योजना किती ही चांगल्या असल्या तरी भाजपाला मत मिळणार का? की जात, धर्म पाहून मत देणार, जसे लोकसभेला दिले गेले. किती ही विकास केला तरी लोकांचे समाधान होत नाही. तुमची दिलेली माहिती महत्वाची, त्याबद्दल आभार.
हिन्दू जात पाहून आणि मुसलमान धर्म पाहून आणि स्वताचा फायदा पा हून मतदान करतात
@manasijadhav2725Ай бұрын
एक गठ्ठा मतदान विसरून नाही चालणार?
@yuvrajjadhav628Ай бұрын
कितिही सुविधा दया हे सुधारतील असे मलl पन vatat नाही त्याना मावा आघाड़ी च प्रिय vatat आहे।।
@mukundjoshi2479Ай бұрын
You said it. Exactly माझ ही हेच मत अहे. आपल्या बहुसंख्य लोकांना क्रूरकर्मा,जनतेला न जुमानणारा, विधिनिषेध न बाळगणारा वाचाळ राज्य कर्ता हवा आहे. *कलियुग*
@jayrajsalokhe4997Ай бұрын
सर्व योजना चांगल्या आहेत लोकांना समजतील तेव्हा तो सुदिन
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@ushajoshi4339Ай бұрын
समजते पण आम्ही लाचार असतो तर काय करणार
@ckpatekarАй бұрын
फडणवीस ,शिंदे एकच आहेत .
@ryzzo929928 күн бұрын
10 varsh zopa kadhlya ata niwadnukila 3 mahine rahilaya war jag ali
@user-eo4ld9uk7mАй бұрын
बीजेपीचे घोषवाक्य हेच आहे, " सबका साथ और रब का विकास " जय श्रीराम.
@jyotsnagore2364Ай бұрын
आनयजी, ही विद्यावेतनयोजना विरोधक श्रेय बळकवायला तर वापरणार नाहीत जशी लाडकी बहीण मध्ये लुडबुड चालवलीय पण आपण चर्चा समान्य प्रवसांच्या दृष्टीने केलीतते अभिनंदन करण्यासारखे आहे गोष्ट छोटी असली तरी त्याला महत्व आहे मोदीजींना त्याचे श्रेय व आगामी निवडणुकीत यश मिळो
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 💐💐🌹🙏🙏
@shobhahattangadi2903Ай бұрын
या विद्यावेतन योजनेचा लाभ मराठी मुले घेतील की नाही याची शंकाच आहे पण मुस्लिम पोरं नक्कीच घेतील. मराठी मुलांना मेहनत करून कमवायची सवय नाही कारण त्यांचे आदर्श ' सतरंज्या उचाळण्यापलिकडे ' जात नाहीत
@Sunil-GatneАй бұрын
तू मराठी भाषिक नाही म्हणूनच असं वाटतंय का?
@sswadgaonkar2209Ай бұрын
अग्निवीर मध्ये मुस्लिम तरूणांनी भरती व्हावे असा फतवा मुस्लिम धर्मगुरूंनी काढलाय! याचा धोका हिंदूंना कळतोय कां?
@pralhadsawant465Ай бұрын
हे दोन्ही प्रकल्प शिंदेंनी सुरू केले नसून फडणवीसांनी 2018 साली सुरू केले.
