Why Jitendra Awhad is not enlightening the Vanjari samaj | Prakash ambedkar | Maratha | Vba |
Пікірлер: 311
@ShravaniJagtap-tw7zsАй бұрын
हे सगळं विचार बौद्ध समाज पर्यन्त पोहचलं पाहिजे सर 🙏🙏
@bhauraomeshram9417Ай бұрын
Amche nete BJP che chatu ahe karan vba chya virodat kam karatat
@shamraodhupe2978Ай бұрын
अगदी सत्य वचन सत्य वानि, पन याहि पुढे जायचे आहे, वंचित बहुजन आघाडी चि मेख अशी गाढायचि कि कुनालाहि उपटने शक्य होणार नाही, जयभिम जयसविधान
@s.s.s.songsandvideomakersl6911Ай бұрын
अगदी बरोबर.... ही मेख सर्व सामान्यांच्या लक्षातच येत नाही!
@anilwahane1865Ай бұрын
योग्य विश्लेषण केले आहे साहेब.फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
@R_A_U_TАй бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद साहेब🎉🎉🎉
@shesharaomaske2692Ай бұрын
थँक्यू सर थँक्यू एकदम करेक्ट जय भीम जय संविधान
@jaipalpaikrao9773Ай бұрын
खरच माहिती खूप उद्बोधक आहे , असा विचार लोकांपर्यंत प्रसारित करावा लागेल
@bhimashankarnature400Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर याना खासदार म्हणून निवडून येऊ द्यायचे नाही म्हणून हे लोक सगळे एक होतात.
@RekhaKamble-in4hrАй бұрын
मग युती करायला काय अडचण होती?
@user-wb2gm9gl2nАй бұрын
Tyanch pot Bharat nahi mhanun te ambedkarana nivdun det nahi
@Kp-ui8khАй бұрын
अतिशय योग्य आणि खरी मांडणी केली आहे..
@TusharGhidake-dz6rkАй бұрын
लय भारी तुमच्या कडून सतत काही तरी चांगले शिकायला मिळते व तुम्ही जे काही मांडता ते ही सोप्या पद्धतीने .. जय भीम जय शिवराय..
@SunilTaide-wp9jiАй бұрын
विधानसभा निवडणूक मध्ये Ad. बाळासाहेब आंबेडकर यांचे सरकार बनवा गावा गांवात vba चा आवाज उठला पाहिजे जय भीम 🙏
@mahadevyedake2494Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो 🙏🙏🙏
@anilbhosle2591Ай бұрын
आव्हाड यांना त्यांच्या धर्म वडिलांनी सागितले असेल की तू बौध्द समाजासाठी बोलत रहा मला तर आता कळले ती j awadh वंजारी समाजाचे आहे किती चलाखी पण संग्राम पाटील यांना तर सलुट आहे की एवढा मोठा बौध्द समाज कसकाय काँग्रेस कडे वळला पाहिजे अगदी परफेक्ट बोलत आले आहे मला वाटले की आपलाच आहे पण दोघांची माहिती पडली की माझा मेंदू च हलला किती मनुवादी वेवसते खाली आलेले हे लोक आहे आता फक्त वंचित बहुजन आघाडी यांच्या च प्रवक्त्या असेल तर त्यांचे ऐकायचे किती डेंजर लोक आहे जय शिवराय जय भीम बोलून बौध्द समाजाला चुकीच्या पद्धतीने गुमराह करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून फक्त वंचित बहुजन आघाडी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@user-sf4jf5st3dАй бұрын
धन्यवाद माहिती दिल्या बद्दल
@VijayKasbe-et9mzАй бұрын
बौद्ध समाजातील रामदास आठवले आणि वंजारी समाजातील आव्हाड साहेब हे दोन्ही एकच आहेत हे फक्त आणि फक्त आपल्या मंत्रिपदासाठी किंवा आपल्या खुर्चीसाठी सदैव कुणाचाही पायाखालची माती बनवून राहू शकतात यांना देशाचे घेणे घेणे नाही
@balkrishnameshram4264Ай бұрын
बौद्धांचे स्वतंत्र राजकारण कसे यशस्वी केले जाऊ शकते? यावर पण विचार व्हायला पाहिजे. 👍👍👍
@user-iq9de7qx6kАй бұрын
