेच योगी आदित्यनाथ ने केले. उत्तर प्रदेश मध्ये सर्व माफिया ,गुंड स्वतःहून शरण येत आहेत. कारण बाहेर राहिले तर काय होईल हे त्यांना माहीत आहे.
@manojmarathe171
@manojmarathe171 Ай бұрын
@@AmitsCounselingLab Sir majority is not required to take stern action on mafias and gundas.
@aparna3018
@aparna3018 Ай бұрын
महाराष्ट्राला योगी यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळाला तरच हे शक्य आहे. इथे बुलडोझर चालवायला हवा. सगळी साफसफाई होणे गरजेचे आहे. इथे शिंदे , फडणवीस आहेतच पण तरी हे आवाक्याबाहेर आहे. सिस्टिम बदलणे आवश्यक आहे. धन्यवाद अनय सर.
@kmd372
@kmd372 Ай бұрын
खरे आहे
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
धिक्कार असो अशा व्यक्तींवर ..... धिक्कार असो अशा व्यवस्थेचा.
@anilshridhardeshpande4778
@anilshridhardeshpande4778 Ай бұрын
जी व्यवस्था काॅग्रैस सरकारने बनवली आहे.
@pratapnand8260
@pratapnand8260 Ай бұрын
फडणवीस साहेब, दिशा सालियन च्या मृत्यूची जर चौकशी झाली नाही, आणि शिक्षा झाली नाही तर जनतेचा विश्वास उडाला म्हणून समजा.. तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत.
@rohannatu87
@rohannatu87 Ай бұрын
सगळे राजकारणी सारखेच आहेत. सामान्य लोकांचे फक्त जीव जातात त्यापुढे काहीही होत नाही.
@umeshchinchkar7591
@umeshchinchkar7591 Ай бұрын
Justice for SSR
@sharadarulekar8802
@sharadarulekar8802 Ай бұрын
खरोखर फ़ारच दुर्दैवी आहे.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
Night life चालू करण्याचा पाठपुरावा कोणी केला आहे ?
@janaimixcreations6473
@janaimixcreations6473 Ай бұрын
आदित्य ठाकरे
@janaimixcreations6473
@janaimixcreations6473 Ай бұрын
आदित्य ठाकरे
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
अत्यंत गलिच्छ आणि माणुसकी la काळीमा फासणारी घटना आहे आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे.
@prakashchile7289
@prakashchile7289 Ай бұрын
फडणवीस साहेब आपल्याकडून अशी बिलकुल अपेक्षा नाही. सुशांत आणि दिशाचे मृत्यु लोकं विसरलेली नाहीत. आणि आता पण लोकांना माहीत आहे काय चालले आहे. अजून वेळ गेलेली नाही लोकांना सुशासन पाहीजे, योगी शासन पाहीजे जनता सुज्ञ आहे हे लक्षात असुदेत
@sunildighe5011
@sunildighe5011 Ай бұрын
देवेंद्रजीना एकहाती सत्ता असल्याशिवाय हे बदलू शकत नाही, सत्ताधारी पक्षात पळापळ हे एकमेव कारण आहे,त्यामुळे एकमेकांचे गुन्हे झाकले जाणार, याला नेते तेवढे जनता जबाबदार आहे, कलंकित झालेल्या नेत्याला जेलमध्येच टाकले पाहिजे.
@VIJAYRAYMANE
@VIJAYRAYMANE 4 күн бұрын
अनय जी , सरकार कोणतेही असो चालढकल चालूच असते. फडणवीस काय जादूगार आहेत काय? ते सुधा ह्या चालढकलीचाच एक भाग आहेत. नाहितर हे प्रकरण तडीस गेलं असतं.
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 Ай бұрын
विनय जी आपला हा भाग खरोखरीच सध्याच्या ज्वलंत विषयावर डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्या जोगा आहे.आपला हा भाग दीर्घ काळ लक्षांत राहील हे मात्र नक्की.धन्यवाद...🙏
@dagadu3069
@dagadu3069 Ай бұрын
ज्या पोलिसांना निलंबित केले आहे त्यांना नोकरीतून बडतर्फ करायला पाहिजे. तेव्हाच ह्या व्यवस्थेत एक योग्य मेसेज जाईल.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
हो.निलंबित म्हणजे घरी बसून निम्मा पगार चालू. बडतर्फ म्हणजे नोकरीच जाते.
@shrutikarmarkar1450
@shrutikarmarkar1450 Ай бұрын
समाजमाध्यमांवर रोष प्रकट करणे हा फार वरवरचा उपाय आहे. उशिरापर्यंत नियमबाह्य रीतीने धंदा करणाऱ्या हॉटेल मध्ये मी न जाणे , हे देखील महत्वाचे आहे. आपल्या अंगाला काहीही लावून न घेता तात्विक विरोध नको.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👌🙏
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 Ай бұрын
अतिशय क्लिष्ट कायदे केल्याने असे होते. अल्प वयीन वय हे कमी करायला पाहिजे.या पेक्षा संपूर्ण दारूबंदी करावी.जिथे बार आहेत तेथे दूध विकावे.
@user-eh8em1st4d
@user-eh8em1st4d Ай бұрын
या मागे बारामतीचे करामती आजोबा आहेत. त्यांचे आणि उद्दब ठाकरे यांचे अनेक पब पुणे/मुंबई या शहरात आहेत.
@sujatakelkar6125
@sujatakelkar6125 Ай бұрын
कायद्याचा धाक आणि खटल्याचा लवकर निर्णय झाला तरंच हे बंद होईल.योगींसारखे मुख्यमंत्रीच हे सर्व करु शकतात.महाराष्र्टात कायदा अस्तित्वातंच नाही असं वाटतंय मला.धिक्कार असो या सर्व मस्तवाल लोकांचा.....
@sagarwalke7173
@sagarwalke7173 Ай бұрын
अनयजी, एकदम निष्पक्ष पद्धतीने खूप छान विश्लेषण केल्याबद्दल आपले आभार 🙏.
@dnyanwagh7091
@dnyanwagh7091 Ай бұрын
गलिच्छ राजकारण, सर्व स्तरावरचा प्रचंड भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, व अनाचार हे कसे व कधी आटोक्यात येणार हा मोठा प्रश्न आहे.
@sunitaphansikar8675
@sunitaphansikar8675 21 күн бұрын
नमस्कार अनयजी आपण अतिशय जबाबदार व समर्पक शब्दात विवेचन केल आहे.सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण आघाडी सरकार कडून खूप अपेक्षित यश मिळेल असे वाटत होत. पण जनतेसमोर चित्र वेगळेच उभ केल जात.तेरी भी चूप मेरी भी चुप. हा खेळ सावल्यांचा चाललेला आहे.हे क्षण क्षणाला दिसून येत. यात जनता मात्र भरडीली जाते.
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 166 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 167 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
МЫ ПОХОДУ ЧТО-ТО НАПУТАЛИ
0:20
МАКАРОН
Рет қаралды 7 МЛН
Waka waka #4 🤣 #shorts
0:15
Adani Family
Рет қаралды 15 МЛН