@rahulphapale407Ай бұрын
शिंदे त्या सरकार मध्ये मंत्री होतेच.... उगाच कशाला पादताय चौकात
@5sujalАй бұрын
@@rahulphapale407पण शिंदे त्यावेळी मुख्य मंत्री नव्हते ना? त्यावेळी मुख्यमंत्री फडणविस होते त्यामुळे ते म्हणतं आहेत ते बरोबर आहे फक्त त्यावेळी फडणविस यांनी त्या योजना आणल्या होत्या म्हणुन उबाठा ने मुद्दामून जाणून बुजून त्या योजना बासनात घातल्या . आता शिंदे मुख्यमंत्री आहेत तेव्हा त्यांनी त्या योजना आणल्या अस क्रेडिट त्यांना देण्यात येईल तरी सुद्धा महायुती च सरकार न येता बिघडी सरकार आलच तर परत त्या योजना शिंदे ने आणून सुद्धा बासनात जाणार नाही ना हे बघावं लागेल
@suhaskarkare7888Ай бұрын
त्या दोघांमध्ये जर वाद नसतील तर आपण कशाला वाद घालतो कळत नही. शिवाय फडणवीस यांची व्हिजन किती टॉप क्लास आहे हे स्वतः शिंदे यांनीच खूप वेळा सांगितलंय आणि मान्य ही केलंय. कोंबडा कुणाचा ही आरवू दे आपला मतलब विकासाशी ठेवला म्हणजे झालं.@@rahulphapale407
@Gar391Ай бұрын
हिरव्या सेनेच्या चमच्याने आग लावू नये महायुतीत
@gajanansuryawanshi6423Ай бұрын
सनातनविरोधी जे योजनांचे लाभार्थी आहेत ते भाजपाला कधीच मत देणार नाहीत, लाभ पूर्ण घेतील नी मतदान हे सनातनविरोधी लोकांनाच करतील.
@milindponksheАй бұрын
एवढा भाबडेपणा बरा नाही भाऊ....सगळे शांतीदूत इकडून पगार घेऊन मतदान वांद्रे साहेबांनाच करतील
@user-jl8bj3fu7rАй бұрын
Jyana mahatwa kalel te Mata detil.maratha arkshnawer mva aa gadi ughdi padli .Atatari dole ughadtil
@vilasshinde503Ай бұрын
बाकी सगळे चालतील फक्त ऊ बा ठा संपूर्ण संपलेला असला पाहिजे
@NitaJoshi-he7jyАй бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम ( मुंबई, ठाणे जिल्ह्यातील) विकासाबद्दल माहिती दिलीत. धन्यवाद अनयजी.
@atulpati1639Ай бұрын
भारतात अशा काही जमाती आहेत त्यांच्यावर योजनांचा किती पाऊस पाडा किंवा मुथा ते भाजप किंवा मोदी विरोध सोडणार नाहीत त्यांच्यासाठी जिसका साथ उसका विकास योजना राबवली पाहिजे
@dilippawar7805Ай бұрын
स्थानिक मराठी तरुणांना प्राधान्य मिळालं पाहिजे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@PandharinathKarande-tb6cgАй бұрын
Karande ke java
@PandharinathKarande-tb6cgАй бұрын
Jarange
@aparna3018Ай бұрын
इतकं काम होत आहे त्याप्रमाणात मतदान होऊ दे ही सदिच्छा. अप्रतिम व्हीडीओ धन्यवाद अनय सर
@vaibhavgodase9733Ай бұрын
विकासाचा मुद्दा १० टक्के लोकांवर सुध्धा प्रभाव टाकत नाही.
@ushajoshi4339Ай бұрын
हेच लोकसभेत दिसले
@latamehta9241Ай бұрын
खरंय
@drtushar2919Ай бұрын
True
@yuvrajjadhav628Ай бұрын
अगदी बरोबर
@environmentalhealthsafetye104Ай бұрын
अगदी बरोबर.विकासावर निवडणुका जिंकाल याची खात्री नाही.लोकांचा मुड आणि विचार कसे आहेत ते समजत नाही.
@ramsontakke4345Ай бұрын
जय हो विजयी हो जय हो विजयी हो जय हो विजयी होजय हो विजयी हो जय हो विजयी हो जय हो विजयी होजय हो विजयी हो जय हो विजयी हो जय हो विजयी हो
@user-mm8mh8gc4zАй бұрын
सकाळचा आजचा निवडणूक अंदाज हा सामान्य माणसाला धोका देण्याचा बेत. परंतु लोक हूशार आहेत. महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करणार! १००%✓
@sanjivpatil582Ай бұрын
छान आणि तपशीलवार विश्लेषण आहे. जनतेला या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि महायुतीला मतदान करणे आवश्यक आहे. धन्यवाद.
