Рет қаралды 5,879
प्रजासत्ताक भारतात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासी शिक्षण फक्त कागदावर चालते याचा अनुभव मागे डिसेंबर २९,२०२३ ला शिक्का ता. धडगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यावर आला. शाळा फक्त नावालाच आणि शाळेत येणारे शिक्षक देखील नावालाच..! मग अशा शाळा शासन चालवते कसे? असे असंख्य प्रश्न यानिमित्त उपस्थित होतात. सातपुड्याच्या शिक्षणाची विदारक परिस्थिती आजही बदलायला तयार नाही हेच सत्य..!!
- प्रा. कैलास वसावे, महाराष्ट्र विधी विद्यापीठ, नागपूर.