मुंबई तुमची - भांडी घासा आमची.. मग असा शिकवला धडा ! मा.बाबासाहेबांच्या लिखाणाची लिंक : emarmik.com/babasaheb-pustika/ #babasahebambedkar #mumbai #abhivyakti Mail: ravindrapokharkar1@gmail.com
Пікірлер: 1 200
@kundlikparihar2986Ай бұрын
तसे पहाता बाबासाहेब हे पुण॔ भारताचा विचार करत होते.पण जेंव्हा मुम्बई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे कळताच.मुम्बई ही भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राची कशी आहे हे बाबासाहेबांनी आपल्या बुद्धीमतेचया जोरावर पुराव्यानिशी सिद्ध केले.
@The_Samurai009Ай бұрын
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@@Divyabharti776 आपण बाबासाहेबांचे 25 November 1949 चे संविधान सभेतील भाषण ऐकावे किंवा वाचावे महणजे बाबासाहेब सपूर्ण देशाचाच विचार कसे करत होते हे लक्षात येईल.
@sulbhameshram9752Ай бұрын
अर्थतज्ञ ..धर्म ...पाणी विज ..कामगार कायदा..नदीजोड प्रकल्प ..प्राचीन बौद्ध धम्म जमीनीतून उखडून काढला..महिला अधिकार ...पत्रकार ..ग्रंथकार लेखक...नेता..कायदेतज्ञ ..सगळीकडे सर्वव्यापी आंबेडकर देशातील एकमेव व्यक्ती आहेत. ❤ कोणीही इतका सर्वव्यापी नाही हे मान्य करावच लागेल .जयभीम ❤
@rahul2824qАй бұрын
Barober ahe ❤
@jitua394Ай бұрын
💯 खर आहे
@mhstarworld1288Ай бұрын
जय भीम 💙💙💙
@rohanhire4419Ай бұрын
खर आहे, ज्ञानाचा अथांग सागर फक्त बाबासाहेब
@ScientificZoomАй бұрын
Jai Bhim 🎉
@prashantrane13Ай бұрын
आजही महाराष्ट्रद्वेष्टे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न करीत आहेतच. छान विश्लेषण सर. जय महाराष्ट्र!
@The_Samurai009Ай бұрын
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@swapnilnerkar8405Ай бұрын
Gele 20 varasha pasun shivsena ne bmc madhe rahun mumbai madhun marathi manus hakalnyach kam kel aahe fakat shivsena ne 😢😢😢😢
@The_Samurai009Ай бұрын
@@swapnilnerkar8405 tu aand bhakt disat ahes BJP cha nerkar😂😂
@hitendraingale462Ай бұрын
येथून पुढे गुजरातचे आमदार, खासदार, नगरसेवक, महाराष्ट्राच्या मराठी लोकांनीं निवडून देऊ नये.
@surajparab7376Ай бұрын
सर मुंबईत किती प्रभागात मराठी मतदार उरला आहे? तो केव्हाच मुंबई बाहेर फेकला गेलाय
@BhagyashreeNivdangeАй бұрын
Mumbai Maharashtra chi shan aaahe , sarv marathi ahet Maharashtra madhe कमळ नाही आले निवडून तर महाराष्ट्र राज्य , कामगार वर्ग आणि भारत देश सुरक्षित राहील नाही तर राज्य काय देशाला ग्रहण लागले आहे, अर्ध्या पेक्षा जास्त देशी काम / यंञणा विकली आहेत. राहिले आहे ते निवडून आले की पुर्ण होईल. कायदा बदलून भारत सरकार न राहता मोदी सरकार होईल . म्हणून खा प्या द्या घ्या मत मात्र भाजप ला नका करू 🙏🙏👍👍
वाढत्या कुटुंबामुळे काही मराठी मतदार जरी मुंबई बाहेर (कल्याण आणि विरार पर्यंत) गेले असले तरी आजही या सर्व महाराष्ट्रद्रोही लोकांविरोधात मराठी मतदार एक झाला तर हे काहीही करू शकत नाहीत. नाहीतर हे मुंबई विकायला मोकळे होतील. काही मराठी लोक आज यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतात. ते कोण आहेत हे सर्वांना माहित आहे.
@open_challenge007Ай бұрын
मोदी, शहा, किरीट सोमय्या सोडून
@pradipshinde8296Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा मित्र आणि यांच्या मुळे महाराष्ट्र निर्माण झाल आणि व्रिनम अभिवादन
@qasimalisayyed7903Ай бұрын
मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्रात दिसत नाही . हे अत्यंत दुदैवाने म्हणावे लागत आहे. आपण सर्वांना माझा क्रांतीकारी जय महाराष्ट्र आणि जय भीम !