@nageshkshirsagar56Ай бұрын
कितीही चांगल्या योजना आणा पण जो पर्यंत नेरिटिव सेठ करता येत नाही तोपर्यंत योजनेचा काहीही उपयोग नाही… त्यामुळे युती कितपत जिंकेल सांगता येत नाही…
@ashwinbhide5859Ай бұрын
मी मुंबईत रहात नाही पण तुमचे analysis खूपच छान असते. मी सध्या अमेरिकेत आहे पण रोज तुमचे चॅनेल ऐकतो
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏🙏
@user-dj1yu7fr6iАй бұрын
हाच अभ्यासकरुन कितीी छान सविसतर ठाणे भुगोल सहज समजवलात आभारीय🎉🎉🎉🎉🎉
@yuvrajjadhav628Ай бұрын
आज सुबह ही एक वड़ापाव सैनिक ने मेसेज भेजा है की बीजेपी बद्रीनाथ में उप चुनाव में हार गई और कुछ दिन पहले ठाकरे कुटुंब, सह परिवार बद्रीनाथ मंदिर में दर्शन करने गए थे महादेव उनको प्रसन्न हो गए 😂😂😂
@user-zq5py9lm9tАй бұрын
एकट्या मुंबई च्या भरोशावर निवडणूक जिकता येईल असे म्हणता येणार नाही
@pankajshirke9289Ай бұрын
मुंबई मध्ये ३६ विधानसभा जागा आहेत, ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत १८ जागा, पालघर जिल्ह्यात ७, मिरा भाईंदर, दहिसर आहे, तसेच मुंबईच्या जवळ रायगड जिल्ह्यात असलेले पनवेल,अलिबाग उरण, खालापूर, पेण इत्यादी चा विचार केला तर ६५ ते ७० विधानसभेच्या जागा येतात, इथे उबाठा विरुद्ध शिवसेना आहे, भाजप इथून ३५ जागा लढते आणि शिवसेना पण ३५ जागा लढते. या भागात भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व आहे, काँग्रेस ४ ते ५ ठिकाणी आहे, भाजपला ३५ पैकी ३० जागांची खात्री आहे पण आता शिवसेना दोन गटात विभागली असल्यामुळे त्यांना प्रत्येकी १७ जागा जर आल्या तर त्या १७ जागा महा विकास आघाडी कडे जातील, हे टाळण्यासाठी उबाठा गटाला निष्प्रभ केले पाहिजे, उबाठा गट मुंबई आणि बाजूच्या भागात निष्प्रभ झाला तर महाराष्ट्रात त्यांना फारसे स्थान नसेल, इतर ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी असल्यामुळे महाविकास आघाडी आपोआप उबाठा गटाला बाजूला करेल आणि महाविकास आघाडी ची सत्ता जरी आली तरीही मुख्यमंत्री काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणीतरी बनेल. मुंबई वर लक्ष केंद्रित केले तर उबाठा गट मुंबईतून निष्प्रभ होईल(राज्यात सत्ता कुणाची जरी असली तरी).
@mukundjoshi2479Ай бұрын
आजच्या म.टा. त front page बातमी आहे. जरांगै : *उमेदवार उभे करायचे की पाडायचे* हे ते ठरवत आहेत. यात विकासाचा किंवा ईतर मुद्दे कुठे आलेत.
@ujwaladange6358Ай бұрын
आता हे सुरु करतील आणि पुढील सरकार हे सगळं थांबवतील म्हणुन निवडुन आल्यावरच सुरवात करा.
@vaibhavgodase9733Ай бұрын
या सभेत त्यांना मत न देणाऱ्या समाजाच्या महिला दिसत होत्या.
@mbg61Ай бұрын
लाभ काय मिळणार आहेत ह्याची माहिती घ्यायला सर्वात पुढे आसतात...त्यांची ecosystem लगेच अभ्यास करून त्या योजनेचा लाभ सर्वात आधी मिळवण्यासाठी लागणारी दस्त्वेज तयार ठेवतात
@parasnathyadav3869Ай бұрын
@@mbg61जय श्री राम 💐💐🙏🙏
@sunitatakawale5615Ай бұрын
@@mbg61अचूक निरीक्षण. अगदी बरोबर.
