Рет қаралды 3,225
सातपुड्यातील गावपाड्यात जाऊन जल, जंगल जमीन, आदिवासींचे कायदेशीर हक्क अधिकार, आदिवासी शिक्षण, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, बालमृत्यू, कुपोषण, मातामृत्यू, स्थानिक पायाभूत सुविधा, आरोग्याची कोळंबलेली बांबुलन्स अवस्था अशा अनेक मुद्द्यावर सातपुड्यातील युवक आता चर्चा करायला, परिवर्तन घडवायला सज्ज होत आहे. ॲड. जितेंद्र वसावे, ॲड. फुलसिंग वळवी, धिरसिंग वळवी(सामाजिक कार्यकर्ते), पद्माकर वसावे (MBBS, GMC Jalgaon) अशा अनेक उच्च शिक्षित युवकांनी समाजबांधवांनी सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले आहे. व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहचवा. जोहार, जय आदिवासी..!
- डॉ. कैलास वसावे, मोलगी (सहा. प्रोफेसर, विधी विद्यापीठ नागपूर)