@ashathorat6418Ай бұрын
डॉ. बाबासाहब आंबेडकर
@ashoksawant2252Ай бұрын
दलाली हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. या दलालीमध्ये ते देश विकायला सुद्धा कमी करणार नाहीत. सध्या काय सुरु आहे देशात?
@dadapatil8160Ай бұрын
याला मराठे पण जबाबदार त्यानं पण गाडा
@babajiwatotejiwatode362Ай бұрын
मा आदरनिय सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान त्यात यशवंत राव चव्हाण महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री याचं सुध्दा मोठं योगदान आहे आपण छान माहिती दिली धन्यवाद
@bhikshuktaide342Ай бұрын
अभिव्यक्ती, नांवातच सर्व काही आहे.. किती किती उपकार आहेत डॉ बाबासाहेबांचे, हे तुमच्या एपिसोड मधुन माहीत होते. आणि किती नीच वृत्तीचे लोक आहेत की जे महीला असो की पुरुष डॉ बाबासाहेबांचा तिरस्कार करतात. भारतरत्न तेच शोभतात.. ऐरेगैरे नाही.. धन्यवाद साहेब.
@rohanhire4419Ай бұрын
त्या १०६ हुतात्मा लोकांची शपथ त्यांना श्रद्धांजली म्हणून मी कधीही भाजपा आणि त्याला साथ देणाऱ्या राज ठाकरे ला कधीही मतदान करणार नाही. त्यांचा बलिदानाची जाणीव ठेवेन
@The_Samurai009Ай бұрын
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@saritachoudhari9002Ай бұрын
🙏🙏🙏
@saritachoudhari9002Ай бұрын
मी पण त्यांना मत देणार नाही
@BomJimmyАй бұрын
You are late. You voted BJP several times.
@user-dv5li8rl8oАй бұрын
अभिमान वाटतो तुमचा
@chandanesampat1832Ай бұрын
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठेही अन्याय होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर आणून न्याय मिळवून दिला आणि त्याचे कधीही श्रेय लाटले नाही ही वस्तुस्थिती आहे शाहू फुले आंबेडकर की जय जय भीम हा वास्तव एपिसोड आणून लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा वरील प्रेम व्यक्त केले आहे
@rahulyetale9494Ай бұрын
प्रांतरचना या मध्ये खूप छान बाबा साहेब आंबेडकर यांनी बोले आहेत. आपण एकदम बरोबर बोलत आहे सर आपण 🙏
@mitrajitrandive5061Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नक्कीच मोठे आहे.... आताच्या गद्दारानी हे नक्कीच एकावे... फार छान व चांगलीं माहिती.
@SuhasKadam-eo9ilАй бұрын
आपलेच लांचार त्यांचे पाय चाटतात. तर जनता काय करणार. बहुजन समाज कधी जागा होईल हे समजत नाही. जयभिम ❤️❤️जयशिवराय 💙💙🙏
@manojtayade1404Ай бұрын
विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम
@bhagwanmagar6Ай бұрын
Very true
@SG-pm9qw4kx5wАй бұрын
विश्वात कोण ओळखतो
@vishalgaikwad2217Ай бұрын
मुंबई ही महाराष्ट्राची होती आणि महाराष्ट्राची राजधानी राहणार..2024 या भाजपला आम्ही चांगला धडा शिकयू ... जय शिवराय.. जय भिम.. जय महाराष्ट्र ..🚩🇪🇺🇮🇳.. खूप आभार आपले ही माहिती नवीन पिडीला देण्या बदल..
@vishalsurve6291Ай бұрын
दादा आता ही परिस्थिती तशीच आहे! पण त्या लढ्यासाठी 107 हुतात्म्या झालेल्यांना निवांत नम्रपणे अभिवादन करतो त्यांच्याच बलिदाराने महाराष्ट्राला मुंबई भेटली आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व सर्वत परी कार्य... दाखले फेकून जिगरबाज महाराष्ट्र प्रेमी देश प्रेमी 🙏
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@rajumarve-belgaum9997Ай бұрын
१०७ हुतात्म्यातील १७ जानेवारी १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले ५ हुतात्मे बेळगावचे.पण तोच बेळगावसह संपूर्ण मराठी बहुभाषक (आजही आहे) मराठी सीमाभाग मात्र देशाच्या राज्यपुनर्रचनेत त्यावेळच्या म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटकात अन्यायाने डांबला.त्या अन्यायाविरोधात मराठी जनता आजपर्यंत प्राणपणाने महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढते आहे. परत मा.सर्वोच्च न्यायालयातही दावा प्रलंबीत आहे. बघू आता सन्माननीय मुख्य सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे आहेत.ते तरी आंम्हाला न्याय मीळवून देतात कि आंम्हाला ताटकळत ठेवतात.कारण आजपर्यंत सीमावादावर राजकारण भरपूर झालय.आतातरी न्याय मीळेल येवढीच आतुरता लागली आहे.