खुप छान माहिती दिली सर,जय भीम जय संविधान
@harshwardhan05Ай бұрын
काँग्रेस पक्षाने भाजपा च एक रुपयाचं पण मत इकडे तिकडे नाही केलं जे हिंदुत्वाच्या नावावर भाजपा च्या दांवणीला आहे, त्यांचं मत परिवरतन का नाही करत काँग्रेस मी अश्या किती ओबीसी जाती सांगू ज्या पूर्ण च्या पूर्ण भाजपा मय झाल्या आहेत त्यांना काँग्रेस कधी सामजिक न्याय का नाही शिकवत त्यांना मण्डल आयोग जातीआधरित गिणती चे महत्व का नाही सांगत, फुले शाहू आंबेडकरी चळवळीने अथक मेहनतीने प्रबोधन करून जागरूक केलेला समाज यांना आयता मीडिया च्या माध्यमातून अफवा फैलवून आपल्या दावणीला बांधायचा आहे आणि ते त्यात सक्सेसफुल झालेत..मध्यप्रदेश छतीसगढ येथे डायरेक्ट फाईट मध्ये का यांनी ओबीसी मधील भाजप धारजिनी जातींना आपल्याकडे वळवले नाही निवडनुकी पूर्त सामजिक न्याय च्या गप्पा आता त्याबद्दल जागृती ची मोहीम राबवेल का इंडिया आघाडी यांना फक्तं बहुजन मुस्लीम वोट पाहिजे आणि त्यामाध्यमातून त्यांच्यातील स्वतंत्र नेतृत्व ठेचून टाकायचे आहे.
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂😂 तु पप्पुचा गुलाम बनलास तेवढ पुरे झालं
@vkumarvkumar7127Ай бұрын
Khupch Chaan sir tumhi roj sarvanch poll khol karat aahat Chaan
@buddhammeshram1121Ай бұрын
बौद्ध समाजाने आपली येणाऱ्या विधान सभेच्या निवडनुकित एकसंघ शक्तीचे बळ दाखवावे एवढ़ी राजाकिय सुझबूझ ठेवावी
@AdkmkpАй бұрын
मला एक खंत वाटते की आपला समाज कवडीमोल विकल्या जातो .काही दलाल आहे आमच्या गावात .त्यांचा नेता भाजप मध्ये गेला .तर ते दुसऱ्या पक्षाचे तसेच भाजपचे काम करत आहे .पण वंचित चे करत नाही .मी काम करत आहे वंचित चे तर मला मारायची धमकी दिली होती त्यांनी की तू वंचित चे काम करू नको .पण तरीसुद्धा काम करत आहे वंचित चे मी
@santoshshelke4631Ай бұрын
Namo Buddhay Jai Bhim
@prakashsonkusare3741Ай бұрын
साहेब. जातीची बंधने तोडा. जातीच्या बाहेर पडा, अन्यथा आपला एकही मतदार निवडून येणार नाही . माझी आपल्याला नम्र विनंती.
@prajawatiacharya1999Ай бұрын
आगदी बरोबर.
@devanandmeshram5485Ай бұрын
पूर्ण सत्य
@balasahebwahurwagh6155Ай бұрын
Yes right Jai bhim Only VBA
@PriyankaGK462Ай бұрын
खुप छान विचार मांडला सर तुम्ही लोकांना योग्य माहिती दिली याबद्दल तुमचे आभार मानते 🙏
@user-dc7qn1kb1rАй бұрын
संग्राम पाटील हे हिंदी पट्ट्याती लक्ष्मण यादव आहेत
@eknathgedam7743Ай бұрын
Very true speech.
@ashamanohar6320Ай бұрын
❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉
@dkagrofarmamravati2045Ай бұрын
पवई मुंबई येथे जय भीम नगर 600 घर पाडण्यात आले, आपल्या नेत्यांनी आता सरकार बाहेर राहून त्यांना न्याय मिळवून द्यावा. जय भीम....
@premdasmeshram3358Ай бұрын
आमच्या बौद्धांना केव्हा समजेल.
@rautraut2821Ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय जय संविधान🙏
@rupayelve9853Ай бұрын
सर ,या मधे दोष आपला आहे ना,
@prembhatkar2694Ай бұрын
संग्राम पाटील हा वर वर आंबेडकरवादी विचार दाखवणारा माणूस आहे. तो जर खरा आंबेडकरवादी असता तर त्याने प्रकाश आंबेडकर यांची बाजू मांडली असती. पण असे होणे शक्य नाही. कारण गाभाऱ्यात देव वेगळाच आहे.
