Рет қаралды 45,542
भारतातल्या शिक्षण क्षेत्रात कोणते बदल व्हायला हवेत? भारतात गुणवत्तेला किंमत उरलेली नाही का? राजकारणामुळे शिक्षण क्षेत्राचं नुकसान होतंय का? भारतातले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला का जातात?
अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राजन हर्षे यांची मुलाखत, भाग १
#edication #merit #university
===
00:00- प्रोमो.
02:12- चिकित्सक वृत्ती हा शिक्षणाचा पाया.
05:10- विद्यापीठांनी जागतिकीकरणाचं आव्हान स्वीकारलं पाहिजे?
08:10- शिक्षण क्षेत्रात निधीची आणि गुणवंतांची किंमत कमी?
11:10- आपला शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित?
13:58- शिक्षणाच्या खासगीकरणातला धंदेवाईकपणा धोकादायक?
16:40-कुलगुरूंच्या निवडीतील राजकारणाचे दुष्परिणाम.
17:50- संस्थात्मक उभारणी ही कोणाची जबाबदारी?
20:47- सुदृढ संस्थांची गरज काय?
22:36- संस्था नावारूपाला आणण्यासाठी कष्टाची तयारी हवी.
26:29- शासकीय निधी मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचा किस्सा.
===
'पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर किल्क करा...
www.pppf.in/
'थिंकबँक'च्या प्रेक्षकांसाठी डिस्काउंट कुपन कोड : TB10