@user-zx8xg4gb2jАй бұрын
Excellent analysis
@ppc4061Ай бұрын
Fake narrative वर भाजप ने काम करावं नाहीतर लोकसभे सारखं जैसे थे होणार.
@ShrihalАй бұрын
प्रगतीचा उत्कृष्ट मार्ग
@shivadasshiva5650Ай бұрын
आपले विडिओ खूपच सुंदर होत आहेत उत्कृष्ट विश्लेषण, उत्कृष्ट मांडणी.उत्कृष्ट संभाषण.खरच आलीकडील आपल्या विडिओचे आकर्षक रुपडं मनमोहक आहे 💐🙏
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏
@vaibhavgodase9733Ай бұрын
विकास game changer ठरत असता तर अटलजींचे सरकार गेले नसते.
@mahendrakokate644Ай бұрын
अल्पसंख्यांक हुशार झाले सुविधा घ्यायच्या.. मतदान दुसऱ्याला करायचं
@pralhadsawant465Ай бұрын
आज भ्रष्टाचार नसल्याने भाजपा सरकार तरतूद करून लोकांना लाभ देते. पण लाभ घेणार्यांचे डोळे कधी उघडणार?
@@mahendrakokate644 30 crore chi minority?? Second largest majority
@mvn9086Ай бұрын
सध्या विधानसभेत बहुमत असल्याचा फायदा घेऊन महविकास नी शेतकरी कायदे ठराविक काळासाठी प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रात लागू करता येऊ शकतील असे मला वाटते महेश नातू
@anantprabhu6820Ай бұрын
छे हो. आम्ही हिन्दू जनता एकदम secular झालो आहोत. त्यामुळेच महायुतीने काहीही केले तरी आमची मते ही मविंआच. आम्हालाच वसूली सरकारच पाहीजे.
@surendrakelkar5575Ай бұрын
यात जास्त करून बुद्धिजीवी हिंदू आणि डावे, लिब्रणडू लोकांचा भरणा असतो.
@vkpkckАй бұрын
Kai kela mahayuti ne sarva uddyog gujrat la nele theva shinde Kai karat hota , Diamond market tar shinde cm zalyabar nele theva ka toh chup basala
@rahulphapale407Ай бұрын
@@vkpkck गप रे माकडा...जा कलानगरला लाल करायला
@rajendrapatil8723Ай бұрын
चंदे के बदले धंदा, इलेक्टोरल बाॅन्ड मध्ये लपवालपवी, पीएम केअर चं ऑडिट न करणं, राफेल विमानांची किंमत लपवणे हे वसुलीचे नानाविध प्रकार पारदर्शी कारभार देऊत या वायद्या वर सत्तेत आलेल्या भाजपने करायचे.टोमणे माञ प्रतिपक्षाला मारायची, ज्यांची वसुली गेल्या दोन वर्षांत कुठेच सिध्द झाली नाही.
@anantprabhu6820Ай бұрын
@@vkpkck कुठलाही व्यवसाय कुठे सुरु करायचा किंवा कुठे स्थलांतरित करायचा हे फक्त तो ऊदयोजकच ठरवितो. हा decision is always taken after considering the infrastructure and law and order situation in the area.
@user-eo4ld9uk7mАй бұрын
बीजेपीचे नवे घोषवाक्य "चला लोकसभेला पुन्हा 2 सीट्स वर येऊयात " जय श्रीराम
@bharatigholkar4658Ай бұрын
Chan mahiti dilit . Kal modiji che bhashan paus aani vadal yamule .aani MSEB sarkhe. Batti Gul karat aslyane chukale hote .he manhtwache tumhi chansangiatlet ..dhanyavad
@swatigarge1928Ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसचे आजचे मागे असलेले चित्र सुरेखच.