@surendranarwade9737Ай бұрын
जय भीम Sir u r absolutely right.
@Appel123-si7qtАй бұрын
खरच सर जय भीम 🙏
@dhyassamtecha9870Ай бұрын
खूपच छान साहेब 🙏🏻🙏🏻धन्यवाद ❤️
@user-og5fd6ef4gАй бұрын
साहेब मधल्या काही काळ नकली लोक संविधानाची बाजू घेऊन प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विरुद्ध कारस्थान करत आहेत हे आमच्या लक्षात आले नाही....पण तुमच्या स्वाभिमानी बाणा कडे दुर्लक्ष झाले आपण खूप अभ्यासू आहात....तुमच्या बोलण्यात सकारात्मक अर्थ दडलेला आहे...मधल्या काळात संग्राम पाटील बुद्धाचे ध्यान सांगताना नंतर राजकारणाकडे ठाकरे पवार अणि फक्त राहुल गांधी हेच कशे चांगले आहेत हे बिंबवण्याचा प्रकार माझ्या लक्षात आला...
@mallinathsonkamble9698Ай бұрын
चांगले विश्लेषण केला चांगली गोष्ट आहे, पण आंबेडकर वादी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वर्ष भर लोकांच्या मदतीला यायला पाहिजे.केवळ निवडणूक जवळ आल्या नंतर मत आठवून जमत नाही ना हर, या जातीच्या मानसिक तेला कुठं आणि कसं जाळायच समजत नाही. जयभिम.
@bhagwanraogokhale8389Ай бұрын
Real Sir 🎉
@ashokbodhi5510Ай бұрын
Right
@user-ov2zb8ky8iАй бұрын
खूप छान असेच समाजाचे प्रबोधन करा .बौद्धांनी मुसलमानांनी यांनी वांचीतला निवडून दिले पाहिजे होते . निवडून आलेले mp आघाडी सोबतच संविधान वाच्वण्या साठी राहिले असते .ही बाब समाजाला समजू नये का ?
@vinodkamble2476Ай бұрын
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤VBA❤❤❤❤
@user-bb4xc1xy2mАй бұрын
बरोबर आहे
@mangalkambale2525Ай бұрын
Jay Bhim Sir
@rahuljondhale2200Ай бұрын
Jay Bhim Jay Samvidhan🌸🌸🌸 🙏🙏🙏
@rasikaghogare5721Ай бұрын
Rightly said ❤❤❤❤❤
@jivaandeshpande9761Ай бұрын
शुशमा पण त वंजारी आहे
@dipakathavale8470Ай бұрын
Jay bhim Jay sanvidhan
@pirshindeАй бұрын
Very good 👍 yodha samrat ashok mahan Jai ❤
@suryabhankhandagale398Ай бұрын
Very nice.
@siddharthanikhade5359Ай бұрын
सत्य कथन केले आहे साहेब आपण जयभीम जय भारत जय शिवराय जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी
@vidyakedar8767Ай бұрын
💯 taka sahi. Only VBA. Jaibhim
@swapnilgaikwad4957Ай бұрын
आधी दुटप्पीपणाची भूमिका सोडा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@TanmayPatre-fh7npАй бұрын
Tumhi capttipanachi bhumika kadhi sodnar .
@ambarsingchavan9349Ай бұрын
Reality,true
@snsvlogsmumbaiАй бұрын
अचूक विश्लेशन
@ShriramKamble-np4uqАй бұрын
Jai bhim.agadi uttam vishleshan.aho sir awadh,s.patil chavan Yana mahit ahe ki bhutansh baudh matadar ha lachar ahe,shullak amishala Bali padto.mhnun aplyach lachar,gaddar,bhadkhauna samajat nahi.tyamule te yach babicha fayada ghetat tya tyanchi kahi chuk nahi.jai bhim.jai sanvidhan.balasaheb ambedkar zindabad.
@SahilSalave-js6kzАй бұрын
जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
@ravigawande3274Ай бұрын
Ekdam Barobar saheb
@siddharthtayade619Ай бұрын
तुम्ही रितसर अप्रतिम सागीतले समाजाल जागृत करत आहात तुमच धन्यवाद
@user-xt7uu1wb7cАй бұрын
Jai bhim jay shiv dhan jai vba aghadi gindabAd
@satappabarwade3429Ай бұрын
प्रत्येक विधान सभेची जाती नुसार मांडणी करा,आमच्या जातीची मताची मांडणी करा. निवडून येण्यासाठी कुठल्या समाजाची मत घ्यायची याचे पण नियोजन पाहिजे.