@vishalsurve6291Ай бұрын
@@rajumarve-belgaum9997 साहेब थोडक्यात सांगतो हे राजकीय शांती षडयंत्र आहे... राजकीय पक्ष पार्ट्या जातीचा काळ खेळतात आणि त्यातून लोकांना विभक्त करून ठेवतात वंचित ठेवतात परंतु सदक विवेक बुद्धीने कार्य केले तर बुद्धीने चातुर्य कमी पडेल
@sharaddandekar1862Ай бұрын
चांगला विषय घेतलात . अभिनंदन. हा विषय आताच्या वातावरणात परत घेण्याची गरजच आहे. देवेंद्र , गडकरी ह्या सारख्या मराठी माणसांपासून महाराष्ट्राने सावध रहाण्याची गरज आहे.
@The_Samurai009Ай бұрын
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@nitinkate6508Ай бұрын
तुमच्या सारख्या निर्भिड लोकांची गरज आहे सर.... या महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारांचा महाराष्ट्र धन्यवाद....🙏🙂
@DilipYadav-mu8xbАй бұрын
भारतरत्न बाबासाहेब 12:32 अनंत उपकार मुंबई वर आणि महाराष्ट्रावर आहेत आपल्याला विनंम्र वंदन.
@rajeshlonkar7679Ай бұрын
श्री पोखरकर साहेब आपण मुंबई महाराष्ट्रात राहण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान या व्हिडिओतून आजच्या पिढीला माहित करून दिले याबद्दल आपले शतशत आभार. कपटी व स्वार्थी गुजराती मोरारजी देसाईच्या रूपाने त्यावेळी होते व आता मोदी, शहाच्या रूपाने आहेत व ते महाराष्ट्र व मुंबई बरबाद करत आहेत हे मराठी माणसाने आतातरी समजून घ्यावे. व या लोकसभेला गुजरात्यांना मराठी बाणा दाखवावा येवढीच माफक अपेक्षा.
@sushamachavan9203Ай бұрын
अशी वाक्य ऐकल्यावर खूप दुःख होते महाराष्ट्रातील नेतनेला कधी कळणार सर्व काही कुर्ची साठी असते का? स्वभिमान जगायला शिका.
@blackblack1553Ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारणही पुर्ण दलाल झालेत.
@The_Samurai009Ай бұрын
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@umakantkawale1749Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक सजीव जीवा साठी जगण्यासाठी कायदा केला ते महानच होते आणि आज देश त्यांनी लिहिले घटनेमुळे छान जगत आहे प्रगती होत आहे जिवा साठी कायदा केला ते महान आहेत
@pravinpolekar8582Ай бұрын
खरोखरंच पोखरकर साहेब पुढिल पिढीला सदरची क्लिप खुपच माहिती युक्त आहे काळाची गरज आहे धन्यवाद
@sharadmore7909Ай бұрын
सर्वव्यापी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,छान विश्लेषण जय भीम सर
@manjushreejadhav3723Ай бұрын
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे ही म्हणाले, मुंबईचे मुळ रहिवाशी येथील आग्री कोळी लोकांची
@ancientwarriors3515Ай бұрын
14 एप्रिल ला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त संपूर्ण जिवनपट त्यांचे कार्य यावर एक वेगळे सादरीकरण अभिव्यक्ती कडुन अपेक्षित होते.
@rohinishewale6815Ай бұрын
Yes u r right😊
@abhivyakti1965Ай бұрын
मी सतत त्यांच्याविषयी वेगवेगळ्या निमित्ताने एपिसोड बनवत असतो. त्यामुळे जयंती किंवा पुण्यतिथीला बनवण्याचा अट्टाहास करीत नाही.. 🙏
@blackblack1553Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबा साहेब ३६५ दीवस सकाळ पासून आठवणीत असलेच पाहिजे कीमान सामान्य मराठी माणसांसाठी.
@The_Samurai009Ай бұрын
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@amyth124Ай бұрын
मुंबई गुजरातमध्ये स्थलांतरित होण्याची फडणवीस अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रातील काही मोठे उद्योग गुजरातमध्ये वळवून त्यांनी याची सुरुवात आधीच केली आहे.महाराष्ट्राला अशा दलालांचाही शाप आहे.
@user-ec2wv8jr7lАй бұрын
Marathyancha dvesh hech Karan asel ka?
@amyth124Ай бұрын
@@user-ec2wv8jr7l Aapan lal pusna sodla tar thoda farak padu shakto nahitar maharashtra gela samja.Itar states madhe tithli bhasha nahi aali tar job suddha nahi lagat.Pan aapan bagha.Aplya mantryana dalali pasun fursat milali tar pudhla vichar kartil na.Ya dukranchi potach bharat nahit.