@user-lw6sc3rc1pАй бұрын
या गोष्टीचा गवगवा करून भाजपच्या कार्यकर्ता भाजपसाठी मते जमवू शकतो
@prasadbapat5983Ай бұрын
योजना आम्ही राबवतो पण मत दुसऱ्या बाजुला दिली जातात, हे होता कामा नये, अशी अपेक्षा बाळगतो -
@pralhadsawant465Ай бұрын
जीसका साथ ऊसका विकास हे धोरण राबवले पाहिजे
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@latamehta9241Ай бұрын
दुर्दैवी आहे पण खरं आहे. आपल्या लोकांना होत असलेली कामं ही दिसत नाही.
@namdeotakle5873Ай бұрын
लोकांना कितीही द्या . मत BJP la mate देणार नाहीत
@shitaloak4362Ай бұрын
अपेक्षा कोणाकडून बाळगता🤔
@anilkaryekar3500Ай бұрын
आधी मत, मग काम. हिंदू साठी काम करा. पाकिस्तानी हिंदू ना मदत करा त्यांना घरं द्या.
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@rucharanade3771Ай бұрын
मनापासून काम करणाऱ्या लोकांची किंमत नाही आपल्या देशातील जनतेला. उत्तम विकास म्हणजे काय हे जनतेला समजत नाही. काँग्रेस संस्कृती योग्य आहे भारतीयांसाठी असे वाटते. देशाचा विकास गेला खड्डयात.😢
@vidyanandphadke5940Ай бұрын
लोकसभा निवडणुकी आधी सुद्धा अनेक प्रकल्प सुरू केले होते. पण निवडणुकीत फायदा झाला नाही. शहराच्या अनेक छोट्या छोट्या समस्या आहेत. तिथे लक्ष दिलं पाहिजे
@shekharb2981Ай бұрын
अबकी बार,प्रतिपक्ष, लोकांच्या नजरेत भरणार्या मोदींच्या गुजराती प्रेम,विदेशयात्रा प्रेम,मोठा प्रोजेक्ट उदघाटन प्रेम या बाबतीत होऊ घातलेल्या टीकेसाठी,भाजपाने सावध असावे.😢
@jyotibarhate4565Ай бұрын
नवीमुंबई ते कल्याण बदलापूर लोकल सुरू झाली पाहिजे
@devangienterprises790Ай бұрын
Very Nice Video , Nice & Important information for Mumbaikars.....!
@shriramgajananbapat7791Ай бұрын
कौशल्य असलेल्या तरूणांना इस्रायल मध्ये मागणी आहे असे ऐकतो.
@bapuraomahajan3608Ай бұрын
एकदम छान माहीती दिलीत अनयजी धन्यवाद.
@shailajachitale6047Ай бұрын
Khup samadhankarak project honar aahe.all the best for mahayuti.
@vaidhyanathanbalasundaram1224Ай бұрын
Nice backpground
@sanjaydarade7508Ай бұрын
Fakt modi modi modi
@ShantanuCancerАй бұрын
बरोबर 👍
@umadeshpande7932Ай бұрын
छान विषय .
@sunitakulkarni2125Ай бұрын
नमस्कार खूप छान विश्लेषण .
@bharatkulkarni8406Ай бұрын
खूपच छान विडिओ आणि माहिती. अभिनंदन. मुंबई ठाणे कल्याण करांनी समजून घ्यावे आम्ही पुणेकर अजूनही पाट्या लावून जनजागृती नियमावली चालू असते हो. पण मत तेथेच कबीर बागेच्या संस्कारांचा परिणाम.
@environmentalhealthsafetye104Ай бұрын
स्टायपंड देणारे विद्यार्थी होतकरू आणि गरजू असावेत.फक्त टाईमपास साठी येणारी मुलं ओळखूनच घ्यावे.
@sourabhkane3154Ай бұрын
जोगळेकर साहेब 🙏. ह्या योजनांचा लाभ जर एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनाच मिळणार असेल तर उपयोग खरंच किती? आणि हा 'विशिष्ट' समुदाय भाजप ला मतदान करणार नसेल तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकेल.....असो.... मुंबई ला विकासाची गरज आहे....