@deepaksable7841Ай бұрын
Only VBA
@kishorushir1333Ай бұрын
100% Right
@yashwantghaywat8966Ай бұрын
आमच्या लोकांची पकपक जास्त असते. संघटना पक्ष बांधणी याची काही पडलेली नाही. आपल्या बद्दल इतर समाजाला वळविण्याची आगळी वेगळी छक्कल लढविली पाहीजे. पण तसं नाही नुसती बोंबाबोंब जसे नेते तरी जनता.
@kishortayade789Ай бұрын
खुपच छान सर❤❤
@santoshkamble5018Ай бұрын
Your analysis is very influential.... Nice .
@ravindrawankhade2240Ай бұрын
अगदी खरे आहे सर, अभिनंदन, स्वागत, आहे. जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
@rahulthorat530Ай бұрын
100% ✔️
@sandeshsonvane3055Ай бұрын
फक्तं VBA
@RAJ125rvАй бұрын
बौद्ध समाज कधीही आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकरांना सोडू शकत नाही. चार दोन अपवाद राहिले असतील ही कदाचित यां वेळी मतदानात. पण आंबेडकरी समाज सामाजिक धार्मिक व राजकीय दृष्ट्या आदरणीय बाळासाहेबांच्याच पाठीमागे भक्कम पबे उभा होता, आहे व सदैव राहील.
@VaishaliPatil-rz1zcАй бұрын
Ad. Balasaheb Ambedkar
@lahubansode6337Ай бұрын
जय भीम सर
@zaglidasramteke5043Ай бұрын
आपले विचार बरोबर आहेत.यांचा विचार बौद्ध बांधवांनी करावा.
@anandsgawali141Ай бұрын
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@DharmapalWanjariАй бұрын
फार छान माहिती दिली, परंतु बोद्ध जनता या गोष्टी मनावर घेईल काय??? व किती घेईल जयभारत, जयभिम 🙏🙏🙏
@arunpagare8652Ай бұрын
Jay bheem 🎉🎉🎉
@user-sf4jf5st3dАй бұрын
बरोबर
@user-rg2jh1kl5oАй бұрын
अगदी बरोबर हे सर्व बौद्धांनी हे षडयंत्र लक्षात घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करावे. ही जागृती प्रत्येक बौद्धांतील नेते, विचारवंत,कार्यकर्ते, मतदार यांच्या लक्षात आली पाहिजे/आणून दिली पाहिजे
@SwapnilBansode-sv5lzАй бұрын
Vba
@anandpantawane1336Ай бұрын
अतीशय छान माहिती दिली त, आपलं खुप खुप आभार 🙏 जय भीम
@sarkategajanan2705Ай бұрын
Good job
@meenakshikadam20Ай бұрын
Sahamat.
@atulgundpatil9552Ай бұрын
जबरदस्त वास्तव वादी डोळे उघडणारे विशलेशन
@jagdishnikose6690Ай бұрын
Right.Ahe.jay.Hhim
@sakharamsalve4151Ай бұрын
जय भीम जय संविधान जय विज्ञान जय एस सी एस टी ओबीसी
@GhhgtrryuytАй бұрын
भारत देश मधे बौद्ध समाज चा एकच बौद्ध निडर बौद्ध लिडर भाई चंद्रशेखर आजाद रावण जी आहेत नमो नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी जय भीम
@arunwagh6486Ай бұрын
कोणत्याही प्रकारच्या राजकारणातून बाळासाहेब आंबेडकर यांना संसदेत निवडून दिले पाहिजे. जातीय गणित आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी करु नये
@suresh_biranageАй бұрын
छानच विश्लेषण केले
@narendraingle187Ай бұрын
👍👍👍👍👍🙏🏿
@anilgaikwad1539Ай бұрын