@shashiachrekar1653Ай бұрын
वाझेगिरी, कमिशन आणि कंत्राटं टक्केवारी यामुळेच उद्योग गुजरात, दमण, गोवा आणि कर्नाटक येथे गेले.
@The_Samurai009Ай бұрын
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@maheshgarude2963Ай бұрын
साहेब बरोबर बोललात
@user-lu8bw5pe1jАй бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वासमावेशक विचार अभिव्यक्तिच्या माध्यमातून आपण आमच्या पर्यंन्त पोहचवता त्यामुडे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर अधिक वृध्दिंघत हो तो बाबासाहेब खरे देशभक्त आहेत ❤❤❤❤ जय भीम ❤❤❤❤ जय संविधान ❤❤❤❤ नमो बुध्दाय ❤❤❤❤
@kumarjeet9585Ай бұрын
Simbol of knowledge Baba Saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯
@user-gx9re4wm4sАй бұрын
अतिशय सुंदर जुन्या ऐतिहासिक गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्या बद्दल, खूप खूप धन्यवाद... जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान. 🙏🙏🙏✍️💐
@arunkad56Ай бұрын
रवींद्र. पोखरकर. सर. 🙏. राम राम. सर. राज ठाकरे. याने. मोदी ला बिनशर्त. पाठिंबा देण्या अगोदर. आपले आजोबा. प्रबोधन कार ठाकरे. यांची आठवण काढायला पाहिजे होती. जो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आजोबांना विसरला. व मोदी. शाह समोर लोटांगण घातलं. तो मराठी माणसाचं काय भलं करणार. जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. जय शिवराय. जय. शंभूराजे. जय भीम. जय प्रबोधन कार ठाकरे. जय संविधान.
@user-et1un9rd8sАй бұрын
सर तुम्ही खुप छान विश्लेशन केल आहे .❤
@aniljadhav2963Ай бұрын
साहेब आपला मुंबई बद्दलचा मुद्दा एकदम बरोबर आहे.खूप वर्षांची ही खदखद संबंधितांच्या मनात आहे.असे वाटते. आणि दुर्दैव हे याला आपलेच काही दुष्ट खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वाटते.पण ते शक्य होणार नाही.
@bharatpatil1911Ай бұрын
मुंबई आहे महाराष्ट्राची नाही कोणाच्या बापाची
@VijayM-qy8nwАй бұрын
Aani bhandi ghasa aamchi..
@The_Samurai009Ай бұрын
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@KP-wn2vpАй бұрын
Ye Gujratatya Jara nit bol ...nahi tar Bambu ghalin
@manjushreejadhav3723Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे आठवणीत आहेत का? "बायका तुमचा पोर आमची"
@The_Samurai009Ай бұрын
@@manjushreejadhav3723 या गुज्जूना आता तेच दाखवाव लागेल...यांच्या बायका रोज बाहेर जातात आणि हे ढेरी घेवून भीक मागायला येतात मुंबईत...भिकारी कुठले
@UmeshJamsandekarАй бұрын
४ जुनं दादागिरी कमी होईल... शुभ सोम
@sonasuryawanshi9771Ай бұрын
Great babasaheb 💙💙💙🙏🙏🙏
@abdulmajidshaikh7103Ай бұрын
साहेब..जबरदस्त कॉन्फिडन्स ने तुम्ही माहिती सांगता...धन्यवाद
@varsharanimungase3628Ай бұрын
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. हिंदू मुस्लीम भांडत बसतील आणि गुजराती मेवा खातील.
@shashiachrekar1653Ай бұрын
मराठी गुजराती भांडत बसतील आणि मुस्लिम काश्मीर करतील. आपले लोक कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यात धन्यता मानतात. हापूस आंबा व्यवसाय मुस्लिम भय्या लोकांच्या, काजू व्यवसाय केरळीय आणि बेकरी व्यवसाय कानडी लोकांच्या ताब्यात गेला आहे.
@sureshchaudhari4305Ай бұрын
हिंदु हिंदुभांडतील मुस्लिम मेवा खातील.