@madankhandade4819Ай бұрын
अन्य, छान.
@shrishwagh3249Ай бұрын
सगळ्या योजना चांगल्या आहेत.
@pratibhakulkarni51Ай бұрын
जय जय श्रीराम 🚩🪷
@anandpuranik3038Ай бұрын
Election jinklyavar kara. Harlat tar MVA la ready milel. Adhi jinkun dya mag suvidha miltil. Loasabhela kay zale baghitl na. Caste politics mule problem honar ahe. Udya lok sangtil ghari basun 2 time jewayla dya. Tar votes deto.
@adnyatАй бұрын
हा तरच महत्त्वाचा आहे.. गेली ४-५ वर्षे भाजपची मीडियातून यथेच्छ बदनामी झाली आहे. सामान्य जनतेच्या मनात भाजपविषयी रोष रुजला आहे. जोवर भाजप मीडियाला ताळ्यावर आणत नाही, तोवर भाजपला संधी नाही...
@ajitchavan1811Ай бұрын
बरोबर आहे...ह्या बाबतीत फडणवीस सपशेल नापास आहेत.
@milindraut4700Ай бұрын
फटु सरकार आहे, सत्ता असून
@drtushar2919Ай бұрын
Exactly
@manasijadhav2725Ай бұрын
अगदी बरोबर.🎉
@ckpatekarАй бұрын
मुद्दाम फडणवीस आणि भाजपा ला टार्गेट करण्यासाठी मीडिया विकला गेलाय
@vishakhakulkarni3853Ай бұрын
अनय जी, ठाणे मुंबईतील ज्या जनतेला या प्रकल्पांचा जो लाभ होणार आहे. त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही याची लिस्ट जरा आणि पोस्ट करा व्हिडिओ वर. आम्ही सर्व सामान्य लोक आमच्या आसपासच्या लोकांपर्यंत नक्की पोहचवू.
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹💐🙏
@pratibhakulkarni51Ай бұрын
वंदे मातरम्.....🇮🇳🇮🇳🙏🙏
@ashokshah7193Ай бұрын
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि गेम चेंजर तरी मतदार कानावर हात? डोळे मिटून गप्प? मोदी भाजप कर्तव्य करतीलच पण मतदारांनी बंद खोलीत फंद फितुरी? जनादेश दिया है तो सेवा निभायेंगे, मतदाता रूठ जाये तो मनाते रहेंगे और सेवा करते रहेंगे यही संघ शिक्षा, दिक्षा 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@anandvakil6147Ай бұрын
सुंदर विश्लेषण
@AbhiRam54321Ай бұрын
पूर्ण भाषण ऐकून एक गोष्ट नक्की झाली कि हि सर्व कामे सर्वसमावेशक (सर्व थरातल्या लोकांसाठी) आहेत. TBM = Tunnel Boring Machine Mumbai Metro साठी या TBM ची नावे मावळे ठेवले होते. मुलुंड-ऐरोली प्रमाणेच कोपरखैरणे-विक्रोळी खाडीपूलाची निकडीची आवश्यकता आहे. मविआ ला भ्रमात राहू द्या.
@darshilmashru8479Ай бұрын
मावळा TBM ही कोस्टल रोडसाठी वापरली होती. मुंबई मेट्रोसाठी वापरलेल्या गेलेल्या TBM ना महाराष्ट्रातील नद्यांची नावे देण्यात आलेली होती - सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा.
@AbhiRam54321Ай бұрын
@@darshilmashru8479 Got it. Thanks 😊
@shreedharsathe1130Ай бұрын
चालत्या गाडीला खीळ घालणारी अस्मिता निवडून देणं आता मुंबई करांना परवडणार नाही. पण ----
@prakashjoshi910Ай бұрын
Dear Anayji Apan ha Changala video Banawaka ahe Sarva yojana Changalya asatat pan lokanchya manawar parinam hot Nahi va te mata det nahi Vidhansabhechya nivadnuk swaparakramane jinkavya patil tethe Modi jasta kami yenar nahi Sarva yojana Thane Kalyan chya prashana sukhakarak tharo hi Apexa Prakash Joshi 78
@maheshthakare6459Ай бұрын
🙏🙏👍 अनयजी, नमस्कार!लई भारी! मस्त गियर बदलाय! भारीच वाटतयं! सर्वच विषय छान!
