Рет қаралды 11,829
फेब्रु. २०१६ साली, नांदेड येथील नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत बोलत असताना प्रा. शेषराव मोरे यांनी भारताच्या राज्यघटनेतील कलमी २५ प्रमाणे रिलिजन आणि सेक्युलॅरिझमची संकल्पना स्पष्ट करत नरहर कुरुंदकरांनी ५० वर्षांपूर्वी सेक्युलॅरिझम बद्दल जी भूमिका त्यांचं पुस्तकातून मांडली आहे ती तपासली. राज्यघटनेत जी भूमिका मांडली आहे तीच कुरुंदकरांची भूमिका आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत असे प्रा. मोरे म्हणतात.