शब्द न शब्द खरा आहे तुमचा.कित्येक वर्षे हा अनुभव घेत आहोत.
@adnyatАй бұрын
सर्वसामान्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडीओ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. नगर नियोजनात आपण पूर्णतः अपयशी ठरलो आहोत हे भारतातील बहुतांश शहरांकडे पाहिले की स्पष्ट दिसते. नेत्यांना सत्ता आणि टक्केवारीखेरीज बाकी कशाची पडलेली नसते. सर्वच शहरे बकाल आणि अस्ताव्यस्त वाढणारी...
@Kohinoor-k7578Ай бұрын
Tag kara
@Prasad_S_JoshiАй бұрын
@@adnyat in most of the cities, post of township architects are vacant
@prasannashekdar7031Ай бұрын
ठाणे ते कर्जत कसारा वरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांच्या समस्यांना खऱ्या अर्थाने वाचा फोडली आहे. मनापासून धन्यवाद अनयजी
@swatigawande3624Ай бұрын
अगदी बरोबर आहे, ठाणे सर्व आलबेल आहे असे भासवले जाते, cm साहेबांच्या ठाण्यात आजुन मेट्रो सुरू होण्यासाठी किती थिबावे लागेल हे देवच जाणे
@dilipsamant6880Ай бұрын
मेट्रो शेड काम कोणी थांबवले
@mohininaik6793Ай бұрын
धन्यवाद, अनयजी आज तुम्ही ठाण्याच्या पुढील राहणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे.
@madhusudanprabhudesai519Ай бұрын
अनयजी आपण सांगितल्या प्रमाणे आमचे खासदार महोदय श्रीकांत जी शिंदे नक्कीच काहीतरी करतील अशी अपेक्षा करूया!
@vijayadongre-natureАй бұрын
सर्वसाधारण ठाणेकरांच्या जिवाभावाचा विषय हाताळलात अनयजी.
@vijayadongre-natureАй бұрын
कधीतरी मुंबई ठाणेमधील लोकसंखेला मर्यादा आली पाहिजे. नाहीतच माणूस म्हणून जगणे फार कठीण होऊन जाईन.
@hgbhaweАй бұрын
डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर ह्या सगळ्या शहरांना पुणेकर, लॉजिंग बोर्डिंग सिटीज म्हणतात म्हणजे रात्री मुक्कामाला घरी.... पण खरंच सुधारणा वेगाने व्हायला पाहिजेत कारण हळू हळू होत आहेत
@greatindian5695Ай бұрын
खरे आहे, मी पण 15 वर्षे बदलापूर ते मुंबई हाल सहन केले पण आता गेली 10 वर्षे ठाण्यात रहात असून या त्रासातून मुक्त झालो.
@sudheer1704Ай бұрын
अनयजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या समस्या मांडल्या आहेत ज्यांना आजकाल कोणी वाली नाही वर्षानुवर्षे हे जनता सहन करीत आहे माननीय श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या राजकारणातून आपल्या मतदारसंघात लक्ष देणे गरजेचे आहे कारण तुम्हाला आमच्या मतांची गरज आहे हे विसरू नये अशी विनंती आहे
@u19ishАй бұрын
खूप चांगल्या सूचना केल्या आहेत अनय जी. प्रशासनाने याची दखल घ्यावी. धन्यवाद अनय जी.
@sandhyarailkar1498Ай бұрын
मी माझ्या नोकरीच्या आयुष्यात एकदा ठाणा ते डोंबिवली. व दोन वेळा दिवा डोंबिवली. असा चालत गेलो आहे. धन्य ती रेल्वे
@pspol3273Ай бұрын
अहो ठाण्याकडे मुख्यमंत्री लक्ष देतील ही.. पण वसई विरार चे काय.. इथे तर दळभद्री जनता आणि भिकार चोट नेते यांचे अजब रसायन आहे.
@jayantbhave4777Ай бұрын
वर्षानुवर्षे पावसाळ्यात सामान्य माणसाची होणारी गैरसोय आणि त्रास मांडल्याबद्दल अनयजींचे आभार.