@meenajadhav121926 күн бұрын
हे सर्व चांगलंच करताहेत, अगदी स्तुत्य...पण एक स्टेशन हे करावसं वाटतं की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एस्कलेटर असलाच पाहिजे...वृद्धांची खूपच गैरसोय होऊ ते...रेल्वेने जायचे म्हटले की आधी हा विचार करावा लागतो
@manasijadhav2725Ай бұрын
👌🏻👍🏻 खड्डे खणण्यासाठी पैसे😇😅
@vikasp4704Ай бұрын
अजिबात नाही❌ पोट निवडणुकांचे निकाल पहा
@vasantisidhaye4400Ай бұрын
विद्यावेतन घेऊन काम न करणारे जास्त निघतील
@abhijitlimayeАй бұрын
युवा योजना साठी eligibility and performance based criteria खूप आहेत महत्त्वाचं आहे. EwS, cast किंवा creamy layer certificate कशी मिळवली जातात ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या योजनेचा सुद्धा गैर फायदा घेण्याचा पुरेपूर चान्स आहे. ज्याला कष्ट करून पुढे यायचे ते येणार पण हल्ली पोरांना फक्त फुकट पैसे आणि कार्यकर्ते गिरी करणे हेच महत्त्वाचं झाले आहे. त्यामुळे अशा योजना आणु नये या मताचा मी आहे
@vishnukanse9015Ай бұрын
सुंदर
@SNS65498Ай бұрын
Rojgar ani changale shikshan lahan shaharat nirman vhyayala havet. Sarv prakalp mumbai pune ithech hotat .
@anjalisabnis2998Ай бұрын
🙏🙏🙏
@surendrabarsode8959Ай бұрын
Apprenticeship Scheme, we should call it ''Shram Veer'' is a welcome move by Maha Yuti. It is a version of urban MNREGA or a civil version of Agniveer. In fact, Govt should have a 5 year service where in it uses youth power to do variety of civil jobs like traffic control, tree plantation, support to NRDF, support for old people, rural support area, community infra. etc. To a large extent, problem of unskilled, unemployable youth will be resolved. 2. We should train plumbers, drivers, nurses, construction labor, electricians, medical technical staff for jobs abroad with language training ( say Arabic or English or Jewish etc.) as well so that these youth can find jobs outside.
@sunitatakawale5615Ай бұрын
👍👍👍👌👌👌👏
@sheelakasbekar5873Ай бұрын
Concrete steps taken by the government. But hope the commoners understand this and don't fall prey to opposition leaders narratives.
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@sandeepkulkarni9564Ай бұрын
1. Yes. Excellent. However schemes of BJP, Yuti and votes to MVA. 2. NCP SP and Ubatha is expected to get at least 120 seats. 3. Jarange will bowl fast, sharp , tracer bullet speed yorker to BJP & yuti. Marathvada is gone for Yuti.
@drarunjoshi2088Ай бұрын
ह्या योजना चांगल्याच आहेत, पण त्यांचा फायदा घ्यायला सर्वच पुढे सरसावतील, आणि मतदान भाजप विरोधात करतील, त्यात आघाडीवर मुस्लिम लोक असतील. त्यावर गंभीरपणे विचार करावाच लागेल.
@environmentalhealthsafetye104Ай бұрын
अनयजी, आज निवडणुका विकासावर जिंकू याची खात्री नाही.जात धर्म मध्ये येतो.लोक॔चे विचार आणि मुड बदलत रहातो.अजूनही हुमॅन सायकाॅलाॅजीचे माॅडेल निघाले नाही.आपण कधीच हे सांगू शकत नाही कि जनतेचा मुड काय आहे. हाऊ दे थींक इज नाॅट नोन.