तुमच्या प्रश्नांची उत्तरं 1920सालाच्या बहिष्कृत हितकारीनी परिषद माणगाव कोल्हापूर येथे भरवलेल्या दोन दिवसाच्या भाषणातून मिळतील त्यात बाबासाहेबांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी जे सूत्र बनविले ते आधी आम्ही सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे. हिंदू धर्माचे प्रामुख्याने तीन भाग पाडले आहेत .1) ब्राम्हण,2)ब्राम्हणेतर,आणि 3)तिसरा वर्ग तो अमुचा अस्पृश्य आम्ही आम्हाला आता बौद्ध समजा किंवा ब्राम्हण समजा याने हिंदूंना काहीही देणे घेणे नाही त्यांचे देणे घेणे आहे ते जातीशी जो ज्या जातीत जन्माला तो त्याच जातीचा आणि म्हणून जातीतून सुरू होत असलेला बंधुभाव हा जातीतच संपतो त्यामुळे जितेंद्र आव्हाड असो की पृथ्वीराज ते त्यांच्या धर्माने वागतात. आता प्रश्न आहे तो आमचा वारंवार राजकारण यशस्वी करायचे असेल तर हिंदूंना बौद्ध म्हणून मोठा लाभ मिळतो हे समजावले पाहिजे पण आधीच आम्हाला बौद्ध धम्माचा काही लाभ होत नसेल तर बोद्धेतरांनी तुमचे का ऐकावे? देशाचे सर्व प्रश्न बौद्ध धम्म सोडविल हे बाबासाहेबांचे म्हणणे आम्हाला पचनी पडते का? राजकारण मध्ये सर्वच जगभरात धर्म आणला जातो हिंदू देखील आपला धर्म आणतो मुसलमान देखील आपला धर्म आणतो आम्ही मात्र आमच्या धम्माची ताकत न ओळखल्यामुळे आणि त्याचा लाभ स्वतः घेवून इतरांना देता न आल्यामुळे हा घोळ होत आहे हेच कुणाच्या लक्षात कसे येत नाही.
@atultidke1043Ай бұрын
Real fact ….. Jaibhim Namobuddhay Jai Prajasattak Bharat🌺🌺🙏
@UsergkirdhkАй бұрын
संग्राम पाटील मराठा आहे??मी तर याला महार समजत होतो...
@user-zm4lf7vs7yАй бұрын
महार ch आहे बहुतेक तो
@lifeok2572Ай бұрын
@@user-zm4lf7vs7y maratha aahe tyane swatach ek video madhe sangitle ahe
@rameshubale5216Ай бұрын
ते जळगाव चे पानपाटील , पूर्वाश्रमीचे महार आताचे बौद्ध असावेत. समाजवादी आम्बेडकर वादी असावेत.
@UsergkirdhkАй бұрын
@@rameshubale5216 बिलकूल बरोबर,कारण मराठा ही ओरिजनल जात नाहीच..खूप साऱ्या वेगवेगळ्या जातीचे लोकांचा तो एक समूह आहे...त्यात महार सुद्धा आहेत..
@paramb875023 күн бұрын
महाराष्ट्रात जन्मेलेला या अर्थाने ते स्वतःला मराठा म्हटले असतील.
@parthshinde138128 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब,बहन मायावती इंडिया आघाडीत असत्या तर उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात मिलुन 30ज़ागा या इंडिया आघाडीच्या वाढून भाज़पच्या 30ज़ागा कमी झाल्या असत्या व इंडिया आघाडी सत्तेत असती त्यातुन प्रकाश आंबेडकर साहेब व बहन मायावती या कैबिनेट मंत्री झाले असते.पृतिगामी भाज़प आपल्या दलित समाज़ाला परवडणारं नाही.भाज़प कधी आपलं भल होवु नये याच मताच आहे.तत्यामुले भाज़पची छुपी मदत करुन दलाली खाऊन आमच्या दलित बांधवांच्या अन्नात माती कालवु नका. ज़य भीम.
@amolgangawane290Ай бұрын
👌👍
@indian7706Ай бұрын
तो वाटवागळ्या पण आंबेडकर चळवळीचा पुष्यमित्र 🤦🏻♂️
@vilastelang4004Ай бұрын
Fact told by you is admirable.
@sukhadeoraoadhau5191Ай бұрын
अगदी बरोबर सर जय शिवराय, जय भीम एक मराठा
@user-qv7cb6yg8rАй бұрын
जय भिम
@SunilTaide-wp9jiАй бұрын
आपला समाज इतर सर्व धर्माला सर्व पक्षांना मतदान करतो पण इतर समाज आपल्या पक्षा ला मतदान करीत नाही विचार करा जय भीम 🙏वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@SagarRao111Ай бұрын
हे सत्य आहे आपल्या पक्ष ला दुसरे लोक मतदान करणार नाही मग आधी आपल्या लोकांनी 2019 मध्ये पूर्ण पने मतदान केले होते न मग काय झाले त्याच