@yuvrajjadhav628Ай бұрын
काल एक वड़ापाव सैनिक mazyashi हुज्जत ghalat होता की ,, मुंबई तुंबली की छोटा पप्पू आनी उबाठा ला दोष देत होते,, पण आता पावुस जबाबदार आहे असे तो मला बोलत होता पण मुंबई पालिका ज्याच्या हlतात त्याला च प्रश्न विचारला पाहिजे ना??
@rohininikte5928Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@SaritaKatkar-fp6qxАй бұрын
एकदम योग्य आणि मुद्देसूद विश्लेषण
@mukundlkАй бұрын
समुद्रा तून पाणी शहरात येवू नये म्हणून 80 ते 90 च्या काळात खास झडपा बसवल्या आहेत. लाईक valve. त्यामुळे पाणी आत येत नाही पण शहरात तुंबलेले पाणी बाहेर काढणे किंवा पंपिंग करणे हे फार मोठे काम आहे
@mh48Ай бұрын
ते फक्त दक्षिण मुंबईत...
@mukundlkАй бұрын
@@mh48 कबूल परंतु बरीच उत्तर मुंबई समुद्र सपाटी पासून उंच आहे. परंतु पाणी वाहून नेणारे नाले कचरा साचल्याने तुंबतात. शिवाय असे सुद्धा दिसते नाल्यातून काढलेला गाळ 15-20 दिवस ढिगाऱ्या च्या स्वरूपात जमा असतो. खूप वेळा तो ही परत नाल्यात जातो. थोडक्यात ही सर्व यंत्रणा एवढी ढिसाळ आहे की कामाची efficiency खालावत जाते
@swatisonawdekar6247Ай бұрын
अनयजी योग्य व्यथा मांडली धन्यवाद
@ulkachavan5886Ай бұрын
आपला उद्वेग बरोबर आहे.
@vinayakjambhekar1339Ай бұрын
मुख्यमंत्री साहेबांना हि चिंता जास्त भेडसावत असेल की पुढील टर्म ला मी मुख्यमंत्री असेन की नसेन. ....
@jyotsnagore2364Ай бұрын
रोजच्या प्रवासतील व्यथा आपण मांडल्यात आंबरनाथ पासून पालघर, ते C M S T, चर्चगेट पर्यंत W rly, C rly करत जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल, व्यथा त्यांनाच माहित तरीही आनंदात दिवस घालवतात त्यांचा प्रवास सुसह्य करण्याची सरकार, इतर प्रशासने ह्यांना सुबुद्धी होवो 🙏🏻
@vidyakulkarni6899Ай бұрын
खूप खूप महत्त्वाचा मुद्दा घेतलात
@truenationalist2467Ай бұрын
Thanks अनय. असली ठाणेकर आहेस. Except a new kopri bridge, nothing for thane .till now
@Prasad_S_JoshiАй бұрын
Very much valid point. But Maharashtra leaders does only hafta Vasuki, what else can you expect. Bye the way, same problem is there developed Gujarat
जेमतेम दोन महीन्यांपूर्वी घोडबंदर ते फाऊंटन रोड दुरुस्त करण्यात आला होता. आता एक-दोन पावसात डांबर वाहून गेले आणि खडी/खड्डे परत आले. घोडबंदर रोडच्या बाबतीत दर पावसाळ्यात हा प्रकार घडतो
@gangaramauti4985Ай бұрын
एक ज्वलंत समस्या मांडली धन्यवाद सर
@user-ne9ne5lh2nАй бұрын
भयावह लोकसंख्या आणि रेल्वेच्या बाजूला असलेली झोपडपट्टी , रेल्वेची निराशाजनक यंत्रणा मुख्यत्वे पावसाळ्यात सगळ्याच गोष्टी आहेत😢
@sheelakasbekar5873Ай бұрын
A good job of bringing to light the commuters woes which the people of Thane and nearby areas face every monsoons. Also duty of citizens to not throw garbage on railway tracks ,stations and railway compartments. ❤
@sushamamanore6319Ай бұрын
Satya stithi
@shrutikarmarkar1450Ай бұрын
काल bmc ने रेल्वे फलाटावर चहा पाणी दिल्याची बातमी पाहिली. ठाणे कल्याण वगैरे ठिकाणी काय केले माहीत नाही. रेल्वे कशी चालू आहे याची बऱ्यापैकी योग्य माहिती ॲप वर मिळते. तिथे live chat सुरू असते. अनेक उत्साही कार्यकर्ते आपली गाडी कुठे पोचली वगैरे सतत update देत असतात.😊