@InvestorMindset18Ай бұрын
@@sureshchaudhari4305 हिंदु मुस्लिम हे महाराष्ट्रात चालणार नाही कारण महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज अश्या कित्तेक थोर पुरुष ह्या महाराष्ट्रात झालेत
@user-iu6ot6bi6dАй бұрын
गूजराती मुसलमान नाहीत काय
@prathameshrandive1533Ай бұрын
@@sureshchaudhari4305 Gujrati Khat ahet meva he konya jati dharmache loka nahit paisa hach tyancha dharma ahe
@vijaysawle4942Ай бұрын
खूपच छान माहिती मुंबई सह महाराष्ट्राची पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांचे योगदान किती मोठं आहे हे खूप चांगल्यावपद्धतीने विषद केलं
@chandrashekharwajage3198Ай бұрын
वेलकम शिवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
@SandeepKamble-eg4urАй бұрын
साहेब आपल्या या एपिसोड ची आतुरतेने वात बघत असतो. जय भीम जय संविधान❤❤
@abhivyakti1965Ай бұрын
🙏🙏🙏
@prasheelbansod8016Ай бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@sureshgaikwad852Ай бұрын
तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही सर्व एपिसोड बघितला आणि गर्व वाटला
@AnandaDodake-mv5iwАй бұрын
नमस्कार जय महाराष्ट्र आपण जेव्हा एपिसोड तयार तयार केला त्याबद्दल अभिनंदन जे तुम्ही बाबासाहेबांचे या देशावरती अनंत उपकार आहेत तरीही बाबासाहेबा च्या बद्दल द्वेष करणाऱ्या लोकांना ही चपराक आहे जय भीम जय भारत
@vaishalikadam7946Ай бұрын
अप्रतीम व हृदयस्पर्शी विश्लेषण आमच्या मनातील विषय मांडला त्या बद्दल खुप खुप धन्यवाद आपले राज ठाकरे नावाचं शेत कुंपण खातंय ,आपल्या मुंबई तील जनतेने सावधगिरी बाळगली पाहिजे, व ह्या दाखवायचे व खायचे दात वेगळे असणारया राज ठाकरे नावाच्या हत्ती चे दात घशात घालायला हवे माझी मुंबई, मी मुंबई ची मी मराठी, मी मराठी
@manojohal6398Ай бұрын
Ha gujrat nirmaan wala khaj thakre fakt shivaji maharaj n chy naav gayun swtachy dukan chlavto pan haycha shop mdahy lok fkat bagayla jatat sale kon nahi karat
@kisandhekale3538Ай бұрын
डॉ. बाबासाहेब यांचे या देशावर व महाराष्ट्रवर खुप उपकार आहेत बाबासाहेबाना विनम्र आ वाभवादन, जय भीम जय संविधान
@meenachaubal16178 күн бұрын
फार छान माहिती दिलीत. बाबासाहेब आंबेडकर तसेच प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे आणी सर्व आंदोलनकरते ह्या सर्वांना त्रिवार नमस्कार! त्यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत.
@mrs.smitaraut5733Ай бұрын
आजचा विदियो आताच्या पिढीसाठी खूपच महत्त्वाचा आहे..आपण pdf ची link दिलीत हे चांगले केले.सर्व हुतात्माना व बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन...सर आपले मनापासुन आभारी आहे...धन्यवाद...👌👏🙏
@subodhsonawane2691Ай бұрын
बाबासाहेबांचे थोर उपकार आहेत भारतावर आणि महाराष्ट्रावर . अभिव्यक्तीचे कार्य खूप छान आहे तुमचे सर्व मुद्दे व्यवस्थित मांडलेले असतात
@abadasshirsath7543Ай бұрын
एकदम चांगले विचार मांडले तुम्ही जय महाराष्ट्र
@jayshreemandhare62125 күн бұрын
खुप छान मांडणी, मराठी मानसा जागा हो, साहु फुले आंबेडकर विचारांचा धागा हो, जय जिजाऊ,
@amrutvitthalraokayapak.7847Ай бұрын
आज फक्त नावालाच मुंबई महाराष्ट्रात आहे. सर्व सत्ता ही गुजराती लोकांची आहे.सध्या आय.पी.एल मध्यें मुंबई इंडियन्स मध्ये किती महाराष्ट्रीयन आहेत,आणी मालक कोण आहे, यांचा थोडा विचार केला तर लक्षात येईल.
@Allinone-ht2koАй бұрын
Skill sarv player kde aste pn he haramkhor lok maharashtrtil mulana platform bhetun det nahit fkt gujrati selection.
@pravinmhapankar6109Ай бұрын
आपण कडवट सत्य लिहीत आहेत.
