सारख एकच कविता ती प्रत्येत कार्यक्रमात. त्याला पण यमक नाहीच. फक्त चाल लावली जाते म्हणून बर वाटत नाहीतर यमक अजिबात नाही.
@NarayanKamble-hg2hw4 ай бұрын
तू काळीज काढूनच जमिनीवर ठेवलस धन्य आहे तुझे माता पिता
@NarayanKamble-hg2hw4 ай бұрын
बाळ तू काळजालाच हात घातलास तू तर खरोखर ग्रेट आहेस तू अशीच वाढत रहा अशीच प्रगती करत रहा
@avinashshinde49664 ай бұрын
खूप छान कविता आहे...
@KIDSMOVIES6354 ай бұрын
apratim
@mj_edits33014 ай бұрын
अतिसुंदर
@latadhok91724 ай бұрын
कवितेतून परिवर्तन घडवून आणली यांची काळाची गरज भावा खरंच कविता अंतःकरणाने अंतःकरणात पोहचायला हवी आता नाही तर कधी नाही,,,
@reshmakakde2064 ай бұрын
Khup ch chan raut sir
@anandaganthade1114 ай бұрын
छान विचार करायला लावणारी कविता
@bhausahebshinde68574 ай бұрын
अनंतराव आपली कविता आई बापाचं खरं महत्व आपणच चांगल्या भाषेमध्ये सांगू शकतो माझं सर्व सर्व साधुसंतांना कीर्तनकारांना एवढंच सांगणं आहे आजच्या काळात आई बापाचं मुलांच्या संगोपनात किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात
@alakakumbhar47164 ай бұрын
वास्तव सत्य मांडले डाॅक्टर
@vijayrandive29004 ай бұрын
निलेशजी, आपले सूत्रसंचालन निवेदन खूप छान ! सगळ्या कवींना पुढे पुढे नेण्याची उत्तम कला तुमच्या जवळ आहे तुमच्याजवळ।चिमटे काढत आणि हास्याची कारंजी फुलवत तुम्ही केलेलं निवेदन सुरेख। गुंजन पाटील,पुणेरी ल पाहिलीच कविता छान. गोपाळ मापारीही सुरेख.जाधव सर उत्तम आणि इतरच्याही कविता आवडल्या। काव्यधाराचे कौतुक।।।।