Рет қаралды 38,846
#BolBhidu #indiragandhi #kolhapur #KallamawadiDam #UdaysinhraoGaikwad
कोल्हापूर म्हणजे रांगडी माती आणि अघळपघळ आपलेपणा. तांबडापांढरा रस्स्याचा भुरका मारत तोंडावर शिवी हासडून प्रेम व्यक्त करणे फक्त कोल्हापूरकरांनाच जमतं. इथलं राजकारण देखील असंच. कधी आजवर कोल्हापूरचा नेता मुख्यमंत्री झाला नाही पण इथल्या जनतेचा विकास मात्र कधी थांबला नाही.पण याच कोल्हापूरकरांनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काळम्मावाडी धरणाबाबत जाब विचारला होता.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/