@nileshpendkalkar726Ай бұрын
एकदम बरोबर बंधू
@prakashrane2289Ай бұрын
नवीन माहिती, बाबासाहेबाना अभिवादन
@vilasgangan5427Ай бұрын
प्रथम तुमचे अभिनंदन. योग्य विषय योग्य वेळी निवडल्या बद्दल. "मुंबई तुमची भांडी घासा आमची " या वाक्याचा जेव्हा अतिरेक झाला तेव्हा त्या वेळी शिवसैनिकांनी त्यांना दिलेले उत्तर असे "बायको तुमची तिला पोर आमची "या नंतर मात्र ते एकदम चुप झाले. महात्मा गांधीं आणि सरदार पटेल यांच्या नंतर एक तरी गुजराती ज्याच्या बद्दल अभिमान बाळगावा असा भारतात झाला का? या गुजरात्याना धंदा, व्यापार नव्हे, करणे एवढेच जमते. आर्थिक घोटाळ्यात यांचा लौकिक. भारतातील पहिल्या औद्योगिक घोटाळ्याचा मानकरी " हरिदास मुंदडा " जो गुजराती. मुंबई महाराष्ट्रा पासुन वेगळी करण्याचे चालले होते त्यावेळी शासन काॅंग्रेस चे होते परंतु एकाही नेत्याने त्याला विरोध केला नाही. आजही महाराष्ट्राच्या अभिमानाची वा अस्मितेची चाड काॅंग्रेसच्या नेत्यांना नाही. असे इतर राज्यांतून होत नाही. ताजे उदाहरण गोव्याचे. केंद्रात भाजपचे सरकार असूनही गोवा सरकारने गोमांस विक्री चालूच ठेवली.कोश्यारीने छत्रपतींचा अपमान केला, एका तरी मराठी नेत्याने विरोध दर्शविला,शिवाय शिवसेना.संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलन करुन व १०६ मराठ्यांचा बळी देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली.आंदोलन झाले त्यावेळी हे ५६ इंचवाले गुजराती रेल्वेच्या टपावर बसुन अहमदाबादला पळाले होते.समितीत कांग्रेस नव्हती परंतु दिल्लीहून "संयुक्त महाराष्ट्र मंगल कलश " आणायला मात्र काॅंग्रेस.कांग्रेस या पक्षाचा दोष नाही तर तिथे असलेल्या मराठी नेत्यांचा दोष नक्की आहे. बांधिलकी कुठल्याही पक्षाशी असली तरी नाळ राज्याच्या भल्याची व अस्मितेशी असावी. मुंबई महाराष्ट्रात राहीली तरी मराठी माणसाची फरपट थांबली नव्हती. मुंबई चा औद्योगिक विकास झाला परंतु नोकरीत मराठी माणसांपेक्षा ऊप-यांचा जास्त भरणा होता. मराठी माणसाची ब-याच बाबतीत मुस्कटदाबी होत होती म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना नसती तर खरेच भांडी घासायला लागली असती. बडोदा, अहमदाबाद या दोन्ही ठिकाणी मराठी माणसांची संख्या लक्षणीय आहे. परंतु गुजरात विधानसभेत किंवा नगरपालिकेत किती मराठी आहेत? हिच परिस्थिती मध्यप्रदेशच्या इंदौर मध्ये.या बाबतीत महाराष्ट्र म्हणजे अक्षरशः धर्म शाळा आहे.भविष्यांत ऊप-यांची संख्या विधानसभेत वाढली तर महाराष्ट्र व मराठी माणसाची स्थिती किती भयावह असेल?भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष दादासाहेब मावळंकर ,रिजर्व बॅकेचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख हे मराठी होते. गुजराती नव्हते. दानविर म्हणून अजिज प्रेमजी हे जगांत प्रथम क्रमांकावर आहेत. अदानी वा अंबानी नाही. प्रेमजी नंतर टाटांचा नंबर.सगळ्यात महत्त्वाचे या गुजरात्यांचा भारतीय सैन्यात किती सहभाग?यांच्यासाठी ईतरानी शहीद व्हायचे? तेव्हा मराठी तरुणांनो महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा कधीही विसर पडू देऊ नका. एक ज्येष्ठ शिवसैनिक 👍👍👍
@abhivyakti1965Ай бұрын
परखड आणि माहितीपूर्ण प्रतिक्रिया.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मराठी माणसांना कोणीही वाली नाही महाराष्ट्रातील लोक जातीमध्ये फार विभागला गेला आहे त्याची मराठी पणाची महाराष्ट्राचा अभिमान बाळगण्याची भावना पूर्ण तया गोठलेली आहे
@ExploringYT7Ай бұрын
साहेब तुमच्या या सगळ्या अभ्यासातून तरी भाजपचे उदो उदो करणार्या मराठी माणसाला शहानपण सुचू दे
@dineshmithbavkar5005Ай бұрын
देशातील सर्व क्षेत्रात बाबासाहेबांचे योगदान आहे हे काही मोजक्याच लोकांना माहित आहे. त्यापैकी हा विषय सर आपण जनते समोर विस्तृतपणे मांडल्या बद्दल आणि बाबासाहेबांनी फक्त आपल्याच समाजासाठी काम केलं असा गैरसमज करणाऱ्यांना आपण त्यांचा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
@sandeshsawant5006Ай бұрын
सर , अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण....