@ujwaladange6358Ай бұрын
सर....बाकीचे जाउदेत आज फेसबुक बघतांना दीसलं की कोणितरी काश्मीर च्या मीलीटरी अॕक्टीव्हीटीच लाइव्ह दाखवत आहेत आणि एके ठीकाणी एक सैनिक शहीद झाला त्यावर बर्याच जणांनी आनंद व्यक्त केलाय .
@rekhamohite9270Ай бұрын
Kahihi video kartat chukiche lokanaprayet phochvtat
@prashantsharma9809Ай бұрын
जय श्रीराम जय हनुमान जय हिंदुराष्ट्र
@anandpuranik3038Ай бұрын
Aho EMI ani loan hyachya mule vehicles vadhali ahet. Sagle paise vale zalet. Mag bhoga ata. Car ghene ekdam easy zale ahe. Traffic jam honarch.
@rucharanade3771Ай бұрын
Railway बद्दल तक्रार आहे. election duty साठी CSMT वरून लवकर train सोडण्यात आल्या नाहीत. आम्हाला सकाळी ५:३० वाजता पोहचावे लागते. आमच्या सारख्या एक दिवस duty करणाऱ्या लोकांनी काय करावे? लोकसभा election होते. नातेवाईकांकडे राहावे लागते. आपली सोय आपण करायची. आता विधानसभा election chya वेळी विचार करा.Local train ची सोय करा.🙏
@sunilgosavi3000Ай бұрын
Nice & much needed schemes for people and economy..
@namdeotaru6207Ай бұрын
मोदीजी नी ही योजना फक्त समस्त हिन्दू नागरिका साठी असावा, त्यामुळे मराठा ओबीशी लोकाची आंदोलनं बंद होतील आणि समान नागरिक क़ायदा अंमलात आणणे सुलभ होईल. .
@mahendrakokate644Ай бұрын
लोकशाहीमध्ये कसं करता येत नाही.. काकांच्या युतीचे पक्ष निवडून आलेकि आंदोलन बंद होतील.
@dgb35Ай бұрын
Thank you
@anantprabhu6820Ай бұрын
नियोजन immediately लोकसंख्या वाढीचे व्हायलाच पाहीजेच. ईतर गेम चेंजरसा ऊपयोग फक्त Short time आहे. आतापर्यंत असे खूप projects झाले पण तैनात short term solutions ठरले. JVLR. SANTACRUZ CHEMBUR. SEVERAL FLY OVERS. METROS ETC.
@vijayjoshi8345Ай бұрын
skill must decide
@vinoddeshmukh8052Ай бұрын
उद्धव ला विरोध करायला सांगा जाहिरात आपोआप होईल
@sunitatakawale5615Ай бұрын
😅😅😅😅😅😅
@anitaashtekar1052Ай бұрын
फक्त मुबई म्हणजे महाराष्ट्र नाही अनयजी मराठवाडा विदर्भात लोक पाण्यासाठी वनवणं फिरतात ती बेसिक गरज आहे. खुद्द औरंगाबाद ला 8 दिवसातून एकदा पाणी येत. तेव्हा उपनगर train मधून बाहेर या. इथे ठाणे भिवंडी यायला सुद्धा 3तास लागतात
@pratibhakulkarni51Ай бұрын
हर हर महादेव
@sanjaykshirsagar5422Ай бұрын
नाशिक मुंबई महामार्ग कधी सुधारणार
@yashwantdeodhar8346Ай бұрын
Nuce background. Bumbaikar zindabad.
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@prafulchonkar2212Ай бұрын
Anayji, still, many our people are interested in castism politics rather than development politics & which is proven factor in recently concluded Loksabha elections, जय श्रीराम
@RK-bp7hhАй бұрын
आता वेळ निघून गेली
@chandrakantpande3645Ай бұрын
मुंब ईची गर्दी कमी करणे हाच उपाय आहे
@prafullapendharkar7505Ай бұрын
Govt. of Singapore is having such Skills Development Scheme since 1990.