@user-dj1yu7fr6iАй бұрын
धन्यवाद अनय आम्हा ठाणेकरांची समस्या अगदी कळकळीने मांडलीत खरच पण कोण लक्षात पण कोण घेतो😮
@hgbhaweАй бұрын
मला असं वाटतं कि सगळं MMRDA मुंबई मनपा सकट केंद्रशासित प्रदेश करावा... कारण इथल्या गरजा कामं समस्या वेगळ्याच आहेत त्यावर उपायही केंद्रीकरण करून केले पाहिजेत
@aparnas5823Ай бұрын
अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ ,,,अप्रतिम
@sudhasharma7970Ай бұрын
हल्ली सेंटीमीटर मध्ये पावसाचं वर्णन बघून गंमत वाटते. पूर्वी पाऊस इंचांत मोजला जायचा. आणि आता उगिचच खूप मोठमोठे आकडे ऐकावे लागतात.
@nishithaneАй бұрын
Thanks for putting this issue hats off
@DSC-t1zАй бұрын
Well said. Govt. also need to think over Development of cities other than Mumbai MMR, Pune, Nagpur, Sambhaji nagar and Nashik. If regional imbalances minimized, migration load on tire 1 & 2 cities can be reduced.
@milindkulkarni8685Ай бұрын
Anay जी very good vedio
@poojakumrah9417Ай бұрын
Absolutely correct..
@Kohinoor-k7578Ай бұрын
Thank you 👍
@shashankkale7998Ай бұрын
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
@madankhandade4819Ай бұрын
अनयजी, आपले मत योग्य आहे.धन्यवाद.
@minumhatre8314Ай бұрын
Well said
@Avipatil1980Ай бұрын
Very nice video. Much needed
@vivekanandkulkarni9354Ай бұрын
You are influential person , you should take up this matter with administration( local ) to improve , we totally agree but can not do anything, HMV channel were showing Zarznge"s rally instead mumbai rain
@rameshshinde3148Ай бұрын
अनय जी छान.. वर्मावर व शर्मावर बोट ठेवलतं.. आवश्यक च होतं..
@deshpande96Ай бұрын
चांगला विषय घेतलात, अनयजी. धन्यवाद...
@SKelkar1950Ай бұрын
Very well pointed out. Urgent need to address these issues.
@sunitakulkarni2125Ай бұрын
खूप स्पष्ट आणि छान विश्लेषण
@satishkulkarni9829Ай бұрын
Dhanyawad Thanepalyad cha lokanchya samsya mandlyabaddal.
@somasalaskar8760Ай бұрын
धन्यवाद अनयजी!!
@daheerjoshi4029Ай бұрын
१.०९ मिनीट अगदी बरोबर
@vaibhaviv875Ай бұрын
There is too much Big pits on road in Dombivli and thane it's difficult to walking on road where is our minister of Eknath ji
@urmilakalyankar6782Ай бұрын
सगळं बरोबर पण कुणाला (राजकारण्याना काही पडलेय का? देवेंद्रजींची सगळी ताकद ठाकरेना उत्तर देण्यातही जातेय. शिंदेसाहेबांबद्दल अपेक्षा आहेत. पण........
@apoorvabhat9577Ай бұрын
ढ लोक प्रशासक असले की असे सर्व होणारच
@bylaguАй бұрын
ते मातोश्री परिसरातील फ्लड-गेट्सचं काय प्रकरण आहे । ते पण जरा सांगावे ।
@sunilpadwaldesai4121Ай бұрын
समुद्रातले पाणी येवू नये. कारण flood gate आहेत. भरती मध्ये gate बंद केली जातात
@anjalisabnis2998Ай бұрын
🙏🙏🙏
@rohan14686Ай бұрын
Every flyover is already full of potholes... Wonder what we are forced to pay the tolls for?