@vijayshinge297Ай бұрын
साहेब, बाबासाहेब या देशासाठी आणि या महाराष्ट्रासाठी अजून आणि याहीपुढे किती महत्वाचे आहेत हे खूपच छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितलं याबद्दल प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो कारण बाबासाहेबांवर इतक्या प्रभावीपणे आणि कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु मनात ठेऊन बोलणारे फारच कमी आढळतात. पण आपण कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता याही बाबतीत बाबासाहेब किती श्रेष्ठ आहेत हे या माध्यमातून सर्वांना पटवून दिलं. आपण सध्याची एकूणच परिस्थिती जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी जी काही मेहनत घेत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
@abhivyakti1965Ай бұрын
🙏
@pandurangshelke7420Ай бұрын
माझी मैना गावाकडे राहिली, अशी गीते आणि मुंबई बेळगाव कारवार निपाणी सह संयुंक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा होत होत्या, आम्हीही सहभागी असायचो,
@abhivyakti1965Ай бұрын
🙏🙏🙏
@krantiguru590221 күн бұрын
साहित्यरत्न लो. आण्णा भाऊ साठे..
@milindsonawane7436Ай бұрын
अतिशय... खरे आणि महत्त्वाचे विश्लेषण... जय जिजाऊ... जय शिवराय.. जय भीम... जय महाराष्ट्र...
@hunter.333Ай бұрын
खुप छान विश्लेषण ❤❤❤❤... जय महाराष्ट्र
@Nainachaudhari3835Ай бұрын
Dr Babasaheb Ambedkar 🙏
@pravinharmalkar6310Ай бұрын
Jai Maharashtra
@shailajabangar1374Ай бұрын
रात्रच नव्हे,दिवसही वैर्यांचे आहेत....जागा व जागता... सावधान रहा.. महाराष्ट्रीमाणसा..., महाराष्ट्रीपणाची जाण ,आस,आंच, असणार नेतृत्व निवडावे, गुजरातीधार्जिणे ... यापुढे, नकोत,पुढील पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे. शिवभूमीसुपूत्रा, वेळेवर दुःखरे सत्य सांगून सावध केलेत..जागर जारी राहो.📢🔥
@shrikantsalokhe3181Ай бұрын
मनापासून आभारी सर आपन् दिलेल्या माहितीबद्दल.आजपर्यंत डॉ., आंबेडकर यांचे बद्दल जी महिती वेगवेगळ्या माध्यमातुन मला मिळाली त्यानुसार त्यांचे योगदान सर्वांच क्षेत्रात आहे.
@ANIVIRO_Ай бұрын
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ❣️🥀🤩💐🙌🔥🚩
@janardhanramteke4506Ай бұрын
खूप छान विश्लेषण. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
@vilasjadhav9783Ай бұрын
अभिव्यक्ती ला धन्यवाद सर ❤
@mohangaikwad126Ай бұрын
खुप छान विश्लेषण, धन्यवाद
@kamalshaikh1613Ай бұрын
जबरदस्त,माहिती, शुक्रिया सुखद धक्का.
@rajud9218Ай бұрын
सर , आपण अत्यंत बहुमोल अशी माहिती देऊन आम्हाला जागृत केलं , त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत , धन्यवाद सर .
@ScientificZoomАй бұрын
Dr. Babasahab Ambedkar🎉
@milindgaikwad1788Ай бұрын
Thank you for this video..... Respect for you sir....
@abhivyakti1965Ай бұрын
Most welcome
@user-ln9ml8tw3pАй бұрын
खूप छान एपिसोड
@vijayshirke3786Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण सर तुम्ही केले आहे भारताचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतासाठी झाला सर्व भारताला सार्वभौमिक करण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित असल्यामुळे त्यांना इतर समाज हात सुद्धा वेगळे फायदे घेऊन त्यांच्या समाजाला आणि त्यांना वेगळे समजतात हे भारताचे फार मोठे दुर्भाग्य आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या देशावर एवढी मोठी आहे की प्रत्येक घराघरांमध्ये बाबासाहेबांचा फोटो लागला पाहिजे, पण बहुजन अभ्यासच करत नाही
@prafullsonkamble894Ай бұрын
Thanks Sir. चांगली माहिती मिळाली
@vikrambhure3904Ай бұрын
आणि त्या वरून अजून मुंबई मध्या गुजराती आमदार , खासदार , नगरसेवक जास्त दिसू लागले आहेत
@user-hi6mx4tt7sАй бұрын
Great news JayBhim
@ashwinichine9400Ай бұрын
चांगली माहीती दिली 🙏🙏🙏🙏
@rohidasthombare8579Ай бұрын
सर्व बाबींना फङणवीस जबाबदार
@dipakmaske4917Ай бұрын
खुप चांगली माहिती सांगितली धन्यवाद .
