Рет қаралды 850
'राजाराम जाधव' हे किल्लारी-येळवट येथील एक प्रगतशील द्राक्ष बागायतदार आहेत. ३५ एकर मध्ये त्यांनी आपली द्राक्ष बाग फुलवली असून या बागेतील द्राक्षाचे १०० टक्के उत्पादन परदेशामध्ये आणि त्यातही विशेष म्हणजे युरोप खंडात निर्यात करतात!२३ वर्षांपूर्वी जेमतेम २-३ एकर बागेचे क्षेत्र असलेल्या राजाराम जाधव यांच्या द्राक्ष बागायतीचे आज क्षेत्र तब्बल ३५ एकरमध्ये पसरले आहे! याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधून त्यांची यशोगाथा जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...