@rampendse3921Ай бұрын
मुख्यमंत्री यांनी प्रथम संघटना बांधावी. शिवसैनिक उभे राहिले तर मजबूत संघटन होईल. शिवसैनिक टिकला तर महाराष्ट्र वाचेल. शिवसैनिकाच्या एका हातात व्यवसाय व दुसर्या हातात पिचका बांबू हवा मग बघा कसा महाराष्ट्र देशावर राज्य करतो ते.
@madhukarlad6964Ай бұрын
अरे भाजपच की होईल
@vijayadongre-natureАй бұрын
मुंबई ठाण्यात पिठाची गिरणी, पेपर गाद्या, ईस्त्रीवाले सोन्याचे दागिनेवाले, मोठे हाॅटेलवाले काती असतील?
ठाणे तिथे फक्त ऊणे च ऊणे कारण आहे तिथे मराठी जनता नाही वाजवत स्वतःचे तुणतुणे
@user-ub1qf7xf1rАй бұрын
Chan mudha ❤
@madhavtembe986Ай бұрын
Sad to say but Anayji this is Aranyarudan. Nothing will change. The whole politics is revolving around Gaddar, Khoke and onemanupship. The voters are also to blame. Anyway thanks for the video giving vent to the hardships of Thanekars and beyond.
@jignupakАй бұрын
Metro network will provide an effective solution in the coming one year
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@machhindrakatare8758Ай бұрын
New background ❤
@Sairaat.2906Ай бұрын
🙏👍❤️💐🚩
@anandbhagwat3045Ай бұрын
कोणाचे हि सरकार आले तरी मुंबई आणि प्रामाणिक ची तुंबापुरी होणारच हे लिहूनच ठेवा कारण परप्रांतीय लोकं जास्त प्रमाणात आहेत
@anandpuranik3038Ай бұрын
Paus padla nadta tar Mumbai khali Karavi lagli asti. Nashib samja paus padla te. After 5 years Water ani electricity milnar nahi. Sagle hata baher gele ahe. He asech chalu rahanar.
@vaibhaviv875Ай бұрын
Railway is not a life line it is dead line every day railway accidents happen
@prakashjoshi910Ай бұрын
Dear Anayji Thane pudhalya bhagachi samasya Apan mandalit Abhari gele anek varsha kalyan Dombivali Kalwa diva Bhagatil lokana barecha tras sahan karit ahet gadyancha tras tar ahe tari Sarakarane yat laxa ghalavave va tvarit karavai karavi hi Apexa Prakash Joshi 78
@vijayjoshi8345Ай бұрын
pl this always happen
@TheAbhiramsatheАй бұрын
अहो, सगळे मुख्यमंत्री / राज्यकर्ते मुंबई म्हणजेच महाराष्ट्र समजून वागत आले आहेत. त्यापुढे तुम्ही ठाण्याची उदबत्ती कुठे लावत आहात???
@sunitakulkarni2125Ай бұрын
नमस्कार
@Hindukush9Ай бұрын
❌ सायन ❌ नाही ✔️ शिव ✔️
@anandpuranik3038Ай бұрын
Aho tumhi kay foreign la rahat nahi ahat. Population bagha kachrapeti zaliy manchanchi. Govt kay karnar. Population problem ahe. 26th July 2005 amhi kiti sahan kelay. Amhi radat nahi baslo. Sagle milnar nahi. 24 hours traffic ahe road kase bandhnar. Sagle hata baher gele ahe.
@sagarpujare5186Ай бұрын
मुंबई सोन्याची कोंबडी आहे ती फक्त उद्धव ठाकरे सांभाळू शकतात
@rahulphapale407Ай бұрын
खुराड्यातुन का?
@sunitatakawale5615Ай бұрын
@@rahulphapale407😅😅😅
@sunitatakawale5615Ай бұрын
वसुली साठी सांभाळू शकतात. 😅
@ushajoshi4339Ай бұрын
सांभाळतात म्हणजे वसुली सोडून काय करतात. नाहीतर इतके वर्ष सत्ता असताना कोणत्या सुधारणा केल्या हे दिसतच नसून मुंबईकरांचे हाल काहीच कमी झाले नाहीत.