@Vivek_S_JadhavАй бұрын
जय भारत। जय महाराष्ट्र। जय भीम।
@ashvinidhaygude-kolekar6677Ай бұрын
इतर एपिसोड प्रमाणेच हा एपिसोड देखील उत्तम झालाय सर. 😊
@abhivyakti1965Ай бұрын
धन्यवाद अश्विनी 🙏
@suhasjondhale5837Ай бұрын
बोधिसत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णतः जागतिक लेवल चे विद्वान बोधिसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर❤ पूर्ण माहिती दिल्याबद्दल आपला मी सर्वस्व आभारी आहे धन्यवाद ❤ ❤जय भिम❤
@deepaknagdeve1486Күн бұрын
खूप छान विश्लेषण सर। अतिशय उपयुक्त माहिती .
@swapnilravindra3346Ай бұрын
अश्या भूमिपुत्र महामानवास आम्ही नमन करतो🙏
@vigneshbuchade6706Ай бұрын
खरचं खुप शिकायला मिळाले ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून,आज प्रत्येक मराठी माणसाला ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे,ही माय मराठी भूमी छत्रपती शिवरायांची जन्मभूमी तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे,आज मराठी माणसाला एकत्र येऊन ह्या महाराष्ट्रद्वेशी लोकांना हकलून लावण्याची गरज आहे.
@sanjaydighade1851Ай бұрын
नमस्कार साहेब. खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 👏🇮🇳
@ManishaRanadiveАй бұрын
जय भीम जय महाराष्ट्र
@user-ue4ru8xv9zАй бұрын
सर तुम्ही खूप छान व्हिसलेसेन केले आम्ही तुमचे अभर मानतो मेहनत करे मुरागी अंडा खाये फकीर जय भीम जय संविधान,,
@kulbhushanbhawareАй бұрын
मी एक गोष्ट बघितली मुंबई हे खूप महागड शहर आहे त्यामुळे मराठी लोक जॉब साठी मुंबईला न जाता पुणे ला येतात आणि गुजराती लोक हे मुंबई ला येतात. मुंबई हे शहर, पैशावाल्या लोकांचं शहर आहे इथे टाटा, बिरला,अंबानी, अडाणी, etc मोठ मोठे उद्योगपती राहतात आणि त्यातला एकपण मराठी माणूस नाही सगळे करोडपती लोक हे गुजराती,बनिया,मारवाडी असेच असतात. मुंबई मधे बॉलिवूड आहे तर त्यात पण सगळी अमराठी लोक पाहायला मिळतात. खर सांगायचं झालं तर मुंबई आहे महाराष्ट्रामधे तरी पण वाटत नाही की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत.
@blackblack1553Ай бұрын
याला कारण पैशासाठी हपापलेले राजकीय दलाल, मुंबई महापालिकेत कंत्राटदार गुजराती, मारवाडी अमराठी.
@damodarverekar2659Ай бұрын
Sarvat adi Bollywood la. Mahashtra baher haklun lavle pahije
@SK-ge3viАй бұрын
Mumbai madhe trade vadhavnyasathi britishani gujrathi lokana mumbait settle kele.
@sunilkachure972323 күн бұрын
आपल्याला उद्योग करायला कोणी मनाई केली नाही. पण मराठी लोक उद्योग करत नाहीत. फक्त नोकरीच्या मागे असतात. आणि मराठी माणसाचे मनाचे खच्चीकरण करण्याचे उद्योग मराठी च मीडिया करते. मराठी माणसाने स्वतःला कमी समजण्याचे काही कारण नाही. मराठी माणूस सक्षम आहे आणि सशक्त पण आहे. उगाच रडगाणी गात बसण्यात अर्थ नाही
@kulbhushanbhaware23 күн бұрын
@@sunilkachure9723 डेंगळ्या रडगाणी नाही हे अकलेच्या कांद्या मी मुंबई ला 3 वर्ष राहिलो. विक्रोळी ,अंधेरी इथे जॉब केला, बिझनेस केला अनुभव घेतला तेव्हा बोलतोय. अंधेरीत सिंगल कॉट रेंट नी राहायला 10k आणि 15k लागतात. अर्धी salary त्यातच जात होती आणि अस वाटत होत की जस काय बाहेर च्या राज्यात आलोय का. जॉब सोडून पुणे आलो तेव्हा बर वाटल. हेच एक महाराष्ट्रा मधे शहर आहे जिथे कितीही गरीब असला तरी व्यवस्थित जगू शकते. अस मुंबई मध्ये शक्य नाही.
@surajgaikwad9650Ай бұрын
खूप छान
@rakhamajitirthe12379 күн бұрын
जय महाराष्ट्र सर तुमचे मनापासुन धन्यवाद
@ajitjawale217Ай бұрын
Thanks for sharing valuable contributions from Dr. Ambedkar information for Mumbai.
@user-no1qh4ly3rАй бұрын
कमी अधिक फरकाने संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते