जागतिक पटलावर घोडदौड तर करूच हो......राज्यातील आपल्याच लोकांचे घाणेरड्या राजकारणाचे काय....घोडदौड साठी पाय पण भक्कम असावयास हवे ना....😢
@user-yu9tz2qd1p2 ай бұрын
अतिशय उत्तम
@aishwaryadeshpande523Ай бұрын
उत्तम सादरीकरण....!!!
@sunitatakawale5615Ай бұрын
खूप छान माहिती दिली❤
@Mr.SmileStone2 ай бұрын
छान व्हिडिओ पण देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील विचक्यामुळे आंतरराष्ट्रीय रणनीतीपेक्षा लोकांचा interest "घरातल्या" भानगडींवर जास्त आहे; त्यामुळे २०४७ जाऊद्या, आधी नोव्हेंबरमध्ये राज्यात "जिवंत" राहिलात तरी खूप आहे, अशी मानसिकता तयार होते आहे हळू हळू भले जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल, पण काही गोष्टींची दण्ड आणि भेद वापरून "व्यवस्था" केली गेली नाही, तर सरकार तुम्हारी होगी, पर system हमारी रहेगी, हे पुन्हा व्हायला वेळ लागणार नाही, तिसरी मोठी अर्थव्यवस्था ओरबाडायला आपल्याकडे पुरेशी राक्षसी मनोवृत्ती आहेच, आणि त्यांना पाठिंबा 'minor-ity'चा, त्यामुळे "enough is enough" तंत्र अवलंबिल्याशिवाय कृष्णालाही महाभारत जिंकता आलं नाही, आणि मोदींनाही विचार करावा लागेल. फडणवीसांच्या "पक्षफोड्या" कौशल्याची खरी गरज राष्ट्रपातळीवर आहे, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला तर त्यांना मोकळं मैदान मिळेल, याचा विचार केंद्रीय नेतृत्वाने केला, तर देशाचं खूप भलं होईल. जय हिंद🇮🇳